tag:blogger.com,1999:blog-32116384967462760932024-02-07T13:30:00.345+05:30यशवंत कुलकर्णी Yashwant KulkarniGet Lost AND Stay LostAnonymoushttp://www.blogger.com/profile/03754199953659058782noreply@blogger.comBlogger108125tag:blogger.com,1999:blog-3211638496746276093.post-90650494415850940782012-09-05T23:50:00.001+05:302012-09-05T23:50:26.938+05:30काकध्वनी<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="content">
<a href="https://picasaweb.google.com/117800048368896743642/22May2012?authuser=0&feat=embedwebsite"><img height="160" src="https://lh5.googleusercontent.com/-Ph6pFxut880/T7sagmu8zZE/AAAAAAAABbo/9YnKo9qs9EY/s160-c/22May2012.jpg" width="160" /></a><br />
This has to be a person-to-person level; you can't do it in a large
group. And this is not an interpretation of anybody's teaching; it does
not throw new light on anybody's teaching or any spiritual text. I am
not putting forth an intellectually constructed set of ideas. It is born
out of my own spiritual experience - if I may use the term, for want of
better or more adequate one - that has put an end to the experiencing
structure once and for all.<br />
❦❦❦<br />
Actually, what I am saying here is something you bring out. That what
is said here is your property, not mine. The limitations, the frontiers
are all gone. It is all one. Whatever is happening for the whole of
human consciousness. You don't have to do a thing. You don't have to
start a foundation or society. It is not for you to preserve the
teaching for posterity.<br />
❦❦❦<br />
I have no teaching. There is nothing to preserve. Teaching implies
something that can be used to bring about change. There is no teaching
here, just disjointed, disconnected sentences. What is there is only
your interpretation, nothing else. For this reason there is not now, nor
will there ever be, any kind of copyright for whatever I am saying. I
have no claims on this.<br />
❦❦❦<br />
निष्पर्ण तरूच्या वरती<br />
कावळा ध्यान ते धरतो<br />
रणरणत्या तप्त दुपारी<br />
निष्पर्ण तरू मोहरतो<br />
भय व्याकूळ झळा पांघरती<br />
निष्पर्ण तरूची छाया<br />
एकाक्ष कावळा कधीचा<br />
ध्यानस्थ उसासे भरतो<br />
ओकून काहिली मित्र<br />
चूपचाप लयाला गेला<br />
अंधार पसरता अवघा<br />
निष्पर्ण तरू घाबरला<br />
अलक्ष्य काकध्वनी तो<br />
सतत सुखाने उठतो<br />
करकरीत शांतता भंगे<br />
तडकत नभाशी जाते <br />
निष्पर्ण तरूच्या वरती<br />
काळोख्या नभांच्या मागे<br />
ती शुभ्र कोर उगवते<br />
त्या शीतल चांदण्यांसंगे<br />
निष्पर्ण तरूच्या वरती<br />
कावळा फड फड फड फडतो<br />
दिगंत दिशाहीन उडतो<br />
निष्पर्ण तरूच्या वरती...<br />
------------------------------------------------------------------------<br />
युजी कृष्णमूर्तीनी केलेलं एकूण बोलणं ऐकल्यानंतर युजींची प्रतिमा व
त्यांना ऐकणारा यांच्या सरमिसळीतून काही शब्द बाहेर पडले ते म्हणजे ही
कविता. ही कविता केलेली नाही, तरीही मला आतल्या आत जाणणारं काहीतरी मुद्दाम
भकास प्रतिमांच्या वापरातून व्यक्त करण्याचा प्रयत्न आहे. भकास प्रतिमा
यासाठी की युजींचं सगळं बोलणं 'नकार' केंद्रित आहे, त्यातून काही हाती
लागतच असेल तर ते स्वत:ला गमावून बसल्यावर, एक-एक जुनी संकल्पना आणि
आपल्यातील संकल्पना निर्माण करणारी यंत्रणा भग्न झाल्यानंतर. आधीच्या आपण
जमवलेल्या, आपलं अस्तित्व सजवण्यासाठी इथेतिथे मांडलेल्या संकल्पनांच्या
मूर्ती युजी एक-एक करुन फोडत जातात, मनाला त्याच्या उपजत स्वभावाप्रमाणे
फुटणारी प्रत्येक पालवी जाळून टाकतात - तेव्हा आपला निष्पर्ण वृक्ष उभा
रहातो, सगळी हिरवळ झडून गेलेला - किर्रर्र उन्हात झाडाला आग लाऊन ते झाड
अर्धमुर्धं जाळून टाकल्यानंतर जेव्हा तो मागे राहून जाणारा गंध येतो
त्यावेळी युजींच्या रुपातील कावळा पिंडावर उतरतो. म्हणून पहिल्या चार ओळी.<br /><span>
युजींना ऐकत, वाचत रहाण्यातून जुन्या स्वभावाप्रमाणे मनात कसल्याही
संकल्पना मांडून पहाण्याचीही भीती वाटू लागते आणि दरक्षणी वाटत रहाते
म्हणून भय व्याकूळ झळा झाड अर्धवट जळून गेल्यानंतर जे काही शिल्लक राहिलं
असेल त्यावर निष्पर्ण तरुची छाया पांघरतात. काहिली ओकणारा 'मित्र' हे
युजीच, कारण There is no difference in my talking & grunting of a pig
or barking of a dog.. This is a Dog Barking, All doctors should be shot
on site & at site, Every cell in human organism is selfish to its
core, As long as you seek happiness, so long you will remain unhappy,
You don't eat food, you put ideas in your stomach - eat anything - eat
mud, saw dust, don't ask what is right food हे उदाहरणादाखल आणि असेच
असंख्य निखारे वाक्यावाक्यातून फेकणारे युजी त्यांचं डोकं फिरलंय म्हणून
असं बोलत नव्हते - हेच जळजळीत सत्य आहे. पण ते आपल्यात भिनल्यानंतर आपण तोच
जुना माणूस राहू शकत नाही. हाडांच्या, पेशींच्या आतपर्यंत ते घुसत जातं -
This is mutation. युजी कितीही दाहक बोलत असले तरी त्यांनी उगाच कुठलंतरी
थोतांड उभं करुन हंगामा माजवला नाही. ऐकायचंय तर निमुटपणे जसं सांगतोय तसं
ऐका नाहीतर उठा आणि निघा, पुन्हा परत येऊसुद्धा नका - हे conviction
त्यांच्याकडं होतं. एक प्रश्न विचारल्यानंतर दुसरा प्रश्न विचारलाच जाणार
आहे, तिसराही, चौथाही आणि पाचवाही.. हजारावासुद्धा. जीवनाच्या सर्व
अंगांमध्ये हे का घडतं आणि सततच घडत रहातं तर 'विचार' ही शेंडाबुडखा
नसलेली process आहे, ती अखंड चालूच रहाणार आहे, पण ही प्रोसेस ज्या
यंत्रणेत चालते त्या मानवी शरीरालाही तिच्यासोबत फरफटत नेते. विचार नेहमी
कसल्यातरी 'अनंतत्वाच्या' दिशेने हवेत फेटा उडावा तसा सतत जात असतो - हे
'अनंतत्व' एक भास आहे, जो मरेपर्यंत थांबत नाही. ज्ञान असं वेगळं
अस्तित्त्वात नसतंच, ज्यापर्यंत आपण कधीतरी का होईना पोहोचू शकू, फक्त तशी
आशा असते so we live in hope & die in hope. या सगळ्या नकारार्थी
भडीमारात कधीतरी आपण एकाक्ष होतो, युजींच्या मूळ आशयावर केंद्रीत होतो
म्हणून एकाक्ष कावळा कधीचा ध्यानस्थ उसासे भरतो. पुढच्या तीन चार कडव्यांत
'नकारात्मकतेतूनही' दिसू शकणार्या कोर, चांदणे वगैरे प्रतिमांतून as it is
reality मध्ये उतरल्याचा संकेत केला आहे; पण ही कोर, चांदणं मनानं हार
स्वीकारल्यानंतर पर्याय नाही म्हणून स्वत:चीच काढलेली कोरडी समज नाही, तो
तरु निष्पर्ण झाला तरी मरत नाही, तो तसाच उभा असतो. सगळ्या पातळ्यांवरील
सगळी उचकपाचक संपल्यानंतर 'फोकस' किंवा आपल्या अवधानाला 'शरीर' या पैलूच्या
अगदी तळाशी, गुदमरा होईल इतपत खोलवर (पण फक्त शरीर म्हणजे शरीरच, पुन्हा
इथे मंतव्यांना संधी नाही) घुसावं लागतं आणि तिथे तळ गाठला की शरीराच्या
प्रत्येक पेशीचा प्रॅक्टीकली, व्हिजीब्ली स्फोट व्हायला लागतो This is
starting of mutation process (in fact reason behind expression of these
odd words is I am at the moment going through it & anybody over here
interested in these affairs can have chance to see all these things in
the making because I don't know how I will be after whole this thing
completes its natural course.. Its speeding day by day & I am
literally collapsing now & then when there is scope for this thing
to happen in my daily routine ). या कडव्यांतील आशय मनात उमटून मनाचा वापर
'साऊंडिंग बोर्ड' प्रमाणे प्रतिध्वनित व्हावा असा प्रयत्न केलेला आहे. तो
व्यक्तीपरत्वे वेगळा असेल, हे ओघानं आलंच. या सगळ्या पार्श्वभूमीवर वर
लिहिलेल्या इंग्रजी अवतरणांची संगती कदाचित लागेल. पुढे काय होतं? तर ते
फक्त कावळा जसा उतरला आणि बसला तसाच, उडताना पंख फडफड करतो आणि सहज
दिगंताच्या दिशेने झेप घेतो..There remains just simply living as it is.</span><br />
मला हे नीट मांडता आलेलं नाही, पण असोच.<br />
<br />
( पूर्वप्रकाशित, <a href="http://www.misalpav.com/node/21726">मिपा </a>) </div>
</div>
Anonymoushttp://www.blogger.com/profile/03754199953659058782noreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-3211638496746276093.post-78507587409651911852012-06-07T10:12:00.000+05:302012-06-07T10:12:20.336+05:30तुम इक गोरख धंदा हो<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br />
नवरत्न नाथांनी दीक्षा दिलेल्या क्षणापासून त्यांचा देह सोडून झाल्यानंतर, दरम्यानच्या काळात केलेल्या जगावेगळ्या सर्जरीचं सार नुस़रत फतेह अली खान यांनी गायलेल्या या कव्वालीतून पोहोचलं, पोहोचवलं गेलं. नवरत्न नाथ या साध्याभोळ्या, छक्केपंजे समजू न शकणार्या, नव्हे तसल्या गोष्टींची गरजच नसलेल्या माणसाने, नव्हे नवरत्न नाथ नावाच्या गुपचूप नजरेआड झालेल्या जादुगाराने ही जादू करुन दाखवलीय. जटील संकल्पना, लंब्याचौड्या बाता वगैरे गोष्टी हा नाथांचा स्वभाव नव्हता. साधं, पण थेट बोलायचे. आम्ही रडारवर बसलो होतो, आता तुमचा वरचा कॉन्टॅक्ट सुरु झालाय (दीक्षा देऊन झाल्यानंतर), सीमकार्ड, तुम्ही रिचार्ज करा, बॅलन्स संपलंय, पेट्रोल भरु, कुठंही गेलात तरी कॉन्टॅक्टमध्ये रहा, असल्या वरवर सोप्या पण अत्यंत गूढ, गहन प्रक्रिया सूचित करणार्या भाषेत बोलायचे. त्यांना लिहिता वाचता येत होतं, कारण नाथ संप्रदायाच्या नित्योपासनेच्या पुस्तकातले अभंग ढोलकीच्या अतिशय मनोहर तालावर नाथ महेश्वरच्या त्यांच्या छोट्याशा मठीत म्हणत उभे असतानाच मी आणि विलासराव त्यांची वाट पहात बाहेर घाटावर बसून होतो. सांगायचा मुद्दा हा की भरभक्कम संकल्पना, लंबंचौडं भाषण वगैरे नाथांचे विषय नव्हते - होता फक्त थेट अनुभव, मी जिकडे तिकडे प्रॅक्टीकल प्रॅक्टीकल म्हणून ओरडत होतो ते समोरासमोरचं प्रॅक्टीकल. जे पिंडी ते ब्रह्मांडी हे थेट दाखवायचे - म्हणजे नुसती नजर टाकून थेट आजूबाजूची झाडं गदागदा हालवून दाखवायचे - तुफान आणून दाखवायचे आणि विचारायचे - चल बता ये क्या है? सांग मला हे समजून हे काय आहे ते. अर्थातच हे योगसाधनेच्या बळावर. मातृरुपी चामुंडा शक्तीच्या उपासनेच्या बळावर. महेश्वरचा त्यांचा रहाण्याचा एकूण गेटअप, ते करीत असलेले अचाट प्रकार पाहून मला मनात कुठेतरी हा माणूस वामाचारी आहे असं वाटत होतं. हो ना, आता एखादा माणूस अशा गोष्टी करत असतानाच पूर्ण करड्या रंगात रंगवलेलं शक्तीचं मंदीर, धड डॉबरमॅनही नाही आणि धड गावठीही नाही अशा कुत्र्यांना पाणथळ जागी डुंबताना दाखवून ते भैरव आहेत दर्शन घे, क्षणात तेच कुत्रे पुन्हा त्या शक्तीच्या मंदीराशेजारी आराम पडलेले दाखवून, गांजा वगैरे वरवरच्या गोष्टी पाहून आणखी वेगळं काय वाटणार? नाथांचे पाय पकडेपर्यंत आम्ही होतो युजीपंथीय - विचारांची साखळी, ती तोडा म्हणजे शरीराचा स्फोट होतो वगैरे गोष्टी युजींकडून ऐकलेल्या - म्हणजे 'मी' नावाचं 'Living Organism'कसं ऑपरेट होतं हे अनुभवता येईल वगैरे युजींचा अनुभव मी ताडून पहात होतो. डावं-उजवं होतंय ते तुटलं पाहिजे, म्हणजे स्फोट होतों, खरंय का असं मी विचारलं. तर डावं-उजवं ही नाथ पंथामधली ब्रह्मांडाचं संतुलन साधणारी विश्वव्यापक संकल्पना आहे - म्हणजे जगात सम आणि विषम आहे म्हणूनच विश्वाला गती आहे हे मज पामराला कसं ठावं असणार. नाथ पंथाची शिकवण अगदी साधी आणि थेट आहे - एका हाताने द्या आणि दुसर्या हाताने घ्या. वासना आहेत? तर आहेत! प्रेम आहे? तर आहे! द्वेष आहे? तर आहे! वाद आहे? तर आहे! या सगळ्या गोष्टींमध्ये संतुलन पाहिजे. म्हणजे द्वेष मिळाला - तर तो शून्य करण्यासाठी प्रेम वापरावं लागेल. मी स्वत:कडे एक विभक्त एंटीटी म्हणून पाहात होतो आणि जे काही होईल ते फक्त माझ्यात होईल असं मी समजत होतो. आणि नाथ तर कालभैरवाचंच रुप असल्याने मी शेवटी जागृत होऊनही कुठे पोहोचणार होतो? काळाच्या मुखातच ना? म्हणून महेश्वरच्या घाटावर कालभैरव बनून उभ्या असलेल्या नाथांना आधी सगळे चमत्कार दाखवावे लागले, मग मी नमस्कार केला. मग नाथांनी दीक्षा दिली. खरबूज कापून त्याचं अर्धं भक्कल न तोडता खायला लाऊन त्याद्वारे योगसाधनेच्या बळावर नाथांनी स्वत:चा डावा मेंदू माझ्या मेंदूत आरोपित केला, त्यांचा स्वत:चा देह महेश्वरहून अमरकंटकला जाऊन विसर्जीत केला. नाथांचा सगळं बोलणं कोड्यात. दीक्षा मिळाल्यानंतर दोन-चार दिवसांत एका सकाळी नाथांचा फोन आला - काय म्हणता यशवंत पाटील? हे असं वाट्टेल त्या नावाने कुणालाही हाक मारायचे. कधी म्हणायचे मी दगडधोंडे, लोखंडाचा डॉक्टर आहे, तु जीवाचा डॉक्टर आहेस - असं काहीही. तर मला त्या सकाळी ते फोनवर म्हणे, इंदूर स्टेशनवर या, अमरकंटकला निघालोय आणि मी काही खाल्लेलं नाही. येताना काहीतरी खायला घेऊन या. स्टेशनच्या उजव्या बाजूला असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली मी थांबलोय वगैरे. तो स्टेशनवरचा दृष्टांत मी लिहिला पण आहे. स्टेशनवर नाथांचं दर्शन होऊ शकलं नाही. जवळपास होते तेवढ्या पिंपळांखाली मी जाऊन आलो. पण अमरकंटकला निघालेत म्हणजे देह विसर्जीत करायला निघालेत हे मला त्यावेळी कळलं नव्हतं. नाथांनीच नंतर खाणाखूणांद्वारे त्यांनी देह विसर्जीत केल्याचं कळवलं. घराच्या बाहेर पडलो तेव्हापासूनच आजूबाजूची झाडे गदागदा हालायला सुरुवात झालीच होती. ही नाथ खरोखर त्यांच्या देहाने इंदूरमध्ये आल्याची खूण होती. मग पुढे बर्याच खाणाखूणा. काल शुक्राच्या अधिक्रमणादरम्यान माझ्या डाव्या मेंदूत असलेल्या नाथांच्या चेतनेने ही कव्वाली निवडली - आणि मला अखेरीस कळलं मी एक गोरखधंदा बनलोय. या कव्वालीच्या अनेक आवृत्त्या उपलब्ध आहेत. पण नुस़रत फतह अली खानांनी जेवढी म्हटलीय तेवढीच इथे घेतलीय. आता पाकिस्तानात लिहिल्या गेलेल्या कव्वालीत 'गोरखधंदा', 'दर्शन', 'वादात काही नाही' (शंकराचार्यांचा संदर्भ, बृहदारण्यकोपनिषदात 'ये बुराई, ये भलाई, ये जहन्नुम, ये बहिश्त' हेच संस्कृतमध्ये आलंय, कारण सगळं एक आहे) हे असं सांगणारे शब्द कसे आले? नाथपंथ त्या काळच्या भारतात कुठेपर्यंत पोहोचला असेल देव जाणे. मग एक मुसलमान कव्वाल 'तुम इक गोरख धंदा हो' गाणारच. हे मूळचं सूफी गीत आहे. यात सगळं अगदी थेट सांगितलंय, समोर मांडलंय, तुम्ही नेमके कसे आहात हे विचारलंय, ज्यांनी 'अनल हक़', 'मीच ईश्वर आहे' म्हटलं त्या मन्सूरचं काय झालं हेही सांगितलंय, ईश्वर का दिसू शकत नाही हे विचारलंय, सांगितलंय - एकूण अगदी प्रचंड अर्थ, दिसतील तेवढे अर्थ. आनंद घ्या.<br />
<br />
<object height="315" width="560"><param name="movie" value="http://www.youtube.com/v/HwhKtSL8pp4?version=3&hl=en_GB">
</param>
<param name="allowFullScreen" value="true">
</param>
<param name="allowscriptaccess" value="always">
</param>
<embed src="http://www.youtube.com/v/HwhKtSL8pp4?version=3&hl=en_GB" type="application/x-shockwave-flash" width="560" height="315" allowscriptaccess="always" allowfullscreen="true"></embed></object><br />
<br />
कभी यहां तूने ढूंढा कभी वहां पहूंचा<br />
तुम्हारी दीद की खातीर कहां कहां पहुंचा<br />
गरीब मिट गये पामाल हो गये लेकीन<br />
किसी तलक न तेरा आजतक निशां पहुंचा<br />
<br />
हो भी नहीं और हर जा हो<br />
हो भी नहीं और हर जा हो<br />
तुम इक गोरख धंदा हो<br />
<br />
हर जर्रे में किस शान से तु जलवा नुमां है.. तु जलवा नुमां है<br />
हैरान है मगर अक्ल के कैसे है तु क्या है?<br />
तुम इक गोरख धंदा हो<br />
<br />
तुझे दैर-ओ-हरम मैं ने ढूंढा तु नहीं मिलता<br />
मगर तशरीफ फरमा तुझको अपने दिल में देखा है<br />
तुम इक गोरख धंदा हो<br />
<br />
जब बजूझ तीर कोई दुसरा मौजूद नहीं<br />
फिर समझ में नहीं आता तेरा परदा करना<br />
तुम इक गोरख धंदा हो <br />
<br />
कोई फत में तुम्हारी खो गया है<br />
उसी खोए हुए को कुछ मिला है<br />
न बुतखाने ना काबे में मिला है<br />
मगर टूटे हुए दिल में मिला है<br />
अदम बनकर कहीं तु छूप गया है<br />
कहीं तू हस्त बनकर आ गया है<br />
नहीं है तू तो फिर इनकार कैसा<br />
नफिली तेरे होने का पता है<br />
मै जिसको कह रहां हू अपनी हस्ती<br />
अगर वो तू नहीं है तो क्या है?<br />
नहीं आया खयालों में अगर तू<br />
तो फिर मैं कैसे समझा तू खुदा है<br />
तुम इक गोरख धंदा हो<br />
<br />
हैरान हूंऽऽऽ मै हैरान हूंऽऽऽ इस बात पे तुम कौन हो क्या हो?<br />
हाथ आओ तो बुत, हाथ ना आओ तो खुदा हो<br />
अक्ल में जो गिर गया लाइंतहा तु कर हूआ<br />
जो समझ में आ गया फिर वो खुदा क्यूं कर हुआ<br />
फलसफी को बहस के अंदर खुदा मिलता नहीं<br />
छोर को सुलझा रहा है और सिरा मिलता नहीं<br />
छुपते नहीं हो सामने आते नहीं हो तुम<br />
जलवा दिखाके जलवा दिखाते नहीं हो तुम<br />
बैरो हरम के झगडे मिटाते नहीं हो तुम<br />
जो अस्ल बात है वो बताते नहीं हो तुम<br />
हैरां हूं मेरे दिल में समाए हो किस तरहा<br />
हालां की दो जहां में समाते नहीं हो तुम<br />
ये मा बद ओ हरम हे कलीसा-ओ-दैर क्यूं<br />
हरजाई हो जभी तो बताते नहीं हो तुम<br />
तुम इक गोरख धंदा हो<br />
दिल पे हैरत ने अजब रंग जमा रक्खा है<br />
एक उलझी हुयी तस्वीर बना रक्खा है<br />
कुछ समझ में नहीं आता के ये चक्कर क्या है<br />
खेल क्या तुमने अजल से ये रचा रक्खा है<br />
रुह को जिस्म के पिंजरे का बनाकर कैदी उसपे फिर मौत का पेहरा भी बिठा रक्खा है<br />
दे के तदबीर के पंछी को उडाने तूने<br />
दाम-ए-तकदीर भी हर सम्त बिछा रक्खा है<br />
कर के अराइश क्वोनैन की बरसों तूने, खत्म करने का भी मनसूबा बना रक्खा है<br />
लामकानी का बहरहाल है दावा भी तु मे<br />
नाहनू अकरब का भी पैगाम भी सूना रक्खा है<br />
ये बुराई, वो भलाई, ये जहन्नुम, वो बहिश्त, इस उलटफेर में फरमाओ तो क्या रक्खा है?<br />
जुर्म आदम ने किया और सजा बेटों को<br />
अद्ल ओ इन्साफ़ मि'यार भी किया रक्खा है<br />
दे के इन्सान को दुनिया में ख़लाफत अपनी, इक तमाशा सा जमाने में बना रक्खा है<br />
अपनी पेहचान की खातीर है बनाया सबको, सब की नज़रों से मगर खुद को छुपा के रक्खा है<br />
तुम एक गोरख धंदा हो<br />
नीत नये नक्क्ष बनाते हो मिटा देते हो, जाने किस जुर्म-ए-तमन्ना की सजा देते हो<br />
कभी कंकड़ को बना देते हो हीरे की कनी, कभी हीरों को भी मिट्टी में मिला देते हो<br />
जिंदगी कीतने ही मुरदों को अता की जिसने, वो मसिहा को भी सलीबों पे सजा देते हो<br />
खाहिशे दी तो जो कर बैठे सरे तूर कोई,<br />
तूर ही बढके तजल्ली से जला देते हो<br />
नार-ए-नमरुद में डलवाते हो खुद अपना ख़लील<br />
खुद ही फीर नार को गुलज़ार बना देते हो<br />
चाहे किन आन में फेंको कभी माहे किन आं<br />
नूर याकूब की आंखो का बुझा देते हो<br />
दे के युसूफ को कभी मिस्र के बाजारों मे<br />
आखरे कार शह-ए मिस्र बना देते हो<br />
जज्ब़ो मस्ती की जो मंज़ील पे पहुंचता है कोई<br />
बैठकर दिल में अनल-हक़ की सज़ा देते हो<br />
खुद ही लगवाते हो फिर कुफ्ऱ के फ़तवे उसपर<br />
खुद ही मन्सूर को सूली पे चढा देते हो<br />
अपनी हस्ती भी इक रोज गवां बैठता है<br />
अपने दर्शन की लगन जिसको लगा देते हो<br />
कोई राँझा जो कभी खोज में निकले तेरी, तुम उसे झंग के बेले में रुला देते हो,<br />
जुस्तुजू लेके तुम्हारी जो चले क़ैस कोई, उसको मजनू किसी लैला का बना देते हो,<br />
जोत सस्सी के अगर मन में तुम्हारी जागे, तुम उसे तपते हुए थड़ में जला देते हो,<br />
सोहनी गर तुम्हे माहीवाल तस्सव्वुर कर ले, उसको बिफ़री हुई लहरों में बहा देते हो,<br />
ख़ुद जो चाहो तो सर-ए-अर्श बुला कर महबूब, एक ही रात में महराज करा देते हो!<br />
तुम इक गोरख धंदा हो<br />
जो कहता हूं माना तुम्हें लगता है बुरासा<br />
फिर भी है मुझे तुमसे बहरहाल गिला सा<br />
चुपचाप रहे देखते तुम अर्श-ए-बरी पर<br />
तपते हुये करबल में मुहम्मद का नवासा<br />
किस तरह़ पिलाता था लहू अपना वफ़ा को<br />
खुद तीन दिनों से वो अगरचे था प्यासा<br />
दुश्मन बहरतौर थे दुष्मन मगर अफसोस, तुमने भी फराहम ना किया पानी जरा सा<br />
हर जुल्म की तौफिक़ है जालीम की विरासत<br />
मज़लूम के हिस्से में तसल्ली ना दिलासा<br />
कल ताज सजा देखा था जिस शक्ख्स़ के सर पर<br />
है आज उसी शक्ख्स़ के हाथों मे हिक़ासा<br />
ये क्या है अगर पूछूं तो कहते हो जवाबन<br />
इस राज़ से हो सकता नहीं कोई श़नासा<br />
तुम इक गोरख धंदा हो<br />
राहे तहक़ीक में हर गाम पे उलझन देखूं<br />
वही हालात और खयालात में अनबन देखूं<br />
बनके रह जाता हूं तस्व़ीर परिशानी की<br />
ग़ौर से जब भी कभी दुनिया दरपन देखूं<br />
एक ही ख़ाक से फितरत के तजादाद़ इतने<br />
कितने हिस्सों मे बटा एक ही आँगन देखूं<br />
कहीं जह़मत की सुलगती हुयी पतझड का समां<br />
कहीं रह़मत के बरसते हुये सावन देखूं<br />
कहीं फुंकारते दरिया, कहीं खामोश पहाड़<br />
कहीं जंगल, कहीं सेहरा, कहीं गुलश़न देखूं<br />
खून रुलाता है यह तक़सीम का अंदाज मुझे<br />
कोई धनवान यहांपर कोई निर्धन देखूं<br />
जिनके हाथों मे फकत एक सुलगता हुआ सूरज़<br />
रात की मांग सितारों से मुज्जयन देखूं<br />
कहीं मुरझाये हुये फूल है सच्चाई के<br />
और कहीं झूठ के काटों पे भी जोबन देखूं<br />
रात क्या शय्है सवेरा क्या है, ये उज़ाला क्या, अंधेरा क्या है<br />
मै भी नाईब हूं तुम्हारा आखि़र<br />
तुम ये कहते हो तेरा क्या है?<br />
तुम इक गोरख धंदा हो<br />
</div>Anonymoushttp://www.blogger.com/profile/03754199953659058782noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-3211638496746276093.post-45648104142862271552012-05-20T20:34:00.000+05:302012-05-20T20:34:54.276+05:30गर्भ-बीज : मंटोंचा एक कथासंग्रह<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br />
गेल्या ११ तारखेला मंटोंची जन्म शताब्दी येऊन गेली आणि वर्तमानपत्रांची संपादकिय पाने, वेगवेगळे ब्लॉग, मराठी संकेतस्थळे वगैरे ठिकाणी <a href="http://en.wikipedia.org/wiki/Saadat_Hasan_Manto">सआदत हसन मंटो</a> या अवलिया लेखकाबद्दल बरेच काही वाचायला मिळाले. मंटोंबद्दल मराठी साहित्यिक राजन खान यांची लोकसत्ताने छापलेली <a href="http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=224933:2012-05-04-11-01-24&catid=104:2009-08-05-07-53-42&Itemid=117">ही </a>मुलाखत वाचली, माझ्या जुन्या पेपरमध्ये आमचे 'न्यूजरूम इंचार्ज' असलेल्या, अजित वडनेरकर या भोपाली बाबूंचा मूळ हिंदीत लिहिलेला, पण अनुवादकाच्या शब्दकृपेकरुन अंमळ असह्य मराठीत अनुवादित केलेला <a href="http://divyamarathi.bhaskar.com/article/EDT-article-on-manto-by-ajeet-vadnerkar-3245295.html">हा</a> लेख वाचला - असं बरंच काही वाचलं (अर्थात ऑफिसची बॅण्डविड्थ जाळून ;-) ).<br />
आणि सप्ताहांत होता जुन्या इंदूरमध्ये फिरत असताना एका जुन्यापुराण्या पुस्तकांच्या दुकानात मंटोंच्या आठ कथा असलेल्या 'गर्भ बीज' या संग्रहावर अचानक नजर पडली तेव्हा वाटलं - हे खरोखर मस्त झालं ! मकबूल फिदा हुसेन यांनी बोधचिन्ह काढून दिलेल्या '<a href="http://vaniprakashan.in/">वाणी प्रकाशन</a>' ने काढलेला हा संग्रह मस्त आहे. म्हणजे वाणी प्रकाशनचा लोगो मकबूल फिदा हुसेन यांनी काढलाय हे मला माहित नव्हतंच. पुस्तकाच्या लोगोखाली एक विशेष ओळ आहे : वाणी प्रकाशन का लोगो विख्यात चित्रकार मकबूल फिदा हुसेन की कूची से - म्हटलं बरंय च्यायला - लोगो मकबूल फिदा हुसेनने काढून दिला नसता आणि दुसर्याच अविख्यात चित्रकाराने काढला असता तर या लोकांनी त्याचं नाव लोगोखाली टाकलं असतं का? हा एक जोकच झाला. असो.<br />
उर्दू-हिंदी शब्द देवनागरी लिपित कोणा जनाब मुशर्रफ आलम जौकींनी लिहिलेली प्रस्तावना वाचली तेव्हा वाटलं आज चार पाच १२०/३०० पाने आणावी लागणार - मंटो या लेखकाचं एवढं खानदानी, रसरशीत उर्दू नुसते आवंढे गिळत वाचत पडण्यात काय मजा? पुरेशी रसनिष्पत्ती झाली तेव्हा वाचायला जी सुरुवात केली ती संग्रहातली आठवी कथा संपली तेव्हाच पुस्तक खाली ठेवलं - आणि आज आत्ता हा निवांत पुस्तक परिचयः<br />
<br />
<br />
<table style="width: 194px;"><tbody>
<tr><td 117800048368896743642="" 20may2012?authuser="0&feat=embedwebsite"" align="center" https:="" picasaweb.google.com="" style="background: url() <a href=; height: 194px;"><img height="250" src="https://lh6.googleusercontent.com/-FBwyYFN_0ao/T7kFww-OaKE/AAAAAAAABbA/KD32eVKc6PI/s160-c/20May2012.jpg" style="margin: 1px 0 0 4px;" width="250" /></td></tr>
<tr><td style="font-family: arial,sans-serif; font-size: 11px; text-align: center;"><a href="https://picasaweb.google.com/117800048368896743642/20May2012?authuser=0&feat=embedwebsite" style="color: #4d4d4d; font-weight: bold; text-decoration: none;"></a></td></tr>
</tbody></table>
<br />
<br />
<span style="color: #666666;">है और भी दुनिया में सुखनवर बहुत अच्छे</span><br />
कहते है की गालिब का है अंदाजे-बयां और<br />
<br />
<span style="color: #666666;">गालिब का अंदाजे - बयां और था, सब जानते है. लेकीन सच पूछें, तो यही बात मंटो पर भी लागू होती है. दुनिया में सुखनवरों की कमी नहीं है. एक से बढकर एक. लेकीन मंटो का अंदाजे-बयां शायद सब से अलग. मंटो इंसानी कमजोरियों से वाकिफ है. छोटी-सी उम्र में मर जाने बावजूद जो दुनिया मंटो ने अपने मुशाहिदे से देखी थी, वो शायद कम लोगों ने देखी थी. इंसानी मनोविज्ञान की जो पकड मंटो में थी, शायद अभी भी ये पकड बडे-बडे कथाकारों में नजर नहीं आयेगी. जैसे मंटो की 'पटाने' या 'फंसाने' के बारे में आम राय - 'निनावे प्रतिशत लडकियां मर्दानी-शराफत से नहीं काबू में आतीं. उन्हें बेढब बाते ज्यादा पसंद है.' या फिर 'काली औरतों के मुकाबले आप गोरी सुंदर महिलाओं को ज्यादा आसानी से 'फांस' सकते है.'</span><br />
लेकीन प्रत्येक कहानी के साथ एक चीज 'कॉमन' है. मंटो शरीफ आदमी था. इसलिये जब भी, कहीं भी मंटो अपना चरित्र रचने की कोशिश करता है, हम एक बेहद शरीफ आदमी से रु-ब-रु होते हैं. क्या यह मंटो की कमी थी? जहां उसके चरित्र एक से बढकर एक आवार्गियां, शरारतें, बदमाशियां या 'हरामीपन' करते है, वहां मंटो का अपने चरित्र के बारे में यह शरीफाना रवैया कुछ ज्यादा 'हजम' नहीं होता. किसी तवायफ को वह बहन कह रहा है. वह अपनी लेखनी या 'स्क्रिप्ट राईटिंग' में व्यस्त रहता है और दुसरे कमरे में, बकौल इस्मत, लिहाफ में हाथी फुदक रहा है. लेकीन मंटो की शराफत यह... कि बस, सारा कुछ कहानी लिखने तक सिमित. लेकिन यही शरीफ मंटो जब अपने नायाब चरित्रों के कपडे उतारता है तो अक्ल हैरान रह जाती है. मंटो के बाद से आज तक शायद किसी भी भारतीय साहित्य में इकठ्ठे इतने चरित्र नहीं आयें होंगे, जितने मंटो ने रचे. हर कहानी में एक नया चरित्र. नया मनोविज्ञान, नयी औरत और मंटो की नई भाषा.. कभी-कभी मंटो मुझे चेखव, मोपासां जैसे रचनाकारों से भी मीलों आगे नजर आता है. क्योंकी कहानी कहने की जो कला या चरित्रों को कमाल के साथ तहरीर में उतारने का जो फन मंटो के पास था, वो शायद न चेखव में था, न मोपासां में. मंटो चरित्रों के मनोविज्ञान से गुजरते हुए जब कसाई की तरह बकरे (कहानी) की 'बोटी-बोटी' अलग करता है तो आंखे हैरान रह जाती है. शायद अपने चरित्र को इतनी इमानदारी से देखने और निभाने की कला विदेशी कथाकारों में भी नहीं. जरुरत इस बात की भी है कि मंटो का समूचा साहित्य अंग्रेजी में अनुवाद होकर विश्व-बाजार में पहुंचे, जहां उसका सही मूल्यांकन हो सके.<br />
इस संगृह की कहानियां पाठकों को 'निर्ममता' ही हद तक रुलायेंगी, चौकायेंगी. इन कहानियों का अनुवाद नबी अहमद ने किया है.<br />
- मुशर्रफ आलम जौकी<br />
(प्रस्तावनेतून)<br />
<br />
'बाबू गोपीनाथ', 'मेरा नाम राधा है', ' गर्भ-बीज', 'पीरन', 'खूरशीट, 'बासित', 'शारदा' या एकूण आठ कथा संग्रहात आहेत - त्यापैकी पहिल्या 'बाबू गोपीनाथ' या कथेत मंटोंनी बाबू गोपीनाथ हे जगावेगळे व्यक्तिचित्र रंगवले आहे. कथाकार मंटोंकडे या बाबू गोपीनाथला घेऊन येणारे अब्दुर्रहीम सैंडो हे मंटोंचेच पात्र बाबू गोपीनाथ आणि मंटोंची एकमेकांना अशी ओळख करुन देते - 'मंटो साहब! बाबू गोपिनाथ से मिलिये. बाबू गोपीनाथ तुम हिन्दुस्तान के नंबर वन राईटर से हाथ मिला रहे हो. लिखता है तो धडन तख्ता हो जाता है. लोगों को ऐसी-ऐसी 'कंटिन्यूटली' मिलाता है की तबीयत साफ हो जाती है - हे मंटोंबद्दल. आणि बाबू गोपिनाथची ओळख म्हणजे - 'आप है बाबू गोपिनाथ. बडे खाना खराब. लाहोर से झक मारते-मारते बम्बई तशरीफ लाए है. साथ कश्मीर की एक कबूतरी है. नंबर वन बेवकूफ हो सकता है तो वो आप है. लोग उनको मस्का लगाकर रुपया बटोरते है. मै सिर्फ बाते कर के उन से हर रोज पोल्सन बटर के दो पैकेट वसूल करता हूं.'<br />
<br />
बापजाद्याची दहा लाख रुपयांची दौलत गाठीशी आहे म्हणून श्रीमंत असलेला हा बाबू गोपीनाथ लाहोरमधल्या कंजूस बनियाचा मुलगा आहे - तो त्याचे अंगवस्त्र लाहोरहून सोबत घेऊन मुंबईत आला आहे. याचा मूळ स्वभाव 'पीर का मजार' आणि 'रंडी का कोठा' या दोन जागी मन रमणारा आहे. बाबू गोपीनाथच्या 'दिल को सुकून' देणार्या या दोनच जागा आहेत, तो म्हणतो - 'मुझे उनसे (पीर का मजार आणि रंडी का कोठा) कुछ मुहब्बत सी हो गई है. मै उनके बिना नहीं रह सकता. मैने सोच रखा है कि जब मेरी दौलत बिल्कुल खत्म हो जायेगी तो किसी तकिये में जा बैठूंगा. रंडी का कोठा और पीर का मजार. ये दो जगहें हैं जहां मेरे दिल को सुकून मिलता है. रंडी का कोठा तो छूट जायेगा. इसलिये की जेब खाली होनेवाली है. लेकीन हिन्दुस्तान में हजारों पीर है. किसी एक की मजार में चला जाऊंगा.'<br />
हा बाबू गोपीनाथ जेव्हा पूर्ण वाचून संपला तेव्हा 'प्रेमाची परमावधी' काय असते हे मंटोंच्या लेखणीतून उतरलेल्या या बाबू गोपीनाथने मला शिकवलं. हा बाबू गोपीनाथ, त्याने जिच्यावर (जीनत ) प्रेम केलं तिची, स्वत: च्या उधळ्या, बेवकूफ, नालायक स्वभावामुळे कंगाल, फकीर झाल्यानंतर परवड होऊ नये यासाठी तिला एक चांगला आश्रयदाता स्वतः शोधून देण्यासाठी मुंबईपर्यंत आला आहे.<br />
या बाबू गोपीनाथबद्दल शब्दांत काहीही लिहिलं तरी ते फिकं ठरेल. हा बाबू गोपीनाथ नाहीच, बाबू गोपीनाथच्या पात्रातून 'प्रेम' हे मूल्य in all its extremities वाहात आलेलं आहे - त्याबद्दल काहीच लिहिता येणारं नाही, ते स्वतः जगण्याची गोष्ट आहे.<br />
<br />
'मेरा नाम राधा है' या कथेत 'राधा' या फिल्मी दुनियेतील अदाकाराचं 'राजकिशोर' या त्याकाळच्या सुपरस्टार, विवाहित, गांधीवादी, दानशूर, फिल्मी दुनियेत असूनही 'लंगोट का पक्का' असलेल्या या नटावर प्रेम जडलं आहे. ही राधा सादिकची ( स्वतः मंटोच ! दुसरं कोण) सुद्धा मैत्रिण आहे. पण व्यक्तिगत मंटोंना का कोण जाणे, नजरेत न आलेल्या गोष्टीमुळं हा राजकिशोर उगाच आवडत नाही. ही नवागत अभिनेत्री राधा मात्र त्याच्यावर प्रेम करते, ती राजकिशोरला 'तु मला बहिण मानू नकोस' असं सगळ्या पब्लिक समोर म्हणते. राजकिशोरवर फिदा असलेली ही राधा आजारी पडते तेव्हा राजकिशोर त्याच्या बायकोला घेऊन राधाकडे येऊन तिच्याकडून राखी बांधून घेतो, पण परत जाताना त्याची पिशवी राधाकडेच विसरते. राखी बांधून झाल्यानंतर ती विसरलेली पिशवी घेण्यासाठी परत आल्यानंतर राजकिशोरला राखी बांधून झाल्यानंतरही त्याच्या 'लंगोट का पक्का' असण्याची सत्वपरिक्षा घेते, आणि त्या दोघात जे घडतं ते मंटोंनी 'कंटिन्यूटली';-) कसं रंगवलंय ते स्वतः वाचून पाहिल्याशिवाय गत्यंतर नाही.<br />
<br />
<br />
'गर्भ- बीज' या कथेत मंटोंनी पुन्हा एकदा 'बाबू गोपीनाथ, आणि ' मेरा नाम राधा है' मधल्या 'सादिक' च्याच भाव-भावना, त्यांच्या जगण्याचा in their all extremities असा काही आडवातिडवा पट उभा केला आहे की 'बाबू गोपीनाथ', 'सादिक' हे सगळं मंटोंच्याच लेखन गर्भातून उद्भवलेलं बीज आहे, ती वेगळी माणसं नाहीत, पण केवळ 'मंटो या लेखकाची कल्पना' असं म्हणावं एवढीही लेचीपेची दिसतील अशी मंटोंनी रंगवलेली नाहीत. गर्भ बीज या कथेत सादिक या मंटोंच्याच पात्राने मंटोंशी संवाद साधला आहे आणि आणखी बरीच पात्रे त्यात उभी केली आहेत, ज्यांना मी तरी 'कंटिन्यूटली' पाहू शकलेलो नाही, एखाद्या गोष्टीचं बीज समजलं असेल तर, फार तपशीलात शिरून समजून घेण्याची मला गरज वाटली नाही, म्हणून मी या कथेबद्दल इथं तपशीलवार लिहू शकत नाही.<br />
<br />
'पीरन' या कथेत मंटोंनी बृजमोहन आणि त्याची प्रेयसी पीरन यांच्यातील मजेदार संबंधाचा पट उभा केला आहे. बृजमोहन मंटोंकडून पैसे उसने घेऊन दर रविवारी पीरनला भेटायला जातो. हा बृजमोहन पीरनचा प्रियकर असला तरी पीरनच्या मते 'निकम्मा' आहे, आणि बृजमोहनच्या मते पीरन 'मनहूस' आहे - कारण बृजमोहनने कितीही चांगली नोकरी मिळवली आणि पुढच्या रविवारी पीरनची भेट घेतली रे घेतली की सोमवारी त्याला कामावरून काढून टाकण्यात येतं. हे असं अनेकदा झाल्यानं बृजमोहन पीरनला 'मनहूस औरत' म्हणतो, पण तो तिच्या भेटीला जाणं टाळू शकत नाही. बृजमोहनला एक चांगल्या पगाराची नोकरी मिळते तेव्हा अचानक पीरनचं पत्र येऊन धडकतं की 'रविवारी भेटायला ये, फार महत्वाचं काम आहे.' ह्या बलेची भेट घेतल्यानंतर नेहमीच नोकरी जाण्याच्या ' सिलसिल्यामुळं' बृजमोहन कावतो आणि पीरनची टाळताच न येणारी भेट घेतल्यानंतर नोकरी जाणारच, त्यापेक्षा स्वतःच राजीनामा द्यावा हे ठरवून पीरनची भेट घेऊन आल्यानंतर त्याच्या सेठकडे स्वतः होऊन राजीनामा सोपवतो त्यानंतर काय होतं हे वाचण्यासारखं आहे. मंटोंची नेहमीची खास ब्रॅण्डेड आतिषबाजी सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाक्यावाक्यात झालेली आहेच हे वेगळे सांगणे नको.<br />
<br />
'खूरशीट' या कथेत खूरशीट आणि सरदार जोरावरसिंगमधील प्रणयसंबंधांचा पट आहे. ही कथा बहुतेक मंटोंच्या दिल्लीतील वास्तव्यात घडलेली असावी. या कथेत मंटोंचा नेहमीचा दारूगोळा, शैलीचा नंगानाच नेहमीप्रमाणे असला तरी extreme म्हणता येईल असं मला काही आढळलं नाही - मला ही आपली नेहमीसारखीच एक साधी कथा वाटली. एक विवाहित बाई, तिचा नवरा, खुरशीटचं गायन आवडतं म्हणून तिच्या गाण्यावर (<span style="color: #666666;">आणि खूरशीटवरही हे ओघानं आलंच </span>;-) ) फिदा असणारा त्याचा एक सरदार दोस्त - शेवटी खूरशीट आणि हा सरदार लग्न करुन मुंबईत हनिमूनला येऊन मुंबईत स्थलांतरित झालेल्या मंटो पती- पत्नीला 'ताजमहल' हॉटेलमध्ये भेटायला बोलावतो. आणि ती दिल्लीची विवाहीत खूरशीटच सरदाराची आता बायको झाल्याचं मंटो पती-पत्नींना कळतं तेव्हा खूरशीट आणि सरदार जोरावरची 'रुख्सत' (निरोप) न घेताही मंटो पती-पत्नी ताजमधील खोलीबाहेर पडतात. This is not Manto!<br />
<br />
'बासित' या कथेत लग्नाला राजी नसणारा, पण आईच्या आग्रहामुळे एकदाचे चिडून लग्न उरकून टाकणारा एक बासित रंगवला आहे. बासित लग्नाला तयार होतो तर तिकडे त्याची होणारी सासू लग्न थोडे पुढे ढकलण्याच्या मनःस्थितीत असते. शेवटी बासीतची आई अल्टीमेटम देते तेव्हा बासित आणि सईदा यांचं लग्न होतं. बासितची नई दुल्हन सईदा मात्र लग्न होऊन आल्यानंतर सतत कुठल्यातरी गोष्टीला घाबरलेली असते. बासित तिला मोकळेपणाने सगळ्या गोष्टी विचारतो पण ती काहीही स्पष्ट सांगत नाही. शेवटी सईदा बाथरूम मध्ये गेलेली असताना नालीतून रक्ताचा ओघळ बाहेर येताना दिसतो. बासितला लग्नासाठी बाध्य करुन सईदाशी लग्न लाऊन दिलेल्या बासीतच्या आईला थेट सईदाचं अर्भक पडलेलं दिसतं आणि ती खलास होते - बासितला समजदार व्हावे लागते. अर्थात कथा मुळातून वाचण्यासारखीच.<br />
<br />
'शारदा' या कथेत नजीर हे रंडीबाज पात्र आणि त्याची शारदा या परिस्थितीनं नाडलेल्या, विवाहित पण नवर्यानं टाकलेल्या बाईची कुंटणखान्यावर भेट होते. ही शारदा तिच्या 'शकुंतला' या कुंटणखान्यापर्यंत पोहोचलेल्या तिच्या बहिणीला परत घेऊन जाण्यासाठी आलेली आहे. ही शकुंतलाच कुंटणखान्यावर नजीरला 'पेश' केलेली असते पण ती या प्रकारात अगदी आश्रमहरिणी असते. नजीर तिला काही करु शकत नाही. पण बहिणीला कुंटणखान्यातून परत न्यायला आलेल्या, विवाहित तरीही पती सोडून गेलेल्या शारदाचं आणि नजीरचं भलतं म्हणजे भलतंच जमतं. पण पुढे शारदा तिच्या शकुंतला या बहिणीला त्या नरकातून काढून रीतीप्रमाणे विवाह वगैर लाऊन देण्यासाठी परत जयपूरला घेऊन जाते. नजीर शारदाच्या मनातून जात नाही. ती जयपूरवरून त्याला पत्रे पाठवते. फाळणीच्या वेळी नजीरची बायको पाकिस्तानात पुढे निघून जाते तेव्हा नजीर आणि शारदाचा एकत्र रहाण्याचा मार्ग मोकळा होतो. ते महिनाभर एकत्र रहातातही. पण नजीरच्या मनावर त्या कुंटणखान्यात दर्शन झालेल्या शारदाचं चित्र पक्कं आहे - तो तिला या आत्ताच्या घरी सोबत रहाणार्या शारदाला बायकोच्या स्थानी पाहू शकत नाही - कंटाळतो. पण नजीरच्या प्रेमात पूरेपूर रंगलेली शारदा मात्र नजीरच्या बायकोचीच भूमिका निभावत रहाते. आणि नजीर खरोखर कंटाळल्याचं तिच्या लक्षात येतं तेव्हा त्याच्या आवडत्या सिगारेटचा ब्रॅण्ड टेबलावर ठेऊन, नजीरकडून दमडीही न घेता, शब्दाचाही निरोप न ठेवता त्याच्या आयुष्यातून निघून जाते...<br />
<br />
<br />
<div style="text-align: center;">
❖❖❖</div>
<br />
<br />
<b>कथासंग्रह संपला पण या आठ कथांतून अंगावर आलेल्या मंटोनं मात्र झपाटलंय. कथांचं सोडा, मंटोबद्दलच खूप लिहावं वाटतंय, पण पुन्हा कधीतरी..</b><br />
</div>Anonymoushttp://www.blogger.com/profile/03754199953659058782noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3211638496746276093.post-3874704930525531412012-05-14T05:19:00.002+05:302012-05-14T06:59:42.145+05:30विस्टिरिया लॉज - 2<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;">
आमच्या पाहुण्यांना निरोप दिल्यानंतर काही वेळ आम्ही शांत बसून राहिलो. बारीक झालेल्या डोळ्यांवर भूवया पाडून नेहमीप्रमाणे त्याचे डोके पुढे काढून होम्स जोरजोराने धूम्रपान करु लागला.</div>
<div style="text-align: justify;">
'' तर वॉटसन'' माझ्याकडे अचनाक वळून तो म्हणाला,</div>
<div style="text-align: justify;">
''या सगळ्यातून तुला काय कळले?''</div>
<div style="text-align: justify;">
''स्कॉट एक्लसच्या गूढाबद्दल मला काहीच समजले नाही''</div>
<div style="text-align: justify;">
''पण गुन्ह्याबद्दल?''</div>
<div style="text-align: justify;">
''त्या माणसाचे साथीदारही गायब आहेत त्याअर्थी, मी असे म्हणेन की तेदेखील या खूनात सहभागी होते, म्हणूणच ते फरार आहेत''</div>
<div style="text-align: justify;">
''एका दृष्टीकोनातून हेदेखील शक्य आहे. पण असे असले तरी, त्याच्या दोन नोकरांनी गार्सियाविरुद्ध संगनमत करावे आणि त्याच्याकडे पाहुणा आलेल्या रात्रीच त्याच्यावर हल्ला करावा, हे विचित्र आहे हे तू पण कबूल करशील. गार्सियावर हल्ला करायचा असता तर हा नेमका दिवस सोडून तो कधीही त्यांच्याच तावडीत होता ना?'' </div>
<div style="text-align: justify;">
''मग ते फरार का झाले?''</div>
<div style="text-align: justify;">
''अगदी अचूक! ते फरार का झाले? हा एक मोठा मुद्दा आहेच. आणखी एक मोठा मुद्दा म्हणजे आपला अशील स्कॉट एक्लसचा अनाकलनीय अनुभव. या दोन्ही ठळक मुद्यांना सांधणारे विश्लेषण देता येणं हे मानवी बुद्धीमत्तेला शक्य आहे काय? शब्दांचा विचित्र वापर करुन लिहिलेली ती गूढ चिठी विचारात घ्यायचीच असेल, तर ती तात्पुरते गृहितक म्हणूनच विचारात घेण्याच्या लायकीची असेल? आपल्याला कळणारी नवी तथ्ये, आपोआप आपल्या गृहितकाच्या साच्यात बसली तर आपले गृहितक हळूहळू या प्रकरणाची उकल करु शकेल.''</div>
<div style="text-align: justify;">
''आपले गृहितक आहे तरी काय?''</div>
<div style="text-align: justify;">
त्याच्या खुर्चीत मागे झुकून होम्सच्या डोळ्यांची मुद्रा मंगोल झाली.</div>
<div style="text-align: justify;">
''या स्कॉट एक्लसची कुणीतरी मुद्दाम मजा घेतलीय, हे अशक्य आहे हे तुलाही जाणवत असेल. घटनाक्रमातून दिसते त्याप्रमाणे पुढे गंभीर घटना घडणार होत्या आणि स्कॉट एक्लसला विस्टिरिया लॉजमध्ये घेऊन जाण्याचा त्यांच्याशी संबंध आहे.''</div>
<div style="text-align: justify;">
''पण कसला संबंध संभवतो?''</div>
<div style="text-align: justify;">
''आपण यातल्या प्रत्येक मुद्यावर विचार करु. तो तरुण स्पॅनियार्ड आणि स्कॉट एक्लसच्या विचित्र आणि अचानक झालेल्या ओळखीमध्ये काहीतरी खटकतंय. या स्पॅनियार्डनेच मैत्रीसाठी पुढाकार घेतला. स्कॉट एक्लसची त्याच्याशी ओळख झाल्यानंतरच्या दुसर्याच दिवशी त्याने लंडनच्या दुसर्या टोकाला जाऊन स्कॉट एक्लसची भेट घेतली, आणि त्याला इशरला घेऊन येईपर्यंत त्याने एक्लसशी सतत संपर्क ठेवला. आता, त्याला या एक्लसकडून काय मिळण्यासारखे होते? मला त्या माणसात दम दिसत नाही. तो तेवढा बुद्धीमानही दिसत नाही - हजरजबाबी लॅटीन माणसाचा मित्र होण्याएवढा तरी नाहीच. मग गार्सियाला मिळू शकणार्या इतर लोकांमधून यालाच का बरे निवडण्यात आले? हेतू तडीस जाईल असे काय या स्कॉट एक्लसमध्ये आहे? त्याच्यामध्ये वेगळा उठून दिसणारा गुण आहे का? मी म्हणतो असा गुण स्कॉट एक्लसमध्ये आहे. खानदानी</div>
<div style="text-align: justify;">
ब्रिटीश अदबशीरपणाचा तो उत्तम नमुना आहे, आणि हाच माणूस दुसर्या ब्रिटीश माणसावर छाप पाडू शकतो. स्कॉट एक्लसचे कथन कितीतरी विचित्र होते तरी या दोन अधिकार्यांनी चकार शब्दाने स्कॉट एक्लसला प्रश्न विचारला नाही, हे तू पाहिले असशीलच.''</div>
<div style="text-align: justify;">
''पण तो कशाचा साक्षीदार बनणार होता?''</div>
<div style="text-align: justify;">
''घटना जशा घडल्या त्यानुसार तो कशाचाच साक्षीदार बनला नाही. त्या जशा योजल्या होत्या तशा त्या घडल्याच नाहीत. हे प्रकरण मला दिसते ते हे असे!''</div>
<div style="text-align: justify;">
''तो alibi ठरु शकला असता, असे काही आहे का?''</div>
<div style="text-align: justify;">
''अगदी अचूक! वॉटसन, तो निश्चितच एक alibi ठरु शकला असता. केवळ युक्तीवादासाठी आपण असं मानू की विस्टिरिया लॉजमधले लोक संगनमत करुन कसलातरी बनाव रचत होते. हा बनाव, मग तो कशाचाही</div>
<div style="text-align: justify;">
असो, एक वाजण्यापूर्वीच तडीस जाण्याची योजना होती. काही घड्याळांचे काटे फिरवून त्यांनी स्कॉट एक्लसला त्याला वाटले त्यापेक्षा कितीतरी आधीच झोपी घातले असेल हे अगदी सहज शक्य आहे, पण काहीही झालेले असले तरी, बारापेक्षा जास्त वाजलेले नाहीत हे सांगायला जाणारा गार्सियाच होता हेही शक्य आहेच. गार्सियाला बाहेर जाऊन जे काय करायचे होते ते करुन उल्लेख केलेल्या वेळेपर्यंत तो परत येऊ शकला असता तर कसल्याही गंभीर आरोपावर त्याच्याकडे देण्यासारखी त्याच्याकडे जबरदस्त तोड होती. त्याच्याकडे कोणत्याही न्यायालयासमोर शपथेवर सांगू शकणारा एक इंग्लिश माणूस होता की गार्सिया रात्रभर घराच्या बाहेरच पडला नाही. वाईटात वाईट घडले तर संरक्षण म्हणून स्कॉट एक्लसच्या खांद्यावर बंदूक ठेवता आली असती.''</div>
<div style="text-align: justify;">
''होय, हे लक्षात आले, पण फरार झालेल्या इतरांबद्दल काय?''</div>
<div style="text-align: justify;">
''अद्याप वास्तविकता काय ते आपल्याला काहीच माहित नाही, पण यात फार मोठ्या अडचणी असतील असे मला वाटत नाही. तरीही, पूर्ण माहिती न घेताच युक्तीवाद करीत सुटणे चूक आहे. असे केले तर ती माहिती</div>
<div style="text-align: justify;">
आपण आपल्या गृहितकाशी जुळण्यासाठी उगाच त्यात फेरफार करतो.''</div>
<div style="text-align: justify;">
''आणि ती मध्येच आलेली चिठी''</div>
<div style="text-align: justify;">
''त्यात काय लिहिलं होतं बरं? आपले नेहमीचेच रंग, हिरवा आणि पांढरा. उघड्यासाठी हिरवा, बंदसाठी पांढरा - रेसींगसारखं काहीतरी वाटतंय. उघड्यासाठी हिरवा, बंदसाठी पांढरा हा एक सुस्पष्ट संकेत आहे. मुख्य पायर्या, पहिला कॉरीडॉर, उजवीकडील सातवे, ग्रीन बेझ - हा कुठेतरी करण्यात आलेला निर्देश आहे. या सर्वांच्या मागे आपल्याला कदाचित टाळके सरकलेला नवरा आढळू शकतो. खरोखर हा एक धोकादायक पाठलाग होता. तसं नसतं तर तिने 'लवकर' हा शब्द लिहिला नसता. ''डी'' हे कदाचित खूण म्हणून.''</div>
<div style="text-align: justify;">
''तो माणूस स्पॅनियार्ड होता, ते डी डोलोरेसमधले डी आहे, स्पेनमध्ये आढळणारे सर्वसामान्य नाव!''</div>
<div style="text-align: justify;">
''उत्तम, वॉटसन, फारच उत्तम! पण हे अशक्य आहे. एक स्पॅनियार्ड दुसर्या स्पॅनियार्डला स्पॅनिशमध्येच लिहील ना! या चिठीचा जो कुणी लेखक असेल तो निश्चितच इंग्लिश आहे. असो तर. तो हुशार इन्स्पेक्टर</div>
<div style="text-align: justify;">
आपल्याकडे परत येईपर्यंत आपण थंड बसावे हे उत्तम. दरम्यान काही तासांसाठी तरी आळसटलेल्या वातावरणातून बाहेर पडल्याबद्दल, आपले नशीब जोरावर आहे असे मानू.</div>
<div style="text-align: justify;">
सरे पोलीस ठाण्याचा अमलदार येण्यापूर्वीच होम्सच्या तारेचे उत्तर आले होते. होम्सने ते वाचले आणि त्याच्या वहीत ठेवण्यापूर्वी माझा आशाळभूत झालेला चेहेरा त्याच्या नजरेतून सुटला नाही.</div>
<div style="text-align: justify;">
''आपण बड्या वर्तुळात शिरत आहोत,'' तो म्हणाला.</div>
<div style="text-align: justify;">
ती तार म्हणजे नावे आणि पत्त्यांची यादी होती:</div>
<div style="text-align: justify;">
लॉर्ड हॅरिंगबी, दि डिंगल; सर जॉर्ज फॉलॉइट, ऑक्झशॉट टॉवर्स; मिस्टर हेन्स हेन्स, जे. पी, पर्डी प्लेस; मिस्टर जेम्स बेकर विल्यम्स, फॉर्टन ओल्ड हॉल; मिस्टर हेन्डरसन, हाय गॅबल, रेव्हरंड जोशुआ स्टोन, नेथर</div>
<div style="text-align: justify;">
वॉल्सलिंग.</div>
<div style="text-align: justify;">
''आपली कारवाई मर्यादीत वर्तुळात ठेवण्याचा हा अत्यंत सूस्पष्ट मार्ग आहे,'' होम्स म्हणाला.</div>
<div style="text-align: justify;">
''बेयन्सच्या पोलीसी खाक्याच्या मनाने आधीच अशी काहीतरी योजना वापरली असेल यात संशय नाही.''</div>
<div style="text-align: justify;">
''मला नीटसं कळलं नाही.''</div>
<div style="text-align: justify;">
''हे बघ मित्रा, आधीच आपण या निष्कर्षावर आलेलो आहोत की गार्सियाला जेवताना मिळालेला संदेश म्हणजे भेट किंवा भेटीचे नियोजन होते. आता, त्यातून पक्का अर्थ कळतो तो अचूक असेल तर, गुप्तता ठेवण्यासाठी, जाणार्याला मुख्य पायर्या चढून कॉरीडॉरमधला सातवा दरवाजा शोधावा लागणार, मग घर खूपच मोठे आहे हे अगदी उघड आहे. अगदी तसेच हेही निश्चित आहे की हे घर ऑक्झशॉटपासून एक किंवा दोन मैलांच्या आत आहे, कारण गार्सिया त्याच दिशेने चालत होता आणि, मी तथ्ये जशी पहातो त्याप्रमाणे, तो विस्टिरिया लॉजमध्ये alibi ची पाठराखण मिळवण्यासाठी परत येणार होता, जे त्याला एक वाजेपर्यंतच मिळू शकणार होते. ऑक्झशॉटच्या जवळील घरांची संख्या मर्यादित असायलाच हवी, म्हणून मी स्कॉट एक्लसने नमूद केलेल्या एजंटला तार पाठवून त्यांची यादी हस्तगत करण्याची सुस्पष्ट पद्धत वापरली. ती या तारेत आहे</div>
<div style="text-align: justify;">
आणि आपल्या गुंत्याची उकल करणारे टोक निश्चित त्यांत असायला हवे.''</div>
<div style="text-align: justify;">
इशरमधील त्या सुंदर सरे गावात इन्स्पेक्टर बेयन्सला सोबत घेऊन पोहोचेपर्यंत जवळजवळ सहा वाजले.</div>
<div style="text-align: justify;">
होम्स आणि मी मुक्काम पडणार या अंदाजानेच निघालो होतो आणि बुल येथे झोपण्याची मस्त सोय केली होती. शेवटी डिटेक्टीव्हसोबत आम्ही विस्टिरिया लॉजची पाहणी करण्यासाठी निघालो. झोंबरा वारा आणि</div>
<div style="text-align: justify;">
चेहेर्यावर सपकारे मारणारा दमदार पाऊस असलेली ती मार्चमधली थंडगार, किर्रर्र सायंकाळ होती. आम्ही ज्या भयंकर ध्येयाकडे निघालो होतो त्यासाठी हे वातावरण अगदीच जुळून आले होते.</div>
<br />
<h2>
2. सॅन पेद्रोचा वाघ</h2>
<br />
<div style="text-align: justify;">
थंडगार, उदास वातावरणातून काही मैल चालल्यानंतर आम्ही एक उंच लाकडी दरवाज्यासमोर पोहोचलो, जो चेस्टनट्सच्या पडछाया पडलेल्या रस्त्याच्या तोंडावर उभा होता. वळणा-वळणाच्या, पडछाया पडलेल्या त्या</div>
<div style="text-align: justify;">
रस्त्यावरुन आम्ही एका बसक्या, काळ्याभोर आकाशाच्या पार्श्वभूमीवर तसल्याच काळपट दिसणार्या घरासमोर आलो. दरवाज्याकडील डाव्याबाजूस असलेल्या बाहेर उघडणार्या खिडकीतून मंद उजेडाची तिरीप पडत होती.</div>
<div style="text-align: justify;">
''कॉन्स्टेबल आहे बंदोबस्तावर,'' बेयन्स म्हणाला. ''मी खिडकी वाजवतो.'' त्याने गवताचा पट्टा ओलांडला आणि खिडकीच्या काचेवर टकटक केली. धूसर काचेतून मला आतला माणूस आगीसमोर ठेवलेल्या खुर्चीतून</div>
<div style="text-align: justify;">
धाडकन उठताना अस्पष्टसा दिसला, आणि खोलीतून तीव्र आरोळी उठली. लगेच झटकन एक पांढर्याफटक, श्वास गुदमरलेल्या पोलीसाने दरवाजा उघडला, त्याच्या थरथरत्या हातात मेणबत्ती हेलकावे खात होती.</div>
<div style="text-align: justify;">
''वॉल्टर्स, काय झालंय?'' बेयन्सने जरबदार आवाजात विचारले.</div>
<div style="text-align: justify;">
त्या माणसाने हातरुमाल कपाळावरुन फिरवला आणि सुटका झाल्यासारखा श्वास बाहेर टाकला.</div>
<div style="text-align: justify;">
''तुम्ही आलात हे बरंच झालं, सर. खूपवेळ झाली सायंकाळ उलटून, आणि माझा तर धीरच सुटत होता.''</div>
<div style="text-align: justify;">
''धीर सुटत होता वॉल्टर्स? मनगटात दम असलेला माणूस आहेस असं मला उगाच वाटलं म्हणायचं.''</div>
<div style="text-align: justify;">
''आहेच, सर, पण हे रिकामे घर आणि किचनमधली ती विचित्र गोष्ट. तुम्ही खिडकी वाजवलीत मला वाटलं, ती बला पुन्हा एकदा आली. ''</div>
<div style="text-align: justify;">
''कसली बला आली?''</div>
<div style="text-align: justify;">
''भूत, भूतच म्हणायला पाहिजे त्याला. इथं खिडकीत होतं.''</div>
<div style="text-align: justify;">
''काय होतं खिडकीत, आणि कधी?''</div>
<div style="text-align: justify;">
''आत्ता दोन तासांपूर्वी. अंधार पडत आला होता. मी खुर्चीत वाचत बसलो होतो. माझी नजर वर का गेली ते कळलं नाही, पण पण खिडकीतून एक चेहेरा माझ्यावर रोखला होता. एवढा भयानक चेहेरा, तो नक्की माझ्या</div>
<div style="text-align: justify;">
स्वप्नात दिसणार.''</div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiEIFc0b3PX_376eppdhS-ewnhUVGvPnVIbCRjdjqWbxxecuK9CCn5f1XgP2Vj9jfrB2wAJWpowyPIkdHAFeNm8PFB5p5dqk-iOfiFfxRQtudCTQ3IWqzYIvut1RZNamz3VdrWqLiHLseE/s1600/wist-05.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiEIFc0b3PX_376eppdhS-ewnhUVGvPnVIbCRjdjqWbxxecuK9CCn5f1XgP2Vj9jfrB2wAJWpowyPIkdHAFeNm8PFB5p5dqk-iOfiFfxRQtudCTQ3IWqzYIvut1RZNamz3VdrWqLiHLseE/s320/wist-05.jpg" width="270" /></a></div>
<div style="text-align: justify;">
'' छ्या:, छ्या: वॉल्टर्स, पोलिस-कॉन्स्टेबल असे बोलत नसतात.''</div>
<div style="text-align: justify;">
''होय, सर, होय; पण मी ते पाहून हादरलो, मग घाबरलोच नाही असं दाखवण्यात काय अर्थ. ते धड पांढरंही नव्हतं सर, ना काळं - मी कधी पाहिलेल्या रंगाचं नव्हतंच ते - शाडूवर दुधाळ पट्टे मारल्यासारखा विचित्र रंग होता. आणि त्याचा आकार, तुमच्या चेहेर्यापेक्षा नक्कीच दुप्पट मोठा होता, सर. भुकेजलेल्या श्वापदासारखे पांढरे दात, आणि त्या बटबटीत डोळ्यांनी माझ्यावर नजर रोखली होती. शपथ घेऊन सांगतो सर, तिथून ते मागे होऊन निघून गेलं तोपर्यंत मला बोटसुद्धा हलवण्याची बुद्धी झाली नाही - माझा श्वास जसा बंदच पडला होता. मी बाहेर झुडूपांमध्ये जाऊन आलो, पण ईश्वराची कृपाच तिथं कुणीही नव्हतं.''</div>
<div style="text-align: justify;">
''तुला ओळखत नसतो ना मी, वॉल्टर्स, तर तुझ्या नावासमोर मी काळी खूण ठोकली असती असल्या फालतूपणासाठी. भूतच दिसलं तर ड्यूटीवर असलेल्या कॉन्स्टेबलने ते पकडता आलं नाही म्हणून देवाचं नाव घेऊ नये. एकांतामुळे झालेला हा सगळा भासच हा?''</div>
<div style="text-align: justify;">
''किमान एवढं तरी सहज उकलायला हवं,'' होम्स त्याच्या हातातील बॅटरीचा झोत टाकत म्हणाला. गवताच्या पट्ट्याची झर्रकन पहाणी करुन ''होय,'' तो म्हणाला, ''बारा नंबरचा बूट असणार. त्याच्या पायाइतकाच इथून</div>
<div style="text-align: justify;">
तिथून भरभक्कम असला तर निश्चितच तो अगडबंब होता असं म्हणायला पाहिजे.''</div>
<div style="text-align: justify;">
''गेला कुठे तो?''</div>
<div style="text-align: justify;">
''झुडूपं ओलांडून रस्त्यावर उतरून पसार झाला असणार.''</div>
<div style="text-align: justify;">
''जाऊ द्या,'' इन्स्पेक्टरने गंभीर व करारी चेहेर्याने म्हटले, ''तो कुणीही असो, आणि त्याला काहीही हवे असो, आत्ता तो इथून गायब आहे, आणि आपल्याला बर्याच गोष्टी पहाव्या लागणारेत. आता, श्रीयुत होम्स,</div>
<div style="text-align: justify;">
तुमची हरकत नसेल तर, एकदा घरात चक्कर टाकून येऊ.''</div>
<div style="text-align: justify;">
विविध बेडरुम आणि बैठकांची बारकाईनं पाहणी करुनही काहीच हाती लागलं नाही. तिथे रहाणार्यांनी सोबत थोड्याच वस्तू असाव्यात किंवा काहीही आणलं नसावं, आणि छोट्यातलं छोटं फर्निचर घरासोबतच घेण्यात आलेलं दिसतं होतं. मार्क्स आणि कं., हाय हॉलबर्न असा शिक्क्याच्या गाद्यागिराद्या तशाच मागे ठेवलेल्या दिसत होत्या. तार पाठवून आधीच चौकशी करुन झाली होती आणि त्यात मार्क्स यांच्याकडे या ग्राहकाबद्दल तो पैसेवाला होता यापेक्षा काहीही जास्त मिळू शकली नाही. सटरफटर सामान, काही पाईप्स, काही कादंबर्या, त्यापैकी दोन स्पॅनिश, जुन्या प्रकारची पीनफायर रिव्हॉल्व्हर, आणि एक गिटार एवढ्या वस्तू तिथल्या जंगम मालमत्तेपैकी होत्या.</div>
<div style="text-align: justify;">
''यात काहीच नाही,'' बेयन्सने प्रत्येक खोली तपासताना मेणबत्ती या हातातून त्या हातात हलवत म्हटले, ''पण श्रीयुत होम्स, किचनमध्ये काय आहे ते तुम्हाला दाखवलंच पाहिजे.''</div>
<div style="text-align: justify;">
घराच्या मागच्या बाजूस असलेली ती एक अंधारी, उंच सिलींगची, कोपर्यात काड्यामुड्यांचं गचपन पडलेली खोली होती, स्वयंपाकी तिथे झोपत असावा असं दिसत होतं. टेबलावर खरकटी ताटं आणि प्लेट, काल रात्रीचं</div>
<div style="text-align: justify;">
शिळं अन्न पडलेलं होतं. </div>
<div style="text-align: justify;">
''हे पहा बरं,'' बेयन्स म्हणाला. ''हे इथे का असावं?''</div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjqlIAfR6LOaWy6XekaROwecyN9Pfm8jpzne3AfE59P2Upnx4eaGchcJIG22kfLoaSAqjESTCv-hc8NLV-WC3gA_vUBBAGNcoX4UTR48q5fvOL8UiJABCk3QJx-cALeFWMv78kZOXmhAgM/s1600/wist-06.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em; text-align: justify;"><img border="0" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjqlIAfR6LOaWy6XekaROwecyN9Pfm8jpzne3AfE59P2Upnx4eaGchcJIG22kfLoaSAqjESTCv-hc8NLV-WC3gA_vUBBAGNcoX4UTR48q5fvOL8UiJABCk3QJx-cALeFWMv78kZOXmhAgM/s320/wist-06.jpg" width="223" /></a></div>
<div style="text-align: justify;">
ड्रेसिंग टेबलच्या बाजूस ठेवलेल्या एका विचित्र आकारावर त्याने मेणबत्ती धरली. खूप सार्या सुरकुत्या, कडकडीतपणा आणि वाळून गेलेला तो आकार नेमका काय असावा ते सांगणं अवघड होतं. काळपट, कातडीदार आणि मानवी आकृतीशी साधर्म्य दाखवणारं काहीतरी आहे असं म्हणता आलं असतं. पहिल्यांदा मी त्या आकाराचं निरिक्षण केलं तेव्हा, मला वाटलं ते ममी सारखा मसाला भरलेलं ते निग्रो मूल असावं, नंतर वाटलं ते खूप वेडंवाकडं आणि प्राचीन माकड असावं. शेवटी तो प्राणी आहे की माकड आहे अशा संशयात मी गोंधळलो. पांढर्या शिंपल्यांच्या दोन माळा त्या आकाराच्या मध्यभागी बांधल्या होत्या.</div>
<div style="text-align: justify;">
''कमाल आहे -- कमालच आहे, ही! त्या विचित्र अवशेषाकडे पहात होम्स म्हणाला. ''आणखी काही?''</div>
<div style="text-align: justify;">
बेयन्स काही न बोलता सिंकच्या दिशेने निघाला आणि मेणबत्ती पुढे धरली. कुठल्यातरी मोठ्या, पांढर्या पक्ष्याचे अवयव आणि शरीराचे त्यावर पंख तसेच त्यावर ठेऊन निघृणपणे तुकडे केलेले होते. होम्सने त्या पक्ष्याच्या छिन्नविच्छिन्न केलेल्या डोक्यावर आलेली सूज दाखवली.</div>
<div style="text-align: justify;">
''सफेद मुर्गा,'' तो म्हणाला. ''खूपच मजेदार! खरोखर ही केस विचित्र आहे.''</div>
<div style="text-align: justify;">
पण बेयन्सने त्यापैकी सर्वात विचित्र वस्तू सर्वात शेवटी ठेवली होती. सिंकच्या खालच्या बाजूने जस्ताची बादली बाहेर काढली ज्यात रक्त भरुन ठेवलेले होते. त्यानंतर त्याने हाडाचे जळके तुकडे भरुन ठेवलेले तबक</div>
<div style="text-align: justify;">
घेतले.</div>
<div style="text-align: justify;">
''काहीतरी मारण्यात आले आणि काहीतरी जाळण्यात आले. या वस्तू आम्ही आगीतून बाहेर काढल्या. सकाळी डॉक्टर येऊन पाहून गेले. ते म्हणतात यापैकी काहीही मानवी नाही.''</div>
<div style="text-align: justify;">
होम्स असला व त्याने हातावर हात चोळले.</div>
<div style="text-align: justify;">
''इन्स्पेक्टर, अभिनंदन करायला हवं तुमचं, एवढी विलक्षण आणि सूचक केस हाताळल्याबद्दल. तुमची एकंदर तयारी आणि मिळत असलेल्या संधींचा मेळ बसलेला नाही, असं मी खरोखर म्हणेन.</div>
<div style="text-align: justify;">
इन्स्पेक्टर बेयन्सचे बारीक डोळे आनंदाने चकमले.</div>
<div style="text-align: justify;">
''खरे आहे, श्रीयुत होम्स. ग्रामीण भागात धूळ बसतेच. या प्रकारची केस हीच माणसाला संधी मिळवून देते, आणि मला वाटते मी ती सोडणार नाही. ही हाडे कशाची असावीत बरे?'' </div>
<div style="text-align: justify;">
''मेंढी, किंवा मी म्हणेन, एखादा चिमुकला.''</div>
<div style="text-align: justify;">
''आणि तो पांढरा मुर्गा?''</div>
<div style="text-align: justify;">
''कमाल आहे, श्रीयुत बेयन्स, खूपच कमाल आहे. जवळ जवळ एकमेवाद्वितीयच म्हणायला हवं.''</div>
<div style="text-align: justify;">
''होय, सर, या घरात अत्यंत विचित्रप्रकार करणारे अत्यंत विचित्र लोक असले पाहिजेत. त्यापैकी एक तर गेला. त्याच्या साथीदारांनी त्याचा पाठलाग करुन त्याला संपवला असेल काय? असेल तरी ते जातील कुठे, कारण प्रत्येक बंदरावर बातमी पाठवलीय. पण माझा स्वत:चा दृष्टीकोण वेगळा आहे. होय, माझा दृष्टीकोण खूपच वेगळा आहे.''</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
(क्रमश:)</div>
</div>Anonymoushttp://www.blogger.com/profile/03754199953659058782noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-3211638496746276093.post-69678885422802961392012-05-13T17:01:00.000+05:302012-05-13T17:01:19.127+05:30एक वाचनानुभव<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br />
<div style="background-color: #efefef; border-bottom-width: 0px; border-color: initial; border-image: initial; border-left-width: 0px; border-right-width: 0px; border-style: initial; border-top-width: 0px; color: #222222; font-family: CDAC-GISTYogesh, Arial, Helvetica, sans-serif; font-size: 13px; line-height: 22px; margin-bottom: 15px; margin-top: 15px; padding-bottom: 0px; padding-left: 0px; padding-right: 0px; padding-top: 0px; text-align: -webkit-auto; vertical-align: baseline;">
दि. 6 मे 2012</div>
<div style="background-color: #efefef; border-bottom-width: 0px; border-color: initial; border-image: initial; border-left-width: 0px; border-right-width: 0px; border-style: initial; border-top-width: 0px; color: #222222; font-family: CDAC-GISTYogesh, Arial, Helvetica, sans-serif; font-size: 13px; line-height: 22px; margin-bottom: 15px; margin-top: 15px; padding-bottom: 0px; padding-left: 0px; padding-right: 0px; padding-top: 0px; text-align: -webkit-auto; vertical-align: baseline;">
काल म्हणजे 5 मे चे सकाळचे काही तास वगळता पूर्ण दिवस झोपण्यात गेला. नेहमीची जागरणं. पण रात्री 10 वाजता जाग आली तेव्हा बाहेर पाऊस पडून गेला होता आणि वीज गेली होती. पाणी संपलं होतं म्हणून ते आणायला गेलो. आमच्या कॉलनीतल्या छोट्याशा झोपाळू स्टेशनसमोर पाण्याची सोय आहे. अपरात्री दुकाने बंद असताना तिथे कधीही पाणी मिळू शकतं. रेल्वेट्रॅकपलीकडे असलेल्या शेजारच्याच कॉलनीतमात्र वीज होती.</div>
<div style="background-color: #efefef; border-bottom-width: 0px; border-color: initial; border-image: initial; border-left-width: 0px; border-right-width: 0px; border-style: initial; border-top-width: 0px; color: #222222; font-family: CDAC-GISTYogesh, Arial, Helvetica, sans-serif; font-size: 13px; line-height: 22px; margin-bottom: 15px; margin-top: 15px; padding-bottom: 0px; padding-left: 0px; padding-right: 0px; padding-top: 0px; text-align: -webkit-auto; vertical-align: baseline;">
त्यामुळं कुंद वातावरणात रस्त्यावरुन जाताना सकाळचे चार साडेचार वाजल्याचा भास होत होता. पाणी आणून थोडे जेवलो आणि नेहमीप्रमाणे मिपावर लॉगीन झालो. तर कुठेतरी उचकपाचक करताना गोडसे भटजींच्या 'माझा प्रवास' ची लिंक सापडली. पण ती करप्ट लिंक होती. आता उत्सुकता चाळवली गेली होतीच, म्हणून 'माझा प्रवास' साठी सर्च मारला, लगेच मिळून गेले.</div>
<div style="background-color: #efefef; border-bottom-width: 0px; border-color: initial; border-image: initial; border-left-width: 0px; border-right-width: 0px; border-style: initial; border-top-width: 0px; color: #222222; font-family: CDAC-GISTYogesh, Arial, Helvetica, sans-serif; font-size: 13px; line-height: 22px; margin-bottom: 15px; margin-top: 15px; padding-bottom: 0px; padding-left: 0px; padding-right: 0px; padding-top: 0px; text-align: -webkit-auto; vertical-align: baseline;">
मग अकरापासून साडेतीन चार पर्यंत ती 196 पाने वाचण्यात गेली. 1857 च्या बंडाच्या सुमारास प्रवासाला निघालेल्या गोडसे भटजींचा मुक्काम महूला पडला होता. आमच्या कॉलनीच्या रेल्वे स्टेशनमधून महूला रोज रेल्वे जाते. मला वाटले गोडसे भटजी महूहून पुढे इंदूरला येणार आणि 1857 मधल्या इंदूरच्या हकीगती वाचायला मिळणार; पण तसं काही झालं नाही. गोडसे भटजी हे 1857 च्या बंडाच्या काळचे प्रत्यक्षदर्शी आहेत. त्यांच्या प्रवासाच्या हकीगतीमध्ये बंडामुळे त्या काळातील लोकांच्या जीवनाची झालेली फरफट, नष्टचर्य नि:संशय प्रतिबिंबीत झाले आहे पण त्यांची हकीगत ऐतिहासिक दस्तऐवज मानता येईल की नाही हे इतिहास तज्ञांनाच सांगता येईल - कारण प्रत्येक ठिकाणी गोडसे भटजी प्रत्यक्ष हजर असतीलच, आणि बंडादरम्यान उठलेल्या अफवा, बाजारगप्पा किंवा जनमानसात झालेल्या खळबळीमुळे ऐकीव बातम्यांचा सुळसुळाट यांचा त्यांच्या कथनावर प्रभाव पडलाच नसेल असे म्हणवत नाही.</div>
<div style="background-color: #efefef; border-bottom-width: 0px; border-color: initial; border-image: initial; border-left-width: 0px; border-right-width: 0px; border-style: initial; border-top-width: 0px; color: #222222; font-family: CDAC-GISTYogesh, Arial, Helvetica, sans-serif; font-size: 13px; line-height: 22px; margin-bottom: 15px; margin-top: 15px; padding-bottom: 0px; padding-left: 0px; padding-right: 0px; padding-top: 0px; text-align: -webkit-auto; vertical-align: baseline;">
पण एवढ्यावरच हे पुस्तक निकालात काढता येत नाही. गोडसे भटजी झाशीच्या राणीला प्रत्यक्ष भेटले आहेत. त्यांनी झाशीच्या राणीची स्वभाव वैशिष्ट्ये, कारभाराची रीत, त्यांची दिनचर्या, अगदी झाशीची राणी बालपणी कशी होती, त्यांच्या मातोश्री गेल्यानंतर झाशीच्या राणीचे वडील मोरोपंत तांबे यांनी तिचे पालनपोषण कसे केले होते, तिचा राजा गंगाधरराव नेवाळकर यांच्यासोबत विवाह कसा जुळून आला होता हा सर्व इतिहास गोडसे भटजींना माहित असण्यासह ते पुढे ती राणी झाल्यानंतर झाशीच्या राणीच्या आश्रयाला राहिले आहेत. अगदी झाशीच्या किल्ल्यावर तोफगोळे पडत असताना गोडसे भटजींनी झाशीच्या किल्ल्यामध्ये निवास केला आहे.</div>
<div style="background-color: #efefef; border-bottom-width: 0px; border-color: initial; border-image: initial; border-left-width: 0px; border-right-width: 0px; border-style: initial; border-top-width: 0px; color: #222222; font-family: CDAC-GISTYogesh, Arial, Helvetica, sans-serif; font-size: 13px; line-height: 22px; margin-bottom: 15px; margin-top: 15px; padding-bottom: 0px; padding-left: 0px; padding-right: 0px; padding-top: 0px; text-align: -webkit-auto; vertical-align: baseline;">
झाशीचा पाडाव होऊन झाशीची राणी तेथून निघून गेल्यानंतर इंग्रजी कत्तलीपासून वाचण्यासाठी ते लादणीत लपून बसले आहेत - गोडसे भटजी नि:संशय 1857 च्या बंडामध्ये होरपळलेल्या लोकांपैकी एक, पण मराठी साहित्यात ज्यांचे लिखाण उपलब्ध आहे असे एकमेव आहेत. गोडसे भटजींची अत्यंत प्रांजळ निवेदनशैली असलेल्या त्या कथनात मी पूर्णपणे रंगून गेलो. यज्ञ होऊन दक्षिणा पदरी पडेल या आशेने उत्तरेत गेलेले गोडसे भटजी दुसर्याच कुठल्यातरी राजाकडून दक्षिणा पदरी पडूनही चोरट्यांकडून लुटले जातात. बंडामुळे उत्तरेत अनागोंदी माजलेली असल्याने दिसेल त्या प्रवाशाला पकडणे, आणि बंडात सामील असेल तर सरळ फाशी देणे असे आदेश तत्कालीन गर्व्हर्नरने काढलेले असतात. गोडसे भटजींनाही संशयीत म्हणून इंग्रजी सैन्याच्या तुकडीकडून पकडले जाते, पण हे खरोखर भिक्षुक आहेत हे स्पष्ट झाल्याने फाशीबिशी न होता त्यांची सुटका होते. अशा परिस्थितीत भिक्षुकीसाठी त्या प्रांतात देशाटन करण्याऐवजी गोडसे भटजी, पैसे गेले तर गेले काही तीर्थाटन करावे, पुण्य पदरी पाडावे, महाराष्ट्रात असलेल्या आईवडीलांचे इहलौकीक कर्ज प्राप्त परिस्थितीत पैसा मिळत नसल्याने दूर होत नसेल तर नसो - पण गंगेच्या पाण्याने आईवडीलांना स्नान घालून पारलौकीक पुण्य तरी कमवावे म्हणून गंगेच्या पाण्याची कावड खांद्यावर घेऊन ते पेण तालुक्यातील वरसई पर्यंतचा प्रवास पायी करतात.</div>
<div style="background-color: #efefef; border-bottom-width: 0px; border-color: initial; border-image: initial; border-left-width: 0px; border-right-width: 0px; border-style: initial; border-top-width: 0px; color: #222222; font-family: CDAC-GISTYogesh, Arial, Helvetica, sans-serif; font-size: 13px; line-height: 22px; margin-bottom: 15px; margin-top: 15px; padding-bottom: 0px; padding-left: 0px; padding-right: 0px; padding-top: 0px; text-align: -webkit-auto; vertical-align: baseline;">
मुळात तत्कालिन पुणे-मुंबई प्रांतात रहाणारे गोडसे भटजी झाशी-काल्पी-ग्वाल्हेर-काशी-लखनौ-अयोध्या एवढा दूरचा प्रवास करतातच का? कारण गोडसे भटजींच्या कथनातच स्पष्ट दिसत होते. पुणे-मुंबई प्रांतातले भिक्षुक, तत्कालिन विद्वज्जनांची संभावना होणारे सत्ता आणि संपत्ती केंद्रच इंग्रजी राजवट आल्याने भारतामध्ये उत्तरेत स्थलांतरीत झाले होते. त्यामुळे हे लोक उत्तरेत येणार हे आजही स्थलांतराची जी मूळ प्रेरणा दिसते त्याप्रमाणे उघड आहे. आणि ही तत्कालिन सत्ताकेंद्रे, सत्ताधिश कशा परिस्थितीत होती आणि काय करीत होती? तर इंग्रजांसारख्या प्रबळ शत्रूने सत्ता हिसकाऊन घेतली म्हणून ब्राह्मणांना मंदीर, राजवाड्यांमध्ये अनुष्ठाणाला बसवून 1857 च्या बंडाच्या रुपात यथाशक्ती लढा देत होती. ब्राह्मणांच्या अनुष्ठाणात अनाठाई द्रव्यापव्यव करण्यापेक्षा इंग्रजांपेक्षा वरचढ शस्त्रे, होतील तिथून पैदा करुन सत्ता हिसकाऊन घेणार्या इंग्रजांचे नामोनिशाण मिटवूनच टाकण्याचा विचार त्यांच्या मनात का आला नाही? तर त्या काळात स्वप्रयत्न नव्हते असे नव्हे, तर त्यापेक्षाही धर्म, धर्माचरण, पाप-पुण्य, भोग-दैव, पूर्वसुकृत, कर्मकांड, आचार यांचा पगडा होता - नव्हे या काळातली बहुतांश हिंदू माणसे ही याच श्रद्धा आणि धारणांचे मूर्तीमंत रुप होती. त्यामुळे विजयश्री संपादित करण्यात स्वपराक्रम, प्रयत्न यांच्यापेक्षाही धर्मसंयुक्त कृत्यांना प्राधान्य होते. राज्ये, संस्थानांमध्ये देश विभागला गेला, एकरुपता - एक विचार नव्हता होता हेही आहेच. झाशीचा पडाव व नृशंस लुटीनंतरच्या दिवसांचे व तो का झाला याचे वर्णन करणारा गोडसे भटजींचा खालील उतारा पहा -</div>
<blockquote style="background-color: #efefef; border-bottom-width: 0px; border-color: initial; border-image: initial; border-left-color: rgb(178, 27, 0); border-left-style: solid; border-left-width: 2px; border-right-width: 0px; border-style: initial; border-top-width: 0px; color: #666666; font-family: CDAC-GISTYogesh, Arial, Helvetica, sans-serif; font-size: 13px; line-height: 22px; margin-bottom: 13px; margin-left: 61px; margin-right: 13px; margin-top: 13px; padding-bottom: 0px; padding-left: 13px; padding-right: 13px; padding-top: 0px; quotes: ''; text-align: -webkit-auto; vertical-align: baseline;">
<div style="border-bottom-width: 0px; border-color: initial; border-image: initial; border-left-width: 0px; border-right-width: 0px; border-style: initial; border-top-width: 0px; margin-bottom: 15px; margin-top: 15px; padding-bottom: 0px; padding-left: 0px; padding-right: 0px; padding-top: 0px; vertical-align: baseline;">
तिसरे दिवशी शहरात पलटणी लोक शिरलें, त्यांनी धान्य लुटण्यास प्रारंभ केला. त्याणीं बरोबर मोठमोठे बैल आणिले होते. बैल दरवाज्यापाशी उभा करुन लोकांचे घरी जोंधळे, बाजरी, तांदूळ, डाळी वगैरे जी धान्ये सापडतील तीं भरुन नेली. धान्यादिकांनी भरलेली मडकी ओतून घेऊन तेथेंच फोडून टाकीत असत. चवथे दिवशी सर्व प्रकारची लूट करण्यास आरंभ केला. ज्यास जें नेण्यासारखे वाटे, ते तो घेऊन जाई. लोकांचे घरी उपयोगी वस्तू एकही ठेविली नाही; विहिरीचे राहाटही काढून नेले. राहाटाचे दोरखंडही नेले. दारची केळीची केळवंडे, आंब्यावरचे आंबे, झाडावरचे फळ, लाकडी खुर्च्या वगैरे सामान याप्रमाणे सर्व जिनसांची लूट मांडली. ते दिवशी आम्हापाशी काहीएक खाण्यास नव्हते. जुजबी धान्य होते ते सरून गेले होते. बाजारात कोठे विकत घेऊ म्हटले तर कोठेच मिळण्यासारखे नव्हते. सायंकाळपर्यंत उपोषण पडल्यामुळे व वैशाखमास असल्यामुळे जीव अगदी हल्लक होऊन गेला. सायंकाळानंतर थंड पाण्यानी स्नान करुन अतिशय भूक व तहान लागल्यामुळे निरुपायास्तव थंडा फराळ केला ! हरहर! काय हा दु:खाचा प्रसंग ! सर्व शहरात हजारो लोक उपाशी होते. लाखो मेले होते. शहर जळत होते. लोक तर अगदी नागवून गेले होते. कोणाचे घरात भांडे अगर मडके अगर धान्य अगर वस्त्र कांही उरले नव्हते. परमेश्वराच्या घरचा न्याय मोठा चमत्कारिक आहे. ज्या गरिब लोकांनी इंग्रज सरकारचा कोणत्याही प्रकारें अपराध केला नव्हता त्यांस निरर्थक किती भयंकर शिक्षा ही ! परंतू इंग्रज सरकारास अगर परमेश्वरास तरी बोल काय म्हणून लावावा? शुक्रनितीमध्ये शत्रूचे पारिपत्य असेच करावे म्हणून सांगितले आहे. परमेश्वराने तरी काय अन्याय केला आहे? झांशीच्या लोकांचे पदरी पूर्व दुष्कृतच फार मोठे असले पाहिजे. बुंदेलखंडात व्याभिचाराचे पातक पूर्वीपासूनच सांचत आले होते. भंगिणीचा इतिहास मागचे भागात वर्णन केलाच आहे. या पातकपर्वताबद्दल लक्ष्मीबाईचे निमित्ताने ईश्वराने ही भूमि शुद्ध केली असे आम्हांस वाटू लागले.</div>
</blockquote>
<div style="background-color: #efefef; border-bottom-width: 0px; border-color: initial; border-image: initial; border-left-width: 0px; border-right-width: 0px; border-style: initial; border-top-width: 0px; color: #222222; font-family: CDAC-GISTYogesh, Arial, Helvetica, sans-serif; font-size: 13px; line-height: 22px; margin-bottom: 15px; margin-top: 15px; padding-bottom: 0px; padding-left: 0px; padding-right: 0px; padding-top: 0px; text-align: -webkit-auto; vertical-align: baseline;">
म्हणजे एवढ्या प्राणांतिक यातना, लूट, नष्टचर्य, मानहानी, वित्तहानी होऊनही त्या काळची माणसे स्वत:च्या आयुष्यातील घटनांबद्दल स्वत:च्या कर्मांना दोषी धरायला तयार नाहीत. ती पाप मानतात, ईश्वर पापकृत्यांबद्दल दंड देऊन शुद्धी करतो असे मानतात. आपल्या धारणाही थेट अशाच नसतील, पण यापेक्षा फार वेगळ्या नसतील, हे नक्की. म्हणूनच हा वाचनानुभव नुसते वाचन न रहाता ते प्रॅक्टीकली लागू होऊ शकतं. खुद्द झाशीची राणी लक्ष्मीबाईच तिने केलेला प्रतिकार मोडून पडल्याचा अंदाज आल्यानंतर काय म्हणते ते पहा -</div>
<div style="background-color: #efefef; border-bottom-width: 0px; border-color: initial; border-image: initial; border-left-width: 0px; border-right-width: 0px; border-style: initial; border-top-width: 0px; color: #222222; font-family: CDAC-GISTYogesh, Arial, Helvetica, sans-serif; font-size: 13px; line-height: 22px; margin-bottom: 15px; margin-top: 15px; padding-bottom: 0px; padding-left: 0px; padding-right: 0px; padding-top: 0px; text-align: -webkit-auto; vertical-align: baseline;">
<span style="border-bottom-width: 0px; border-color: initial; border-image: initial; border-left-width: 0px; border-right-width: 0px; border-style: initial; border-top-width: 0px; color: #999999; margin-bottom: 0px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 0px; padding-bottom: 0px; padding-left: 0px; padding-right: 0px; padding-top: 0px; vertical-align: baseline;">काल्पीचा रस्ता धरल्यानंतर जातां जातां एके दिवशी सायंकाळी एका खेडेवस्तीस येऊन पोंचलो. तेथून काल्पि सुमारे सहा कोश राहिली होती. गांवाबाहेर चिंचेची झाडी आहे. तेथे स्वयंपाक तयार करुन भोजनें झाल्यावर स्वस्थ निद्रा केली. पाहाटेच्या प्रहर रात्रीच्या सुमारास, एकाएकी मोठा गलका झाला. त्यासरसे उठून पहातो तों शेकडो स्वार रस्त्याने उधळत चालले आहेत असे दृष्टीस पडले. हें काय अरिष्ट आले आहे याची कल्पना होईना. आम्हीही घाईघाईने आपले सामान गुंडाळून, काखोटीस मारुन, शिपाई लोकांच्या बरोबर पळ काढू लागलो. काही वेळाने असे समजले की, पेशव्यांची व इंग्रजांची चरखारीवर लढाई होऊन त्यात पेशव्यांचा मोड झाला. त्यात झाशीवाली राणीही होती. ती फौज परत काल्पीवर चालली आहे. मग आम्ही किंचीत स्वस्थ होऊन झुंजूमुंजूचे सुमारास एका विहिरीवर पाणी काढून शौच मुखमार्जन करण्यास बसलों. तों पांच-चार स्वार विहिरीवरुन जात होते. त्यांत झाशीवाली दृष्टीस पडली. तिने सर्व पठाणी पोषाख केला होता, व सर्व अंग धुळीने भरले होते, व तोंड किंचीत आरक्त असून म्लान व उदास दिसत होते. तिला तृषा फार लागली असल्यामुळे तिने घोड्यावरुनच आम्हांस तुम्हीं कोण आहां असा प्रश्न केला. तेव्हा आम्ही पुढे होऊन हात जोडून विनंती केली की, आम्ही ब्राह्मण आहो, आपल्यास तृषा लागली असल्यास पाणी काढून देतो. बाईसाहेबांस ओळख पटली व खाली उतरल्या. मी रसी मडके घेऊन लागलीच विहिरीत सोडणार, तो बाईसाहेब म्हणाल्या की, तुम्ही विद्वान ब्राह्मण, तुम्ही मजकरिता पाणी काढू नका. मीच काढून घेते. हे तिचे उदासपणाचे शब्द ऐकून मला फार वाईट वाटले. परंतु निरुपायास्तव मडके खाली ठेवले. बाईसाहेबांनी पाणी काढून, त्या मृण्मय पात्रातून ओंजळीने पाणी पिऊन, तृषा हरण केली. दैवगति मोठी विचित्र आहे. नंतर मोठ्या निराश मुद्रेने बोलल्या की,</span></div>
<blockquote style="background-color: #efefef; border-bottom-width: 0px; border-color: initial; border-image: initial; border-left-color: rgb(178, 27, 0); border-left-style: solid; border-left-width: 2px; border-right-width: 0px; border-style: initial; border-top-width: 0px; color: #666666; font-family: CDAC-GISTYogesh, Arial, Helvetica, sans-serif; font-size: 13px; line-height: 22px; margin-bottom: 13px; margin-left: 61px; margin-right: 13px; margin-top: 13px; padding-bottom: 0px; padding-left: 13px; padding-right: 13px; padding-top: 0px; quotes: ''; text-align: -webkit-auto; vertical-align: baseline;">
<div style="border-bottom-width: 0px; border-color: initial; border-image: initial; border-left-width: 0px; border-right-width: 0px; border-style: initial; border-top-width: 0px; margin-bottom: 15px; margin-top: 15px; padding-bottom: 0px; padding-left: 0px; padding-right: 0px; padding-top: 0px; vertical-align: baseline;">
मी अर्धा शेर तांदुळाची धणीन, मजला रांडमुंडेस विधवा धर्म सोडून, हा उद्योग करण्याची काहीच जरुर नव्हती. परंतू हिंदूधर्माचा अभिमान धरुन या कर्मास प्रवृत्त झाले, व याजकरिता वित्ताची, जीविताची, सर्वांची आशा सोडिली. आमच्या पदरी पातकच फार म्हणून आम्हास ईश्वर यश देत नाही. चरखारीवर मोठी लढाई झाली. परंतू आम्हांस यश आले नाही. काल्पीवरही इंग्रज चालून येत आहे.</div>
</blockquote>
<div style="background-color: #efefef; border-bottom-width: 0px; border-color: initial; border-image: initial; border-left-width: 0px; border-right-width: 0px; border-style: initial; border-top-width: 0px; color: #222222; font-family: CDAC-GISTYogesh, Arial, Helvetica, sans-serif; font-size: 13px; line-height: 22px; margin-bottom: 15px; margin-top: 15px; padding-bottom: 0px; padding-left: 0px; padding-right: 0px; padding-top: 0px; text-align: -webkit-auto; vertical-align: baseline;">
माधवराव व नारायणराव पेशवे बंडात सामील नसूनही, इंग्रजांबद्दल त्यांच्या मनात कुठलाही वाईट विचार नसताना ते इंग्रजांचे कैदी बनण्याचा प्रसंग पहा -</div>
<blockquote style="background-color: #efefef; border-bottom-width: 0px; border-color: initial; border-image: initial; border-left-color: rgb(178, 27, 0); border-left-style: solid; border-left-width: 2px; border-right-width: 0px; border-style: initial; border-top-width: 0px; color: #666666; font-family: CDAC-GISTYogesh, Arial, Helvetica, sans-serif; font-size: 13px; line-height: 22px; margin-bottom: 13px; margin-left: 61px; margin-right: 13px; margin-top: 13px; padding-bottom: 0px; padding-left: 13px; padding-right: 13px; padding-top: 0px; quotes: ''; text-align: -webkit-auto; vertical-align: baseline;">
<div style="border-bottom-width: 0px; border-color: initial; border-image: initial; border-left-width: 0px; border-right-width: 0px; border-style: initial; border-top-width: 0px; margin-bottom: 15px; margin-top: 15px; padding-bottom: 0px; padding-left: 0px; padding-right: 0px; padding-top: 0px; vertical-align: baseline;">
*श्रीमंत नारायणराव व माधवराव पेशवे हे इंग्रजांशी बिघडले नव्हते; परंतू त्यांचा दिवाण राधाकिसन म्हणून परदेशी होता तो बिघडला होता. प्रथम जेव्हा इंग्रज सरकारवर गहजब गुदरला तेव्हा तेथील कलेक्टर वगैरे साहेबलोकांनी चित्रकुटाखालचा 25 लक्षांचा मुलूख व डंघाईचा मुलूख श्रीमंत नारायणराव पेशवे यांचे स्वाधीन करुन दप्तर स्वाधीन केले, व आपण जीवभयास्तव पळून गेले. मुलूख स्वाधीन झाल्यावर दिवाणजीने बंदोबस्ताकरिता म्हणून नवीन शिपाई ठेविले. बिघडलेल्या पलटणांस आश्रय दिला व दारुगोळा, तोफा वगैरे सामान तयार करण्याचा कारखाना सुरु केला. परंतु नारायणाराव पेशवे यांचे मनात कोणत्याही प्रकारचा किंतू आला नव्हता. इत्यादि हकीगती आम्हांस चित्रकूटास आल्यावर समजल्या होत्या. आम्ही अनुष्ठाणाचे आमंत्रण घरी घेऊन आलो तो अशी बातमी समजली की कपतानसाहेब बरोबर दोन पलटणी घेऊन पयोष्णी गंगेपलिकडे दोन कोशावर येऊन उतरला आहे. साहेबाने स्वाराबरोबर पत्र पाठवून श्रीमंतास कळविले की, आम्हास तुमचे भेटीचे प्रयोजन असल्यामुळे तुम्ही उदईक सायंकाळपर्यंत उभयंता बंधू दिवाणजींस बरोबर घेऊन आमचे गोटांत येऊन भेटावे. बरोबर हत्यार किंवा शिपाई आणू नये. श्रीमंताचे मनात स्वताविषयी कोणत्याही प्रकारचा संशय नसल्यामुळे आपण निर्दोषी आहो असे पूर्ण जाणून व इंग्रजांचे न्यायावर पूर्ण भरवंसा ठेऊन श्रीमंतानीही लागलीच त्याच पत्रावर उदईक येऊन भेटतो असा शेरा लिहून पत्र परत पाठवून दिले. तत्रापि, या भेटीपासून काय होते याची काळजी लागल्यामुळे उभयतां बंधूस सर्व रात्र झोप आली नाही. ही बातमी शहरात पसरताच शहरचे लोक अगदी तजा-वजा होऊन गेले. जिकडे तिकडे याच गोष्टी चालू होऊन हालचाल होऊन राहिली. कैक लोकांचे अभिप्रायांत श्रीमंतांनी जाऊ नयें, गेल्यास व्यर्थ कैदेत पडून कदाचित प्राणासही मुकतील व सर्व शहर लुटले जाईल असें होते. कित्येक श्रीमंत निर्दोषी आहेत व खरे रितीने वागल्यास त्यांस भय नाही असेही म्हणत होते. रात्रौ बारा घटकाचे सुमारास परदेशी दिवाणजी श्रीमंतांस न जाण्याबद्दल उपदेश करु लागला. ''उदईक तुम्ही जाऊं नयें हेच फार चांगले आहे. गेल्यास मूठभर दारु खर्च न होता इंग्रजांचा मनोदय साध्य होऊन तुम्ही कदाचित प्राणास मुकाल; तुमची जिंदगी सर्व लुटली जाईल. याजपेक्षा आपल्यापाशी दारुगोळा आहे, लढवई लोक आहेत, आपण येथेच राहून जंग करु. यांत लौकिक आहे. मनुष्यास कधीतरी मरणें आहेच. परंतू रांडमरणाने मरुन जाणे हे तुमच्या शूर कुलास उचित नाही, अशी अनेक प्रकारची शूरत्त्वाची भाषणे करुन पेशव्यांचे मन वळविण्याचा यत्न केला. परंतु त्याजवर त्यांचा काही ठसा पडला नाही. शेवटी राधाकिसन परदेशाने कळविले की, आम्ही तर तुम्हाबरोबर येत नाही. आतांच आम्ही येथून दारुगोळा तोफा फौज वगैरे घेऊन जिकडे वाट फुटेल तिकडे घेऊन जाणार. परंतू तुम्ही आम्हास खर्चाकरिता दोन लक्ष रुपये दिले पाहिजेत. न दिल्यास आम्ही जबरदस्तीने घेऊन जाऊ. हें ऐकतांच श्रीमंतांनी विचार केला की, हा मनुष्य जीवावर उदार झाला आहें, त्यांजला आपण स्वखुशीने रुपये न दिले तर वाड्याबाहेर फौज आणिली आहे, ती सर्व लुटून फस्त करुन टाकिल. याजकरिता सामोपचाराने रुपये द्यावे हे बरें. असा विचार करुन रुपये तेव्हांच दिले. ते रुपये घेऊन दिवाण वाड्यातून बाहेर पडून सर्व फौज बरोबर घेऊन मध्य रात्रीस जंगलात निघून गेला. दाहा बारा कोशावर पहाडी किल्ला बंदोबस्ताचा होता, त्यांचा आश्रय करुन राहिला. इकडे श्रीमंतांनी ज्योतिषीबुवांस बोलावून आणून त्यांस असें विचारलें की, उदईक सायंकाळपर्यंत आम्हांस साहेबाचे भेटीस जाण्याचा मुहूर्त केव्हा आहे तो सांगावा. तेव्हा जोशीबुवांनी मुहूर्त उजाडतां साडेपांच वाजता लग्नशुद्धी बरी आहे, बाकी दिवस उद्याचा चांगला नाही, मर्जीस येईल तसे करावे. असे सांगितल्यावरुन नारायणराव व माधवराव साहेबांनी साडेपांच वाजता जावे असा निश्चय केला.</div>
<div style="border-bottom-width: 0px; border-color: initial; border-image: initial; border-left-width: 0px; border-right-width: 0px; border-style: initial; border-top-width: 0px; margin-bottom: 15px; margin-top: 15px; padding-bottom: 0px; padding-left: 0px; padding-right: 0px; padding-top: 0px; vertical-align: baseline;">
आम्ही हरिपंत भावे यांचे माडीवर निजलो होतो. तेथे पहाटेच्या सुमारास जागे होऊन गोष्टी बोलत बसलो आहो, इतक्यात स्वारांच्या घोड्यांच्या टापांचा टप-टप आवाज कानीं पडतांच धामधूम काय आहे हे पहाण्याकरिता रस्त्याकडील खिडकी उघडून पहातो, तो श्रीमंताची स्वारी साहेबांकडे जाण्यास निघाली आहे, असे दृष्टीस पडले. बरोबर शिबंदीचे लोक सुमारे दोनशें बिनहत्यार होते. खुद्द श्रीमंत माधवराव व नारायणराव मेण्यात बसले असून पुढे भालदार पुकारत होते. उजेडाकरिता शेकडो मशाली पेटविल्या होत्या. या बिनहत्यार स्वारीचा थाट पहातांच आम्हास झाशीवालीबाई किल्ल्याबाहेर पडून शत्रूचा घेर फेडण्याकरिता निघाली त्यावेळचे स्मरण होऊन फार वाईट वाटले, व हे लोक केवळ अपमान व दु:ख पदरी घेण्याकरिता जात आहेत असें वाटूं लागलें. स्वारी झराझर चालून उजेडताचे सुमारास पयोष्णीचे पार गेली. स्वारी साहेबाचे तंबूपाशीं जाऊन पोचलीं तों सहा घटका दिवस आला. पुढे जाणार इतक्यात साहेबांकडील स्वार येऊन असे कळविले की, सर्व लोकांनी येथे राहून फक्त नारायणराव व माधवराव साहेबांनी मेण्यांतून उतरून पायीच भेटीस यावे. बरोबर एकही मनुष्य घेऊ नये. तें समयीं श्रीमंतास अति दु:ख झाले, परंतू येथवर आल्यावर दुसरे गत्यंतर नाही व आपण निर्दोषी आहोत असे मनात आणून निरुपायास्तव मेण्यांतून खाली उतरले. व बरोबर एकही मनुष्य न घेता तंबूकडे निघाले. श्रीमंत लोकांबरोबर छत्री धरण्याकरिता एक मनुष्य असतो, तोही बरोबर घेऊ दिला नाही. दिवस ऐन ग्रीष्म ऋतूचे असल्यामुळे सूर्याचा प्रखर ताप सुरु झाला होता. श्रीमंतास उन्हात जाण्याचा कधीही प्रसंग नसल्यामुळे व चित्तवृत्तीचा क्षोभ झाला असल्याकारणाने त्यांची मुखकमले आरक्त होऊन गेली, डोळे लाल झाले, श्रीमंत तंबूसमोर येऊन पोचले तो साहेब खाना खात बसला होता. व पुढेही चार घटका श्रीमंताची दाद घेतली नाही. त्याजमुळे भर दोन प्रहरच्या उन्हात तंबूसमोर छत्रीशिवाय श्रीमंतांस उभे रहावे लागले. त्यांस बसावयास खुर्चीही कोणी आ़णून दिली नाही. अशी त्यांची दीनावस्था पाहून त्यांचे लोक दूर उभे होते, त्यांस अति त्वेष येऊन त्यांचे डोळ्यांस अश्रू येऊ लागले. परंतू त्यांचा कोणत्याही प्रकारचा इलाज चालेना. या शरीराच्या व अपमानाच्या तापामुळे श्रीमंतांस दे माय धरणी ठाय झालें. जीव कासावीस होऊन सर्वांगास घाम सुटला. अति क्षुधा व तृषा उत्पन्न झाली, परंतू स्वीकारलेला मार्ग सोडणे गैर आहे, असे समजून त्या सत्वशील पुरुषांनी होणारा ताप गट्ट करुन तसेच धीर धरुन उभे राहिले. शेवटी साहेब बाहेर येऊन एकदम तुम्हास सरकारचे हुकुमावरुन कैद केले आहे असे सांगितले व लागलीच गोरें शिपायांस भोंवताली गराडा घालण्यास हुकूम केला.</div>
</blockquote>
<div style="background-color: #efefef; border-bottom-width: 0px; border-color: initial; border-image: initial; border-left-width: 0px; border-right-width: 0px; border-style: initial; border-top-width: 0px; color: #222222; font-family: CDAC-GISTYogesh, Arial, Helvetica, sans-serif; font-size: 13px; line-height: 22px; margin-bottom: 15px; margin-top: 15px; padding-bottom: 0px; padding-left: 0px; padding-right: 0px; padding-top: 0px; text-align: -webkit-auto; vertical-align: baseline;">
असेच कितीतरी प्रसंग पुस्तकभर..<br />पुस्तक वाचून संपले पण त्यातून उमटलेली हलती बोलती चित्रे, ते सगळे प्रसंग माझ्या मनात रुंजी घालू लागले. या सगळ्या इतिहासाबद्दल अंतर्मुख वगैरे म्हणतात तसे आपोआप झालो - हे अर्थातच त्या पुस्तकातील निर्मळ, थेट ह्रदयाला जाऊन भिडणार्या निवेदनामुळे. नुकताच युजींसोबतचा मृत्यू म्हणजे काय त्याबद्दलचा संवाद अनुवादित केला होता. त्यात एक विचार असा होता -</div>
<blockquote style="background-color: #efefef; border-bottom-width: 0px; border-color: initial; border-image: initial; border-left-color: rgb(178, 27, 0); border-left-style: solid; border-left-width: 2px; border-right-width: 0px; border-style: initial; border-top-width: 0px; color: #666666; font-family: CDAC-GISTYogesh, Arial, Helvetica, sans-serif; font-size: 13px; line-height: 22px; margin-bottom: 13px; margin-left: 61px; margin-right: 13px; margin-top: 13px; padding-bottom: 0px; padding-left: 13px; padding-right: 13px; padding-top: 0px; quotes: ''; text-align: -webkit-auto; vertical-align: baseline;">
<div style="border-bottom-width: 0px; border-color: initial; border-image: initial; border-left-width: 0px; border-right-width: 0px; border-style: initial; border-top-width: 0px; margin-bottom: 15px; margin-top: 15px; padding-bottom: 0px; padding-left: 0px; padding-right: 0px; padding-top: 0px; vertical-align: baseline;">
असं म्हणतात की<a href="http://www.misalpav.com/node/21554" style="border-bottom-width: 0px; border-color: initial; border-image: initial; border-left-width: 0px; border-right-width: 0px; border-style: initial; border-top-width: 0px; color: #b31b00; margin-bottom: 0px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 0px; outline-color: initial; outline-style: none; outline-width: initial; padding-bottom: 0px; padding-left: 0px; padding-right: 0px; padding-top: 0px; text-decoration: none; vertical-align: baseline;"> विचार टिकून रहातात.</a><br />होय, पण ती संरचना आहे; ती परंपरा आहे. तथाकथित मानवी जाणीव ही विचारांची संरचना आहे. आपण मागील पिढ्यांपासून पुढील पिढ्यांकडे ती सोपवली आहे.</div>
</blockquote>
<div style="background-color: #efefef; border-bottom-width: 0px; border-color: initial; border-image: initial; border-left-width: 0px; border-right-width: 0px; border-style: initial; border-top-width: 0px; color: #222222; font-family: CDAC-GISTYogesh, Arial, Helvetica, sans-serif; font-size: 13px; line-height: 22px; margin-bottom: 15px; margin-top: 15px; padding-bottom: 0px; padding-left: 0px; padding-right: 0px; padding-top: 0px; text-align: -webkit-auto; vertical-align: baseline;">
पुस्तक वाचताना मी ते पूर्णपणे जगलो होतो. मीच गोडसे भटजी झालो होतो. काका त्या अरण्यात निश्चेष्ट होऊन पडलेले असताना मीच मावळत्या सूर्यदेवाला आम्हाला त्या अरण्यातून सुखरुप बाहेर काढण्यासाठी करुणा भाकली होती.</div>
<div style="background-color: #efefef; border-bottom-width: 0px; border-color: initial; border-image: initial; border-left-width: 0px; border-right-width: 0px; border-style: initial; border-top-width: 0px; color: #222222; font-family: CDAC-GISTYogesh, Arial, Helvetica, sans-serif; font-size: 13px; line-height: 22px; margin-bottom: 15px; margin-top: 15px; padding-bottom: 0px; padding-left: 0px; padding-right: 0px; padding-top: 0px; text-align: -webkit-auto; vertical-align: baseline;">
हे थोडंसं मजेशीर आहे, पण आपली जाणीव वेगळ्या अथाने अत्यंत संसर्गजन्य आहे. कुणीही लिहिलेलं असो की बोललेलं, ऐकलेलं काही क्षणांत ते आपल्याला स्मृतीगत होतं - त्यामुळे असेल कदाचित. त्यामुळे 1857 ते आत्ता मी इंदुरमध्ये रहात असलेल्या 2012 पर्यंतच्या काळातील अंतर माझ्या जाणीवेमध्ये क्षणात सांधले गेले - आणि मनात मंतव्यांचा खळबळाट होऊ लागला. ते होत असताना माझा श्वास मला आपोआप जाणवू लागला. हे सर्व होत असताना नेमके कोणकोणते प्रश्न मी स्वत:ला विचारले ते आता आठवत नाही - पण मनात एक बेरीज झाली. च्यायला, आपल्या स्मृतीशिवाय, आपल्या जाणीवेशिवाय आपण अस्तित्त्वात आहोतच कुठे? नुसता भल्याबुर्या आठवणींचा साठा आहे. हेदेखील आपल्याला शिवलिंगावरील भांड्यातून पाण्याची धार जशी बाहेर पडत असते त्याप्रमाणे मनातून बाहेर स्रवणार्या 'विचारा'तून आपल्याला जाणवतंय.</div>
<div style="background-color: #efefef; border-bottom-width: 0px; border-color: initial; border-image: initial; border-left-width: 0px; border-right-width: 0px; border-style: initial; border-top-width: 0px; color: #222222; font-family: CDAC-GISTYogesh, Arial, Helvetica, sans-serif; font-size: 13px; line-height: 22px; margin-bottom: 15px; margin-top: 15px; padding-bottom: 0px; padding-left: 0px; padding-right: 0px; padding-top: 0px; text-align: -webkit-auto; vertical-align: baseline;">
आपण फक्त जो मनात विचार असेल त्या रुपामध्येच जीवंत आहोत. आणि असे हजारो प्रकारचे विचार स्रवून जातात, तेच आपण बनलेलो असतो. हे झालं आता लिहून दाखवायचं आहे म्हणून घडून गेलेल्या मंतव्यांचं फक्त वर्णन. पण हे ज्यामध्ये घडलं तो दुसरा अनिवार्य पैलू 'शरीर' आहे - चार-पाच दिवस प्रचंड त्रास भोगावा लागला. त्यामध्ये मात्र मी अगदी ठरवून खोलात शिरणार नाही, त्याची कारणे वेगळी आहेत - तो सगळा 'मिस्टिकल कंटेंट' आहे आणि त्याचं विश्लेषण केलं नाही तरी चालू शकेल - खरं म्हणजे आता बर्याच गोष्टी केल्या नाहीत तरी चालू शकेल.</div>
<div style="background-color: #efefef; border-bottom-width: 0px; border-color: initial; border-image: initial; border-left-width: 0px; border-right-width: 0px; border-style: initial; border-top-width: 0px; color: #222222; font-family: CDAC-GISTYogesh, Arial, Helvetica, sans-serif; font-size: 13px; line-height: 22px; margin-bottom: 15px; margin-top: 15px; padding-bottom: 0px; padding-left: 0px; padding-right: 0px; padding-top: 0px; text-align: -webkit-auto; vertical-align: baseline;">
कारण त्या का घडत आहेत हे केवळ 'विचार' ही वस्तू काय आहे ते लख्ख दिसल्याने दिसलंय, दिसतंय. लोकांना वाटतं हॅ! हे पोरगं नेहमीच काहीतरी भंजाळणारं लिहित रहातं - पण महाजनहो, मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की 'विचारच' जीवंत असलेल्या सगळ्यांच्या बोकांडीवर कसाही कुणीकडून चढत रहातो - त्यामुळंच सर्व प्रकारची भंकस चालू आहे - यात सगळं म्हणजे सगळंच आलं! Each & Everything everyone does!<br />व्यक्त झालेल्या विचाराच्या रुपात मानवी शरीरातला 'मुव्हींग फोर्स' कसाही कुठेही जाऊन आदळलाय, आदळतोय आणि ती आपली कृती बनतेय, ते आपण बनतोय हे सर्वजण पहाताय ना? बस्स! मग तेवढंच.<br />कालपर्यंत जे माझे खरोखर प्रश्न होते़ ते फटक्यात संपले - आणि तेही एका बिगर आध्यात्मिक पुस्तकाच्या वाचन-मननामुळे ही आश्चर्याची बाब आहे* - हे आपल्यापर्यंत पोहोचवावं वाटलं - थोडक्यात जालीय भाषेत सांगायचं तर माझा बोळा कायमचा निघाला ! <img alt="Wink" class="smiley-content" src="http://www.misalpav.com/sites/all/modules/smileys/packs/Roving/wink.png" style="border-bottom-style: none; border-color: initial; border-image: initial; border-left-style: none; border-right-style: none; border-style: initial; border-style: initial; border-top-style: none; border-width: initial; border-width: initial; border-width: initial; margin-bottom: 0px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 0px; max-width: 674px; outline-color: initial; outline-style: none; outline-width: initial; padding-bottom: 0px; padding-left: 0px; padding-right: 0px; padding-top: 0px; vertical-align: baseline;" title="Wink" /></div>
<div style="background-color: #efefef; border-bottom-width: 0px; border-color: initial; border-image: initial; border-left-width: 0px; border-right-width: 0px; border-style: initial; border-top-width: 0px; color: #222222; font-family: CDAC-GISTYogesh, Arial, Helvetica, sans-serif; font-size: 13px; line-height: 22px; margin-bottom: 15px; margin-top: 15px; padding-bottom: 0px; padding-left: 0px; padding-right: 0px; padding-top: 0px; text-align: -webkit-auto; vertical-align: baseline;">
-------------------------------------------------------------<br /><span style="border-bottom-width: 0px; border-color: initial; border-image: initial; border-left-width: 0px; border-right-width: 0px; border-style: initial; border-top-width: 0px; color: #cccccc; margin-bottom: 0px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 0px; padding-bottom: 0px; padding-left: 0px; padding-right: 0px; padding-top: 0px; vertical-align: baseline;">जिज्ञासूंसाठी : * मला वाटतं या घटनेबद्दल स्वा. सावकरांचं वेगळं विश्लेषण आहे, ते सावकरांच्याच आवाजात <a href="http://www.savarkar.org/content/audio/mp3_40k/bhashan/savkr-bhashan4.mp3" style="border-bottom-width: 0px; border-color: initial; border-image: initial; border-left-width: 0px; border-right-width: 0px; border-style: initial; border-top-width: 0px; color: #b31b00; margin-bottom: 0px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 0px; outline-color: initial; outline-style: none; outline-width: initial; padding-bottom: 0px; padding-left: 0px; padding-right: 0px; padding-top: 0px; text-decoration: none; vertical-align: baseline;">येथे </a>ऐकायला मिळू शकते.<br />*कुठलीही गोष्ट तीव्रतेनं करणं या अर्थाने - त्या पुस्तकात जादू वगैरे आहे असं म्हणायचं नाहीय.</span></div>
</div>Anonymoushttp://www.blogger.com/profile/03754199953659058782noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3211638496746276093.post-89310763055042160332012-05-09T08:52:00.000+05:302012-05-09T08:52:24.546+05:30<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<m:smallfrac m:val="off"> <m:dispdef> <m:lmargin m:val="0"> <m:rmargin m:val="0"> <m:defjc m:val="centerGroup"> <m:wrapindent m:val="1440"> <m:intlim m:val="subSup"> <m:narylim m:val="undOvr"> </m:narylim></m:intlim> </m:wrapindent> </m:defjc></m:rmargin></m:lmargin></m:dispdef></m:smallfrac><br />
<div style="border-color: -moz-use-text-color -moz-use-text-color rgb(79, 129, 189); border-style: none none solid; border-width: medium medium 1pt; padding: 0in 0in 4pt;">
<div class="MsoTitle">
<b><span style="color: #7030a0; font-size: 20pt;">Leading Marathi Newspapers</span></b></div>
</div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<a href="http://maharashtratimes.indiatimes.com/"><b><span style="color: red;">Maharashtra Times</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.loksatta.com/"><b><span style="color: red;">Loksatta</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://72.78.249.107/esakal/index.htm"><b><span style="color: red;">Sakal</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.indiapress.org/gen/news.php/Daily_Kesari/400x60/0"><b><span style="color: red;">Kesari</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.tarunbharat.net/"><b><span style="color: red;">Tarun Bharat</span></b></a><b><span style="color: red;"></span></b></div>
<div class="MsoNormal">
<a href="http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/MainEdition-MainNews.php"><b><span style="color: red;">Lokmat E Paper</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.saamana.com/"><b><span style="color: red;">Saamna</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.prahaar.in/"><b><span style="color: red;">Prahar</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://newsportal.deshonnati.com/staticpages/editions/today/main/MainEdition-1-1.php"><b><span style="color: red;">Deshonnati</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.indiapress.org/gen/news.php/Dainik_Aikya/400x60/0"><b><span style="color: red;">Aikya</span></b></a><b><span style="color: red;"></span></b></div>
<div class="MsoNormal">
<a href="http://www.lokmanthan.com/"><b><span style="color: red;">Lokmanthan</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.deshdoot.com/"><b><span style="color: red;">Deshdoot</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://yuvavarta.epapersonline.com/"><b><span style="color: red;">Dainik Yuvawarta</span></b></a><b><span style="color: red;"></span></b></div>
<div class="MsoNormal">
<b><u><span style="color: red;">Links to</span></u><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.indiapress.org/gen/browse_state.php/Maharashtra"><b><span style="color: red;">Newspapers in Maharashtra</span></b></a> </div>
<div style="border-color: -moz-use-text-color -moz-use-text-color rgb(79, 129, 189); border-style: none none solid; border-width: medium medium 1pt; padding: 0in 0in 4pt;">
<div class="MsoTitleCxSpFirst">
<br /></div>
<div class="MsoTitleCxSpLast">
<b><span style="color: #7030a0; font-size: 20pt;">Leading English Newspapers</span></b><b><span style="color: #7030a0;"></span></b></div>
</div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<a href="http://timesofindia.indiatimes.com/"><b><span style="color: red;">Times of India</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.indianexpress.com/"><b><span style="color: red;">Indian Express</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.asianage.com/"><b><span style="color: red;">Asian Age</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.indiapress.org/gen/news.php/Economic_Times/400x60/0"><b><span style="color: red;">Economic Times</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b></div>
<div class="MsoNormal">
<a href="http://www.indiapress.org/gen/news.php/Business_Standard/400x60/0"><b><span style="color: red;">Business Standard</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.indiapress.org/gen/news.php/Nava_Bharat/400x60/0"><b><span style="color: red;">Central Cronicle</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.indiapress.org/gen/news.php/Deccan_Chronicle/400x60/0"><b><span style="color: red;">Deccan Cronicle</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.indiapress.org/gen/news.php/Deccan_Herald/400x60/0"><b><span style="color: red;">Deccan Herald</span></b></a><b><span style="color: red;"></span></b></div>
<div class="MsoNormal">
<a href="http://www.financialexpress.com/"><b><span style="color: red;">Financial Express</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.indiapress.org/gen/news.php/The_Hindustan_Times/400x60/0"><b><span style="color: red;">Hindustan Times</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.hindu.com/"><b><span style="color: red;">The Hindu</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.hinduonnet.com/"><b><span style="color: red;">The Hindu (National)</span></b></a><b><span style="color: red;"></span></b></div>
<div class="MsoNormal">
<a href="http://www.indianbusinesstimes.com/"><b><span style="color: red;">Indian Business Times</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.medianewsline.com/"><b><span style="color: red;">Media Newsline</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://headlinesindia.mapsofindia.com/"><b><span style="color: red;">Headlines India</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.mid-day.com/"><b><span style="color: red;">Mid Day</span></b></a><b><span style="color: red;"></span></b></div>
<div class="MsoNormal">
<a href="http://www.mumbaimirror.com/"><b><span style="color: red;">Mumbai Mirror</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://oheraldo.in/"><b><span style="color: red;">Herald Goa</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.indiapress.org/gen/news.php/The_Sunday_Observer/400x60/0"><b><span style="color: red;">Sunday Observer</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.thestatesman.net/"><b><span style="color: red;">The Statesman</span></b></a><b><span style="color: red;"></span></b></div>
<div class="MsoNormal">
<a href="http://www.indiapress.org/gen/news.php/The_Tribune/400x60/0"><b><span style="color: red;">The Tribune</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.indiapress.org/gen/news.php/The_Telegraph/400x60/0"><b><span style="color: red;">The Telegraph Calcutta</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.indiapress.org/gen/news.php/The_Sentinel/400x60/0"><b><span style="color: red;">Sentinel, Guwahati</span></b></a><b><span style="color: red;"></span></b></div>
<div class="MsoNormal">
<a href="http://www.egujaratitimes.com/"><b><span style="color: red;">E Gujrat Times</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.bihartimes.in/"><b><span style="color: red;">Bihar Times</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.christianmessenger.in/"><b><span style="color: red;">Cristian Messenger</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.indiapress.org/gen/news.php/Daily_Excelsior/400x60/0"><b><span style="color: red;">Daily Excelsior</span></b></a><b><span style="color: red;"></span></b></div>
<div class="MsoNormal">
<a href="http://headlinesindia.mapsofindia.com/"><b><span style="color: red;">Headlines India</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.indianmuslimobserver.com/"><b><span style="color: red;">Indian Muslim Observer</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.indiapress.org/gen/news.php/The_Pioneer/400x60/0"><b><span style="color: red;">The Pioneer</span></b></a><b><span style="color: red;"></span></b></div>
<div class="MsoNormal">
<span style="font-size: 22pt; line-height: 115%;"> </span></div>
<div style="border-color: -moz-use-text-color -moz-use-text-color rgb(79, 129, 189); border-style: none none solid; border-width: medium medium 1pt; padding: 0in 0in 4pt;">
<div class="MsoTitle">
<b><span style="color: #7030a0; font-size: 20pt;">Leading Hindi Newspapers</span></b><b><span style="color: #7030a0;"></span></b></div>
</div>
<div class="MsoNormal">
<a href="http://www.bhaskar.com/"><b><span style="color: red;">Dainik Bhaskar</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.rajexpress.in/"><b><span style="color: red;">Raj Express</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.rajasthanpatrika.com/"><b><span style="color: red;">Rajasthan Patrika</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://navbharattimes.indiatimes.com/"><b><span style="color: red;">Navbharat Times</span></b></a><b><span style="color: red;"></span></b></div>
<div class="MsoNormal">
<a href="http://in.jagran.yahoo.com/"><b><span style="color: red;">Jagran</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.punjabkesari.in/"><b><span style="color: red;">Punjab Kesari</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.bbc.co.uk/hindi/"><b><span style="color: red;">BBC Hindi</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://lt.webwombat.com/lt.php?12884"><b><span style="color: red;">Ranchi Express</span></b></a><b><span style="color: red;"></span></b></div>
<div class="MsoNormal">
<a href="http://www.indiapress.org/gen/news.php/Pratah_Kaal/400x60/0"><b><span style="color: red;">Pratah Kal</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.rajdhanitimes.com/"><b><span style="color: red;">Rajdhani Times</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://rashtriyasahara.samaylive.com/"><b><span style="color: red;">Rashtriya Sahara</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.samaylive.com/"><b><span style="color: red;">Samay Live</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b></div>
<div class="MsoNormal">
<a href="http://www.dakshinbharat.com/"><b><span style="color: red;">Dakshin Bharat Rashtramat</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.indiapress.org/gen/news.php/Hari_Bhoomi/400x60/0"><b><span style="color: red;">Haribhumi</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.indiapress.org/gen/news.php/Naiduniya/400x60/0"><b><span style="color: red;">Naiee Duniya</span></b></a><b><span style="color: red;"></span></b></div>
<div class="MsoNormal">
<a href="http://www.khaskhabar.com/"><b><span style="color: red;">Khas Khabar</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.janpathsamachar.in/"><b><span style="color: red;">Janpath Samachar</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b></div>
<div style="border-color: -moz-use-text-color -moz-use-text-color rgb(79, 129, 189); border-style: none none solid; border-width: medium medium 1pt; padding: 0in 0in 4pt;">
<div class="MsoTitle">
<b><span style="color: #7030a0; font-size: 20pt;">Leading Newspapers of Britain</span></b><b><span style="color: #7030a0;"></span></b></div>
</div>
<div class="MsoNormal">
<a href="http://uk.reuters.com/"><b><span style="color: red;">Reuters</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.guardian.co.uk/"><b><span style="color: red;">Guardian</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.telegraph.co.uk/"><b><span style="color: red;">Telegraph</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.thefirstpost.co.uk/"><b><span style="color: red;">The First Post</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.thetimes.co.uk/tto/news/"><b><span style="color: red;">The Times</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b></div>
<div class="MsoNormal">
<a href="http://www.mirror.co.uk/"><b><span style="color: red;">Mirror</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.newsoftheworld.co.uk/notw/public/home/"><b><span style="color: red;">News of The World</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://observer.guardian.co.uk/"><b><span style="color: red;">The Observer</span></b></a><b><span style="color: red;"></span></b></div>
<div class="MsoNormal">
<a href="http://www.economist.com/"><b><span style="color: red;">London Evening Standard</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.ft.com/home/uk"><b><span style="color: red;">Financial Times</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.independent.co.uk/"><b><span style="color: red;">The Independent</span></b></a><b><span style="color: red;"></span></b></div>
<div class="MsoNormal">
<a href="http://www.dailymail.co.uk/home/index.html"><b><span style="color: red;">Daily Mail Online</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.belfasttelegraph.co.uk/"><b><span style="color: red;">Belfast Telegraph</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.economist.com/"><b><span style="color: red;">Economist</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b></div>
<div class="MsoNormal">
<a href="http://www.pressgazette.co.uk/"><b><span style="color: red;">Press Gazette (Journalism Today)</span></b></a><b><span style="color: red;"></span></b></div>
<div style="border-color: -moz-use-text-color -moz-use-text-color rgb(79, 129, 189); border-style: none none solid; border-width: medium medium 1pt; padding: 0in 0in 4pt;">
<div class="MsoTitle">
<br /></div>
</div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div style="border-color: -moz-use-text-color -moz-use-text-color rgb(79, 129, 189); border-style: none none solid; border-width: medium medium 1pt; padding: 0in 0in 4pt;">
<div class="MsoTitle">
<b><span style="color: #7030a0; font-size: 20pt;">Leading Newspapers of USA</span></b><b><span style="color: #7030a0;"></span></b></div>
</div>
<div class="MsoNormal">
<a href="http://www.nytimes.com/"><b><span style="color: red;">New York Times</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://india.wsj.com/home-page"><b><span style="color: red;">Wall Street Journal</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.washingtonpost.com/"><b><span style="color: red;">Washington Post</span></b></a><b><span style="color: red;"></span></b></div>
<div class="MsoNormal">
<a href="http://www.nydailynews.com/index.html"><b><span style="color: red;">NY Daily News</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.nypost.com/"><b><span style="color: red;">New York Post</span></b></a><b><span style="color: red;"></span></b></div>
<div style="border-color: -moz-use-text-color -moz-use-text-color rgb(79, 129, 189); border-style: none none solid; border-width: medium medium 1pt; padding: 0in 0in 4pt;">
<div class="MsoTitleCxSpFirst">
<br /></div>
<div class="MsoTitleCxSpLast">
<b><span style="color: #7030a0; font-size: 20pt;">Leading Newspapers of Pakistan</span></b></div>
</div>
<div class="MsoNormal">
<a href="http://www.brecorder.com/"><b><span style="color: red;">The Business Recorder</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.jang.com.pk/"><b><span style="color: red;">Jang</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.dawn.com/"><b><span style="color: red;">Dawn</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.pakobserver.net/"><b><span style="color: red;">Pakistan Observer</span></b></a><b><span style="color: red;"></span></b></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div style="border-color: -moz-use-text-color -moz-use-text-color rgb(79, 129, 189); border-style: none none solid; border-width: medium medium 1pt; padding: 0in 0in 4pt;">
<div class="MsoTitle">
<b><span style="color: #7030a0; font-size: 20pt;">Leading English Magazines</span></b><b><span style="color: #7030a0;"></span></b></div>
</div>
<div class="MsoNormal">
<a href="http://www.blogger.com/Date.docx"><b><span style="color: red;">Link to Magazines in USA</span></b></a><b><span style="color: red;"></span></b></div>
<div class="MsoNormal">
<a href="http://www.time.com/time/"><b><span style="color: red;">Time</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.forbes.com/magazines/"><b><span style="color: red;">Forbes</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://ngm.nationalgeographic.com/"><b><span style="color: red;">National Geographic</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://photography.nationalgeographic.com/photography/"><b><span style="color: red;">National Geographic Photography</span></b></a><b><span style="color: red;"></span></b></div>
<div class="MsoNormal">
<a href="http://www.readersdigest.co.in/"><b><span style="color: red;">Readers Digest</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://indiatoday.intoday.in/site/"><b><span style="color: red;">India Today</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://tehelka.com/"><b><span style="color: red;">Tehelka</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b></div>
<div class="MsoNormal">
<a href="http://www.hardnewsmedia.com/"><b><span style="color: red;">Hardnews</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.hinduonnet.com/fline/"><b><span style="color: red;">Frontline</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.outlookindia.com/"><b><span style="color: red;">Outlook</span></b></a><b><span style="color: red;"></span></b></div>
<div class="MsoNormal">
<a href="http://www.businessworld.in/"><b><span style="color: red;">Business World</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://businesstoday.intoday.in/"><b><span style="color: red;">Business Today</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.thehindubusinessline.com/"><b><span style="color: red;">Business Line</span></b></a><b><span style="color: red;"></span></b></div>
<div class="MsoNormal">
<a href="http://www.beyondthenews.biz/"><b><span style="color: red;">Beyond The News</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.electronicsforu.com/electronicsforu/default.asp"><b><span style="color: red;">Electronics For You</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.theenterprisemagazine.com/"><b><span style="color: red;">Enterprise</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b></div>
<div style="border-color: -moz-use-text-color -moz-use-text-color rgb(79, 129, 189); border-style: none none solid; border-width: medium medium 1pt; padding: 0in 0in 4pt;">
<div class="MsoTitle">
<b><span style="color: #7030a0; font-size: 24pt;">Hindi</span></b><b><span style="color: #7030a0; font-size: 9pt;"></span></b></div>
</div>
<div class="MsoNormal">
<h3>
<a href="http://aajtak.intoday.in/"><b><span style="color: red;">Aaj Tak</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.panchjanya.com/dynamic/"><b><span style="color: red;">Panchjanya</span></b></a></h3>
</div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div style="border-color: -moz-use-text-color -moz-use-text-color rgb(79, 129, 189); border-style: none none solid; border-width: medium medium 1pt; padding: 0in 0in 4pt;">
<div class="MsoTitle">
<b><span style="color: #7030a0; font-size: 24pt;">Marathi</span></b><b><span style="color: #7030a0; font-size: 9pt;"></span></b></div>
</div>
<div class="MsoNormal">
<a href="http://www.loksatta.com/lokprabha/"><b><span style="color: red;">Lokprabha</span></b></a><b><span style="color: red;"> </span></b><a href="http://www.epapergallery.com/Marmik/"><b><span style="color: red;">Marmik</span></b></a><b><span style="color: red;"></span></b></div>
</div>Anonymoushttp://www.blogger.com/profile/03754199953659058782noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3211638496746276093.post-91662193668994139932012-04-15T23:10:00.003+05:302012-04-15T23:10:46.951+05:30विस्टिरिया लॉज - होम्सकथा<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br />
<span style="color: red;"><em>डॉयलसाहेबाची ही मी अनुवादित करायला घेतलेली आणखी एक होम्सकथा. मजा आली करताना, पण खूपच मोठी आहे. हे मस्त वाटत असेल तरच पुढे क्रमशः </em></span> <br />
<br />
माझ्या टिपणवहीत असं नोंदवलेलं दिसतंय की, १८९२ चा मार्च संपतानाचा तो एक ढगाळ आणि भुतासारखे वारे सुटलेला दिवस होता. आम्ही दुपारी जेवायला बसलो असतानाच होम्सला तार आली होती. आणि तेव्हाच त्या तारेला त्याने उत्तरही खरडले होते. त्याने तारेबद्दल काही उल्लेख केला नाही; पण तारेची बाब त्याच्या मनात घोळताना दिसत होती कारण नंतर तो त्या तारेवर मध्येमध्ये नजर टाकत चिंतीत चेहेर्याने पाईपचे झुरक्यावर झुरके मारु लागला. त्याच्या डोळ्यात एक खोडकर झाक उमटली आणि अचानक तो माझ्या रोखाने वळला -<br />
'' वॉटसन, मला वाटतं तु शब्द, साहित्य वगैरे लफड्यांत रस असलेला माणूस आहेस. विलक्षण या शब्दातून काय चित्र उभं रहातं बरं?<br />
'' अनाकलनीय - उल्लेखनीय" मी म्हणालो.<br />
माझे ते शब्द ऐकून त्याने नुसतीच मान डोलवली.<br />
"विलक्षण या शब्दामध्ये अनाकलनीय, उल्लेखनीय पेक्षाही बरंच आही आहे " होम्स बोलू लागला.<br />
" त्यामधून काहीतरी दुर्दैवी आणि भयानक गोष्टी ध्वनित होतात. आधीच बेजार असलेल्या जनतेला तु तुझ्याकडच्या कथानकांनी भंडावतोस त्या कथानकांकडे थोडे लक्ष देऊन पाहिलेस तर तुला दिसेल की गुन्हेगारीमध्ये विलक्षणपणा किती खोलवर रुजलाय. रेड हेडेड लिग मधल्या गुन्हेगारांचच घे. प्रकरण सुरुवातीपासूनच विलक्षण वाटले, पण तरी अखेरीस तो एक जीव तोडून घातलेल्या दरोड्याचा प्रयत्न निघाला. विलक्षण हा शब्द वाचला की माझे कान टवकारले जातात.<br />
''पण तारेत असं काही म्हटलंय का?" मी विचारलं.<br />
<br />
<br />
<table style="width: 194px;"><tbody>
<tr><td align="center" authuser="0&feat=embedwebsite"" style="background: url ><a href=; height: 194px;"><img height="300" src="https://lh3.googleusercontent.com/-deh8gq0-fG4/T4sE7gamHEE/AAAAAAAABVQ/dDwu30D_X4s/s160-c/15April2012.jpg" style="margin: 1px 0 0 4px;" width="300" /></td></tr>
<tr><td style="font-family: arial,sans-serif; font-size: 11px; text-align: center;"><a href="https://picasaweb.google.com/117800048368896743642/15April2012?authuser=0&feat=embedwebsite" style="color: #4d4d4d; font-weight: bold; text-decoration: none;"></a></td></tr>
</tbody></table>
<br />
त्याने ती तार मोठ्याने वाचायला सुरु केली.<br />
"आत्ताच एका विलक्षण आणि अनाकलनीय अनुभवातून बाहेर पडलो आहे.<br />
मला तुमचा सल्ला मिळू शकेल काय? "<br />
- स्कॉट एक्लस, चेरिंग क्रॉस डाकखाना<br />
'' स्कॉट एक्लस बाई आहे की पुरुष?" मी म्हणालो.<br />
" नक्कीच पुरुष! माझं उत्तर मिळण्यासाठी अगोदरच पैसे भरून कोणत्या बाईनं तार पाठवली असती? बाई असती तर ती आधी इथे येऊन धडकली असती. "<br />
" तु भेटणार आहेस? "<br />
'' म्हणजे काय! कर्नल कॅरॅथरला आपण आत टाकल्यानंतर पासून किती कंटाळलोय मी. माझं मन रेसिंग इंजिनसारखं स्वतःच्याच चिंधड्या उडवत आहे कारण ते जे ओझं वाहून नेण्यासाठी बनलं आहे, तेच त्यावर पडलेलं नाही. जीवन रंगहीन, संथ झालंय, पेपरांमध्ये तर काहीच घडताना दिसत नाही, गुन्हेगारी जगातली हिंमत आणि त्या जगाचा कैफ तर जसा गुन्हेगारीतुन कायमचा निघून गेला आहे. मग असं असताना, येणारी केस कितीही जटील असली तरी ती पहायला मी तयार आहे का हे तु विचारू सुद्धा नयेस. मी चुकत नसेन तर तेच महाशय बाहेर घंटी वाजवत आहेत."<br />
पायर्यांवर जपून पावलं टाकली जात असतानाचा आवाज आला आणि क्षणार्धात एक भरभक्कम, उंचपुरा आणि केस करडे झालेला, दिसता क्षणीच आदरास पात्र माणूस खोलीत प्रवेशकर्ता झाला. त्याच्या जीवनाची कर्मकहाणी त्याचा मख्ख चेहेरा आणि नाटकी हावभावांतून दिसून येत होती. त्याचा सोनेरी चष्मा हातात धरण्याच्या शैलीतून तो एक कन्झर्व्हेटीव्ह, चर्चगामी, उत्तम नागरिक दिसत होता - जुनेपणा आणि परंपरा त्याच्या नसानसातून उसळत होत्या.<br />
पण त्याच्या या मूळच्या रुपावर काहीतरी अचाट घडून गेल्याची छाया दिसत पसरली होती आणि तिच्या खुणा त्या माणसाचे अस्ताव्यस्त केस, त्याचे संतापाने लाल झालेले गाल आणि त्याच्या भूत लागल्या सारख्या हावभावातून दिसत होत्या. त्यानं आत आल्याआल्या थेट विषयावर उडी घेतली.<br />
"श्रीयुत होम्स, अत्यंत विलक्षण आणि तापदायक गोष्ट घडलीय माझ्यासोबत" तो म्हणाला -<br />
"पूर्ण आयुष्यात मी पूर्वी कधी असल्या तिढ्यात सापडलो नव्हतो. हे पूर्ण चुक, भयानक आहे हे!. म्हणजे मी तुम्हाला हे सगळं उकलूनच सांगायला हवं " रागाने तो पुटपुटला.<br />
"प्रथम बसून घ्या, श्रीयुत स्कॉट एक्लस" होम्स सहानुभूतीपूर्ण आवाजात म्हणाला<br />
"मला आपण प्रथम सांगा, आपण माझ्याकडेच का बरे आलात? " होम्स म्हणाला.<br />
"यात पोलिसांची काहीच भूमिका दिसत नाही असं हे प्रकरण आहे. आणि तरीही मी जे सांगेन ते ऐकल्यानंतर आपण निश्चित सहमत व्हाल की मी ही गोष्ट अशीच वार्यावर सोडून द्यायला नको. खासगी गुप्तहेर जमातीबद्दल माझ्या मनात कसलीच सहानुभूती नाही, पण त्यातल्या त्यात तुमचं नाव ऐकल्यानंतर मात्र - "<br />
"असं आहे तर! पण दुसरी गोष्ट, एकदा येतो असा निरोप देणारी तार पाठवल्यानंतरही आपण तेवढ्याच तेडफेनं इथे येऊनच का गेला नाहीत?"<br />
" तुम्हाला म्हणायचंय तरी काय?"<br />
होम्सने त्यांच्या घड्याळाकडे नजर टाकली.<br />
"आता अडीच वाजत आहेत " तो म्हणाला "आपली तार सुमारे एकच्या दरम्यान पावली. पण आज सकाळी आपण प्रथम डोळे उघडलेत तेव्हापासूनच तुमचं चित्त थार्यावर नाही हे तुमचा एकंदरीत अवतार पहाणार्याच्या आधी लक्षात येईल आणि बाकी अस्ताव्यस्तपणा नंतर लक्षात येईल."<br />
हे ऐकून आमच्या अशील महोदयांनी त्यांचे विस्कटलेले केस हाताने चोपून बसवायला सुरुवात केली आणि दाढीच्या खुंटांकडेही त्यांचा हात गेला.<br />
"तुमचं अगदी खरं आहे श्रीयुत होम्स, मी बिलकुल काहीही न आवरता बाहेर पडलो. असल्या भयंकर घरातून मी बाहेर पडलो याच आनंदात मी होतो. पण आपल्याकडे येण्यापूर्वी मी चौकशा करीत वणवण हिंडत होतो. तुम्हाला माहितीय मी आधी बंगल्याच्या इस्टेट एजंटकडे गेलो, पण तो म्हणाला बंगल्याचे ताबेदार श्रीयुत गार्सियांकडे कसलीही बाकी नाही आणि विस्टिरिया लॉज या बंगल्याबाबत सर्वकाही आलबेल आहे."<br />
"थांबा महाशय, थांबा " होम्सने हसून म्हटले.<br />
"तुम्ही थोडेसे माझा मित्र वॉटसन सारखेच आहात, त्यालाही तुमच्यासारखीच स्वतःच्या कथा शेवटापासून सुरुवातीकडे सांगत सुटण्याची वाईट खोड आहे. कृपया अगोदर तुमच्या मनात नीट विचार करा, आणि योग्य त्याच क्रमाने घटना माझ्यासमोर मांडा, जेणेकरुन आपण नेमक्या कोणत्या घटनाक्रमामुळे अगदी अंथरूणात होता तसेच, कपड्याच्या गुंड्याही नीट न लावता सल्ला आणि मदत मागायला बाहेर पडला आहात हे मला कळू शकेल. " बारीकसं हसून होम्सने म्हटले<br />
आमच्या अशीलाने खजिल होऊन स्वतःच्याच गबाळ्या पोषाखाकडे नजर झुकवली.<br />
"मी किती वेडपटासारखा दिसत असेन याची मला कल्पना आहे श्रीयुत होम्स, माझ्या आयुष्यात पूर्वी कधी असली विलक्षण घटना घडल्याचं मला आठवत नाही. पण मला आधी या विलक्षण घटनेबद्दल आधीच सांगू द्या, म्हणजे तुम्ही स्वतःच म्हणाल की मी अशा स्थितीत बाहेर पडलो यात काहीच आश्चर्य नाही. " <br />
पण आमच्या अशीलाचे हे कथन मध्येच अडखळले. बाहेर कुणीतरी टकटक करीत असल्याचा आवाज आला आणि श्रीमती हडसन यांनी अधिकार्यांसारख्या भारदस्त दिसणार्या दोघांना दरवाजा उघडून आत आणून सोडले. यापैकी पहिला होता स्कॉटलंड यार्डचा एक चपळ, पराक्रमी आणि त्याच्या अधिकारा बसू शकत असेल तेवढा सामर्थसंपन्न इन्स्पेक्टर ग्रेगसन. त्याने होम्ससोबत हस्तांदोलन केले आणि त्याच्यासोबत आलेल्या अधिकार्याची 'इन्स्पेक्टर बेयन्स, सरे पोलिस ठाणे' अशी ओळख करुन दिली.<br />
"आम्ही एकत्र शिकार शोधतोय श्रीयुत होम्स, आणि आमचा माग या दिशेने आहे " त्याने त्याचे बटबटीत डोळे आमच्या अशीलावर रोखले.<br />
"पॉफॅम हाऊस ली मध्ये रहाणारे श्री जॉन स्कॉट एक्लस तुम्हीच काय?"<br />
"हो मीच"<br />
"भल्या सकाळपासून आम्ही तुमच्या मागावर आहोत"<br />
"नि:संशय तुम्ही तारेच्या सुगाव्यावरुन इथवर येऊन पोचलात " होम्स म्हणाला<br />
"अगदी अचूक श्रीयुत होम्स, आम्ही चेरींग क्रॉस पोस्ट ऑफिसमध्ये नाक शिंकरले आणि इथवर वास काढत पोचलो. "<br />
"पण तुम्ही माझ्या मागावर का आहात? काय हवंय तुम्हाला?"<br />
"आम्हाला काल रात्री झालेल्या इशर मधील रहिवासी अल्योसियस गार्सिया यांच्या मृत्यूच्या घटनाक्रमाबद्दल तुमचा जवाब हवाय."<br />
आमचा अशील डोळे फाडफाडून पहात राहिला आणि त्याच्या चेहेर्यावर उमटू शकेल ती ती छटा उमटली.<br />
"गार्सियाचा मृत्यू? तो मेला असं तुम्हाला म्हणायचं आहे का? "<br />
"होय श्रीयुत एक्लस , गार्सिया आता जीवंत नाही."<br />
"पण कसं काय? अपघात वगैरे? "<br />
"अपघात नव्हे, खून! "<br />
"हाहाहा, म्हणजे कमाल आहे ! म्हणज मी यामध्ये आरोपी आहे - माझ्यावर त्याच्या खुनाचा संशय आहे, असं तर तुम्हाला म्हणायचं नाही ना?"<br />
"मयताच्या खिशात तुमचे एक पत्र आढळले आणि त्यावरुन आम्हाला कळले की कालची रात्र तुम्ही त्यांच्या घरी रहाणार होता " <br />
"काल रात्री मी तिथेच होतो"<br />
"होता ना? नक्की होता ना? "<br />
लगेच एक कार्यालयीन चोपडी बाहेर आली.<br />
"एक मिनिट ग्रेगसन, " शेरलॉक होम्स म्हणाला<br />
"तुम्हाला फक्त त्यांचा एक साधा जवाबच हवा असेल, नाही का?"<br />
"आणि श्रीयुत स्कॉट एक्लस यांना सावध करणे माझे कर्तव्यच आहे की, हा साधा जवाब त्यांच्या विरूध्द वापरला जाऊ शकतो"<br />
"तुम्ही इथे आलात तेव्हा श्री एक्लस नेमके त्याबद्दलच आम्हाला सांगत होते. वॉटसन, मला वाटते थोडीशी ब्रॅण्डी आणि सोडा घेतल्याने श्रीयुत एक्लसना थोडा आधार मिळेल; आणि हो, तुमच्या श्रोत्यांमध्ये पडलेल्या या नव्या भरीकडे बिलकुल लक्ष न देता तुमचे कथन मध्ये खंडीत झालेच नाही असे समजून पुढे सांगायला सुरु करा."<br />
"मी अविवाहित आहे " ते म्हणाले, "आणि मी लोकांशी मिळून मिसळून वागत असल्याने मला मित्रमंडळींची ददात नाही. या मित्रमंडळामध्ये आहेत केन्सिंग्टनच्या अल्बरमार्लमध्ये रहाणारे निवृत्त ब्रूअर मेलव्हिले. मागे काही आठवड्यांपूर्वीच त्यांच्यासोबत टेबलवर बसलो असताना या गार्सिया नावाच्या तरूणाशी माझी ओळख झाली. मला कळले की तो स्पॅनिश आहे आणि त्याचे दूतावासाशी कुठूनतरी लागेबांधे आहेत. तो बिनचूक इंग्रजी बोलायचा, अदबशीर होताच आणि दिसायला म्हणाल तर त्याच्याएवढा राजबिंडा माणूस मी कधीच पाहिला नाही."<br />
"मी आणि हा तरूण, कुठल्यातरी योगायोगाने एकमेकांचे मित्र बनलो. सुरुवातीपासूनच कशामुळेतरी तो माझ्यामध्ये उत्सुक आहे हे जाणवत होतेच आणि आम्ही भेटल्यापासून दोनच दिवसांच्या आत तो मला भेटायला मी रहातो त्या ली नामक ठिकाणी आला. एकातून दुसरी गोष्ट निघत गेली आणि सरतेशेवटी त्याने मला इशर आणि ऑक्झशॉटच्या दरम्यान असलेल्या विस्टिरिया लॉजमध्ये काही दिवस रहाण्याचे आमंत्रण दिले. त्या आमंत्रणाला मान देऊन मी काल सायंकाळी इशरमध्ये जाऊन दाखल झालो. "<br />
"मी तिथे जाण्यापूर्वीच त्याने माझ्याकडे त्या घराचे वर्णन केले होते. तो त्याच्याच देशातील एका विश्वासू नोकरासोअबत रहात होता आणि हा नोकरच त्याला काय हवं-नको ते पहात असे. या माणसालाही इंग्रजी बोलता येत होती आणि तो घरकाम वगैरे पहात होता. आणि एक मजेशीर स्वयंपाकीदेखील तिथे होता - कुठेतरी प्रवासात गार्सिया आणि याची गाठ पडली होती म्हणे. हा मस्त जेवण बनवायचा. मला चांगलेच आठवते की, सरे च्या मध्यवर्ती भागात असलेल्या त्या विस्टिरियात्यामधील विचित्रपणाबद्दल त्याने माझ्यासमोर उल्लेखही केला होता आणि मी तसे वाटतेच म्हणून त्याच्याकडे कबूलीही दिली होती, पण मला वाटले होते त्यापेक्षा कितीतरी विचित्र निघाला हा सगळा मामला."<br />
"इशरपासून दक्षिणेस दोन मैलांवर असलेल्या त्या घराकडे मी निघालो. घराचा आकार बराच मोठा होता. ते रस्त्यापासून तुटून मागच्या बाजूला, गोलाकार गेलेल्या पायवाटेच्या कडेने लावलेल्या हिरव्यागार झुडूपांच्या आड होते. ती एक जुनाट, माणसांचा वावर बंद पडलेली विलक्षण बंगलीच होती म्हणा ना."<br />
"समोरचे गवत वाढलेल, रंगाचे पोपडे उडालेले ते जुनाट दार उघडले गेले तेव्हापासूनच मी एवढी ढोबळ ओळख असलेल्या माणसाच्या घरे येऊन आपण चूक तर करीत नाहीय ना असे मला वाटू लागले होते. गार्सियाने स्वतःच दार उघडले आणि खूपच यारीदोस्ती दाखवत आपलेपणाने माझे स्वागत केले."<br />
"त्यानंतर मला एका खिन्न चेहेर्याच्या रंगाने काळ्या ठिक्कर नोकराच्या ताब्यात दिले गेले, माझी बॅग त्याने घेत मला माझ्या खोलीत आणून सोडले. ती पूर्ण जागाच उदास वाटत होती. जेवण खासगी गप्पांत पार पडले आणि माझ्या यजमानाने बोलण्यात आणि हास्यविनोदात लक्ष आहे अशी कितीही बतावणी केली तरी तो सतत कसल्यातरी विचारात भडाडला आहे हे दिसत होतेच. तो बोललाही एवढे गुंतागुंतीचे आणि उडत-उडत की मला तर ते काहीच कळले नाही. तो सतत अस्वस्थपणे टेबलावर बोटांनी आवाज करीत, नखं कुरतडत तो अस्वस्थ असल्याची चिन्हे दाखवत होता. जेवण म्हणाल तर ते नीट शिजवलेही नव्हते की नीट वाढले नव्हते. आणि त्या गप्पगप्प असलेल्या उदास नोकराच्या उपस्थितीत मी काही गार्सियाशी मोकळेपणाने बोलू शकलो नाही. त्या रात्रीतून मी काही कारण काढून ली कडे परतावे असा विचार मी कितीतरी वेळा केला हे मी अगदी खात्रीने तुम्हाला सांगतो. माझ्या लक्षात एक गोष्ट नेहमी येते आहे; आणि तुम्हा दोघांना जो तपास करायचा आहे त्यावर या गोष्टीची नक्कीच या गोष्टीची पकड असेल. त्यावेळी मात्र मला असं काही वाटलं नव्हतं. आमचं जेवण संपत असतानाच नोकराने एक चिठी आणून दिली होती. माझ्या नजरेतून ती चिठी वाचल्यानंतर माझा यजमान गार्सिया पूर्वीपेक्षाही किती अस्वस्थ झाला ते सुटु शकले नाही. बोलण्यातील त्याचे सगळे लक्ष उडून गेले आणि सिगारेटीमागून सिगारेटी फुंकत तो कसल्यातरी विचारात तो बुडून गेला. पण त्याने चिठीतल्या मजकुराचा उल्लेख केला नाही. सुमारे अकरा वाजता मी झोपण्याच्या खोलीकडे निघून आलो. नंतर काही वेळाने गार्सियाने माझ्या खोलेत वाकून पाहिले - त्या खोलीत आधीच अंधार होता - मी घंटी वाजवलीय का असे तो विचारत होता. मी म्हणालो मी वाजवली नाही. एवढ्या रात्रीचा त्रास दिल्याबद्दल त्याने माझी क्षमा मागत रात्रीचा एक वाजल्याचे सांगितले. यानंतर मी पडून राहिलो आणि रात्रभर मला शांत झोप लागली. "<br />
<br />
"आणि आता माझ्या कथेच्या सर्वात विलक्षण भागाबद्दल सांगतो. मी उठलो तेव्हा दिवस कधीचा वर आलेला होता. मी माझ्या घड्याळावर नजर टाकली आणि जवळपास नऊ वाजलेल दिसले. मला आठ वाजताच उठवा असं मुद्दाम सांगून ठेऊनही त्यांच्या या विसरभोळेपणाचं मला आश्चर्य वाटलं. मी बिछान्यातून बाहेर आलो आणि नोकराला बोलावण्यासाठी घंटीचे बटण दाबले. काहीही प्रतिसाद मिळाला नाही. मी पुन्हा पुन्हा दाबून पाहिले, पण परिणाम तोच! नंतर मी निष्कर्ष काढला की घंटी निकामी झालेली आहे. मी घाईघाईने अंगावर कपडे चढवले आणि गरम पाणी मिळण्यासाठी मी अत्यंत चिडून पायर्या उतरल्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल, खाली कुणी म्हणजे कुणीही नव्हतं. मी हॉलमध्ये आवाज देऊन पाहिले. काहीही उत्तर नाही. त्यानंतर मी तिथली प्रत्येक खोली पालथी घातली. सगळ्या रिकाम्या होत्या. माझ्या यजमानाने काल रात्रीच मला त्याची खोली दाखवली होती, त्यामुळे मी तिचे दार वाजवले. काहीही उत्तर मिळाले नाही. दरवाजाचे हँडल फिरवून मी आत शिरलो. खोली रिकामी होती आणि बिछान्यावर कुणी झोपून उठल्याची काहीही चिन्हे नव्हती. इतर सगळ्यांसोबत हा ही माणूस गायब झाला होता. विदेशी यजमान, त्याचा विदेशी नोकर, विदेशी स्वयंपाकी सगळेच्या सगळे एका रात्रीत गायब झाले ! विस्टिरिया लॉजला दिलेल्या भेटीची समाप्ती अशी विलक्षण झाली. "<br />
आमच्या अशीलाने त्याच्या विलक्षण मालिकेचा एक एक भाग सांगितला तेव्हा होम्स हात चोळत मध्ये मध्ये हुंकार भरत होता. <br />
"मला लक्षात येतंय तिथवर तरी तुमचा अनुभव पूर्णपणे अद्वितीय आहे. " तो म्हणाला "त्यानंतर आपण काय केलेत? "<br />
"मी प्रचंड संतापलो. पहिल्यांदा माझ्या मनात आले की मला 'प्रॅक्टीकल जोक' चा बळी बनवण्यात आले आहे. मी माझे सामान बांधले. माझ्यामागे त्या हॉलचा दरवाजा एकदाचा आदळला आणि हातात माझी बॅग घेऊन इशरमधून निघालो. गावातील मुख्य इस्टेट एजंट अॅलन ब्रदर्सकडे जाऊन धडकलो आणि ती बंगली यांनीच भाड्याने दिली असल्याचे मला आढळले. तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला की हा सगळा बनाव मला मूर्खात काढण्यासाठी तर रचला गेला नाहीय ना? आणि या बनावाचा खरा हेतू माझ्या खिशातून भाडे वसूल केले जावे हा तर नाहीय ना? मार्च संपत आला तरी पूर्ण दिवस अजून बाकी होता. पण ही शंका चुकीची निघाली. त्या एजंटाने मी बोलून दाखवलेल्या संशयाबद्दल आभारच मानले, पण भाड आगाऊच भरण्यात आले असल्याचे त्याने सांगितले. "<br />
"त्यानंतर मी शहराचा रस्ता पकडला आणि आधी स्पॅनिश दूतावासात जाऊन धडकलो. तिथे तर गार्सियाला कुणीच ओळखत नव्हते. त्यानंतर मी मेलव्हिलेला भेटायला गेलो. त्यांच्याच घरी मी प्रथम गार्सियाला भेटलो होतो. पण मला आढळले की त्यांना तर गार्सियाबद्दल माझ्यापेक्षाही कमी माहिती आहे. शेवटी माझ्या तारेला आपल्याकडून उत्तर मिळाले तेव्हा मी आपल्याकडे येऊन पोचलो, कारण अशा अवघड बाबतीत आपणच सल्ला देऊ शकता असे मला वाटते. पण श्रीयुत इन्स्पेक्टर, तुम्ही इथे आल्या आल्या जे सांगितलेत त्यावरुन काहीतरी भयंकर घडलेय असे वाटते, काय घडले आहे नेमके ते जरा सांगाल काय? मी शपथपूर्वक सांगतो, मी उच्चारलेला एकन एक शब्द खरा आहे, त्या माणसाच्या नशिबात काय लिहून ठेवले होते त्याबद्दल मला काही ओ की ठो माहित नाही. शक्य त्या प्रत्येक मार्गाने कायद्याला मदत करावी हीच माझी इच्छा आहे." <br />
"आपली आम्हाला नक्कीच मदत होईल श्रीयुत स्कॉट एक्लस, मला त्याबद्दल खात्री आहे." अत्यंत समजदार स्वरात इन्स्पेक्टर ग्रेगसन म्हणाला.<br />
"आपण सांगितलेल्या बर्याच गोष्टी आम्ही केलेल्या तपासाशी जुळतात, हे कबूल करावेच लागेल. उदाहरणार्थ जेवताना आलेली ती चिठी. तिचं पुढे काय झालं हे तुम्हाला पहाण्याची संधी मिळाली होती?"<br />
" होय, गार्सियाने तिची सुरळी केली आणि आगीत फेकली. "<br />
"यावर आपण काय म्हणाल श्रीयुत बेयन्स?"<br />
गावाकडून आलेला तो डिटेक्टीव्ह भरभक्कम, भकाभका धूर सोडणारा लाल कातडीचा माणूस होता, ज्याचा चेहेरा दोन असामान्य चमक असलेल्या डोळ्यांनी उजळून निघाला होता आणि हे डोळे त्याचे भरीव गाल आणि भुवईच्या खोबणीत खोलवर रुतलेले होते. त्याने त्याच्या खिशातून एक कागदाचा रंग गेलेला तुकडा काढून तो नीट केला.<br />
"हे विस्तव नीट करायच्या दांडीनं केलेलं काम श्रीयुक्त होम्स" तो म्हणाला,<br />
"हा कागद न जळताच तिथे पडून होता. मी मागच्या बाजूने पकडून उचलला."<br />
होम्स कौतुकाने हसला.<br />
"कागदाचा हा तुकडा शोधण्यापूर्वी खूपच कसोशीने झडती घेतली असेल, हे निश्चित"<br />
"मी नीट झडती घेतलीच, श्रीयुत होम्स, माझी पद्धतच आहे ती. श्रीयुत ग्रेगसन मी हे वाचून दाखवू ना?"<br />
लंडनवासी ग्रेगसनने मान डोलवली.<br />
"ही चिठी वॉटरमार्क नसलेल्या , बनतानाच क्रिम फासलेल्या साध्या कागदावर लिहिण्यात आलेली आहे. हे जवळपास कागदाचे पाऊण पान आहे. लहान पात्याच्या कात्रीने दोन झटक्यात कागद कापून वेगळा करण्यात आलेला आहे. हा कागद तीन वेळा घडी करुन किरमिजी मेणाने सीलबंद केला गेला आहे; घाईनं कसल्यातरी सपाट वस्तूने त्यावर दाब दिलेला दिसतो. श्रीयुत गार्सिया, विस्टिरिया लॉज असा पत्ता यावर लिहिलेला आहे. चिठीत म्हटलेलं आहे की - <br />
आपले नेहमीचेच रंग, हिरवा आणि पांढरा.<br />
उघडे असेल तर हिरवा, बंद असेल तर पांढरा.<br />
मुख्य पायर्या, पहिला कॉरिडॉर, उजवीकडील सातवे, ग्रीन बेझ. लवकर.<br />
- डी. "<br />
हे स्त्रीचे हस्ताक्षर आहे. खूप टोक असलेल्या पेनाने लिहिले आहे. पण पत्ता मात्र दुसर्याच पेनाने किंवा कुणीतरी दुसर्याच माणसाने लिहिला आहे. तो जाड आणि ठळक अक्षरात आहे, पहा."<br />
"खूपच महत्वाची चिठी आहे" तिच्यावर खालीवर नजर टाकून होम्स म्हणाला.<br />
"आपल्या विश्लेषणात आपण तपशीलावर दिलेल्या अवधानाबद्दल आपले अभिनंदनच करायला हवे श्रीयुत बेयन्स. तरी काही बिनमहत्वाचे मुद्दे मात्र जोडायला हवेत. सपाट सील म्हणजे नि:संशय स्लीव्ह लिंक आहे - दुसरे काही असूच शकत नाहे. कात्री ही घरात वापरतो ती बाकदार कात्री होती. दोन काप मारुन दोन झटक्यात कागद कापला आहे म्हणजे ती छोटीच असणार, प्रत्येक झटक्यामध्ये तेच किंचित बाकदार वळण वेगळे उठून दिसते आहे. "<br />
गावाकडच्या डिटेक्टीव्हने यावर होकारार्थी मान हलवली.<br />
"मला वाटले मी त्यातून सगळा रस पिळून काढलाय, पण अजूनही थोडासा रस राहिला होताच म्हणायचा." तो म्हणाला.<br />
"पुढे काहीतरी होणार होते आणि नेहमीप्रमाणेच या सगळ्याच्या मूळाशी एक बाई होती एवढे सोडले तर या चिठीतून मला काहीही कळलेले नाही हे मात्र मी कबूल करायला हवे."<br />
या संवादादरम्यान श्रीयुत स्कॉट एक्लस यांनी जागच्या जागी थोडी चुळबुळ केली.<br />
"तुम्हाला ही चिठी सापडली हे बरेच झाले म्हणायचे, माझे कथन खरे असल्याचा हा पुरावा आहे " ते म्हणाले<br />
"पण कृपया तुम्ही एक लक्षात घ्या की, गार्सियाचे पुढे काय झाले किंवा त्याच्या घराचे काय झाले हे मला अजूनही समजलेले नाही"<br />
"गार्सियाबद्द सांगायचं तर " ग्रेगसन म्हणाला,<br />
"उत्तर सोपं आहे. त्याच्या घरापासून जवळपास एक मैल असलेल्या ऑक्झशॉट कॉमनवर गार्सियाचे प्रेत सापडले. सँड बॅग किंवा तशाच एखाद्या साधनाने त्याचे डोके छिन्न-विच्छिन्न केले गेले होते. प्रेत पडलेली जागा माणसांचा वावर नसलेला एक कोपरा असून त्या जागेपासून मैलाच्या आत एकही घर नाही. गार्सियावर अगोदर मागच्या बाजूने हल्ला झाला, पण त्याच्या हल्ले खोराने त्याचा प्राण गेला तरी गार्सियाला मारहाण चालूच ठेवलेली दिसत होती. त्याच्यावर अत्यंत भयानक हल्ला झाला. तिथे कसल्याही पाऊलखूणा किंवा गुन्हेगारांचा माग आढळला नाही."<br />
"त्याला लुटले गेले होते काय?"<br />
"नाही, लूटमार झाल्याचं काही चिन्ह सापडलं नाही. "<br />
"खूप वाईट आहे हे, भयानक आहे " संतापाने श्रीयुत स्कॉट एक्लस म्हणाले.<br />
"पण या सगळ्याचा मला मात्र चांगलाच फटका बसला. माझा यजमान थोडीशी हवाखोरी करायला बाहेर पडला आणि त्यात त्याचा एवढा भयानक अंत झाला यात माझा काहीच संबंध नाही. या भानगडीत मी कसाकाय अडकतो?"<br />
"ते खूपच सोपे आहे " इन्स्पेक्टर बेयन्स म्हणाले<br />
"मयताच्या खिशात सापडलेल्या एकमेव पुराव्यात आपणच पाठवलेले पत्र आहे आणि तो मारला गेला त्या रात्री आपण त्याच्या सोबत असणार होता असं त्या पत्रात म्हटलेलं आहे. मयताचे नाव आणि पत्ता आम्हाला मिळाला, तो याच पत्राच्या लिफाफ्यावरुन! आज सकाळी नऊ नंतर आम्ही आम्ही त्याच्या घरी पोचलो तर तिथे तुम्ही किंवा इतर कुणीही आढळले नाही. लंडनमध्ये आपल्या मागावर रहावे मी ग्रेगसन यांना तार केली आणि तेवढ्यात विस्टिरिया लॉजची झडती घेतली. त्यानंतर मी शहरात दाखल झालो, ग्रेगसन यांना भेटलो आणि आता आम्ही इथे आहोत. "<br />
"आता मला वाटते " जागेवरुन उठत ग्रेगसन म्हणाला<br />
"आपण या प्रकरणाला आधी अधिकृत रुपात कायदेशीर आकार द्यायला हवा. आपण आमच्यासोबत स्टेशनमध्ये चला, श्रीयुत स्कॉट एक्लस आणि आपला अधिकृत जवाब तिथे द्या. "<br />
"निश्चितच मी येईन, पण श्रीयुत होम्स, मी तुमचा सल्ला घेत राहिन. आपण खरे काय ते शोधून काढण्यात कोणतीही कसर ठेऊ नका. "<br />
शेरलॉक गावाकडच्या इन्स्पेक्टरच्या रोखाने वळला<br />
"श्रीयुत बेयन्स, मी आपल्या सोबत या प्रकरणावर काम करण्यावर आपला काही आक्षेप नसेल असे मानतो. "<br />
"हा तर माझा सन्मान आहे, आक्षेप वगैरे कसला? "<br />
"आपण जे काही केलंत त्यात आपण अत्यंत तडफ आणि खबरदारी घेतलीत. हा गार्सिया मारला गेला ती अचूक वेळ सांगू शकणारा काही सुगावा मिळू शकला का?"<br />
"तो तिथे एक वाजल्यापासून होता, त्यावेळी तिथे पाऊस पडत होता, आणि नक्कीच पाऊस पडायला सुरुवात होण्यापूर्वी त्याला मारण्यात आलं आहे "<br />
"पण हे तर पूर्णतः अशक्य आहे श्रीयुत बेयन्स " आमचा अशील ओरडला<br />
"त्याचा आवाज माझ्या चांगलाच ओळखीचा आहे. नेमक्या याच वेळी त्याने मला माझ्या झोपण्याच्या खोलीत आवाज दिला होता हे मी शपथेवर सांगू शकतो "<br />
"उल्लेखनीय आहे, पण हे अशक्यच आहे असं मात्र म्हणता येणार नाही" होम्स हसत म्हणाला<br />
"तुम्हाला काही सुगावा दिसतोय?" ग्रेगसनने विचारले<br />
"वरवर पाहिले तर ही केस गुंतागुंतीची वाटत नाही, पण त्यात खूपच बोलकी आणि मनोरंजक वैशिष्ट्ये आहेत. अंतिम आणि निश्चित मत देण्यापूर्वी पुढील तथ्यांचे ज्ञान होणे आवश्यक आहे. श्रीयुत बेयन्स, तुम्ही घेतलेल्या तुमच्या झडतीमध्ये त्या चिठीशिवाय काही उल्लेखनीय आढळलं काय?"<br />
डिटेक्टीव्हने विचित्र नजरेने होम्सकडे पाहिले.<br />
"आढळलंय तर!" तो म्हणाला "खूपच उल्लेखनीय अशा एक दोन गोष्टी आहेत. माझे काम आटोपली की कदाचित आपण पोलीस स्टेशनमध्ये येऊ शकाल आणि तिथे आपले मत द्याल अशी मला आशा आहे "<br />
"मी पूर्णपणे आपल्या सेवेत हजर असेल " शेरलॉकने घंटीच्या बटणाकडे हात लांबवत म्हटले.<br />
"श्रीमती हडसन, आपण यांना बाहेरपर्यंत सोडा. आणि त्या मुलाकडे ही तार द्या. पाच शिलिंग त्याच्याकडे द्या, जवाबी तार आहे. "<br />
आमच्या पाहुण्यांना निरोप दिल्यानंतर आम्ही काही वेळ शांत बसून राहिलो. होम्स, नेहमीप्रमाणे डोळे बारीक करुन भुवया डोळ्यांभोवती पाडून जोर जोराने धूर सोडत होता.<br />
</div>Anonymoushttp://www.blogger.com/profile/03754199953659058782noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-3211638496746276093.post-90434384445801300812012-04-06T18:00:00.000+05:302012-04-06T18:00:04.182+05:30पुन्हा एकदा कस्टमर केअर<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br />
<br />
मोबाईलवाल्यांच्या कस्टमर केअरला बोलताना कितीही चिडायचं नाही म्हटलं तरी ते तुम्हाला चीड आणायलाच तिथे बसवलेले असतात असं नेहमी वाटतं. नंबर डायल केलात, पटकन एखाद्या जीवंत मानवी आवाजाने तिकडून रिसीव्ह केला तर तुम्ही पोस्टपोड असलात तरी त्या दिवशी तेहेतीस कोटी देवांची आणि सहासष्ट कोटी शास्त्रज्ञांची तुमच्यावर मेहेरनजर आहे असे बिनदिक्कत मानावे.<br />
<br />
मगर ये हो नहीं सकता!<br />
<br />
जादुगाराचा प्राण पिंजर्यात ठेवलेल्या पोपटात असावा आणि तो पिंजरा बारा गुहा आणि तेरा समुद्रापार कुठल्यातरी दरीत असावा त्या दुर्गम, दुस्तर जागी हे क.के. बसलेले असतात.<br />
<br />
आपण इकडून आग लागल्यासारख्या घाईत नंबर डायल करतो आणि सत्त्वपरिक्षा सुरू.<br />
<br />
अतिगोड हिणकस आवाजाच्या बाईची रेकॉर्ड (स्वर 'मी फार थकलेय बरं, पण माझं नशीबच फुटकं इथं हे बोंबलत बसावं लागतंय): झझझ कंपनी में आपका स्वागत है. ये करने के लिये वो दबाईये, वो करने के लिये ये दबाईये ... आपण चार शिव्या घालून ती बटणं दाबत दाबत इप्सित ठिकाणी जातो (अचूक बटण दाबायला चुकलात की पुन्हा नवा गडी नवा राज.. माझा तर संयम इथेच हरे राम म्हणतो ), रिंगही जाऊ लागते... पण मध्येच ती रेकॉर्ड केकाटू लागते.. इस वक्त हमारे सभी एक्झीक्युटिव्हज् अन्य ग्राहकों को सेवा देने में व्यस्त है. आप हमारे बहुमूल्य उपभोक्ता है (हो, म्हणूनच ही फळं भोगतोय, हरामखोर! ), कृप्या प्रतिक्षा करें [मग कानावर त्यांच्या जाहिरातींची बळजबरी] झझझ पेश करता है दादादादी कॅलिंग स्कीम जिसमें आप पा सकते है पुरे महिनेभर आपके दादादादी के साथ मनपसंद बातें, वो भी सिर्फ 50 रुपए में ( सिर्फ 50 रुपए में म्हणताना तिला कुणीतरी गुदगुल्या केल्यासारखा ती आवाज काढते, आणि आपण दारात कितीवेळचा उभा आहे, पण कुणीच भीक घालायला तयार नाही तसे आतल्या आत फसफसतोय! आपल्या संयमाची काशी ! कॉल कट करावा वाटतो )<br />
शेवटी ती किटकिट एकदाची बंद होऊन भस्सकन् मध्येच कॉल जोडला जातो आणि पुढचा तमाशा सुरु -<br />
<br />
'मैं झझझ से विशाल आपकी क्या सहायता कर सकता हूं?'<br />
'ये घटिया आयवीआर पहले उखाड के फेक दो.. और किसी जिंदा आदमी को यहां पटकाओ सीधी बात करने के लिये ..'<br />
'सॉरी सर, आपकी असुविधा के लिये खेद है, क्या मै आपका नाम जान सकता हूं ?'<br />
'***********'<br />
क्या मै आपका नंबर जान सकता हूं?<br />
9999999999<br />
' क्या ये वही है जिस नंबर से आप बात कर रहें है? '<br />
'नहीं, उसको तो धोने के लिये बाल्टी में भिगोया है.. ये तो दुसरा वाला है.. क्या यार, तुम्हारे सामने जो डिब्बा रखा है उसपर मेरी पुरी कुंडली पडी है.. फिर क्यों परेशान कर रहे हो ? उसमे देख नहीं सकते?'<br />
'क्या आपकी समस्या बतायेंगे?'<br />
'मेरा आऊट गोईंग बंद किया गया है..पच्चीस बार कॉल कर चुकां हू.. अभी तक शुरु नहीं हुआ..'<br />
'क्या आप बतायेंगे की आपने पिछला पेमेंट किस मोड से किया था? कैश, चेक या इंटरनेट?'<br />
'उज्जैन की दानपेटी में कैश डाला था'<br />
'क्षमा करें सर, आप असभ्य भाषा का प्रयोग कर रहें है..'<br />
'वो कहावत है ना उलटा चोर कोतवाल को डांटे.. मै पैसे भर चुका हूं, उसकी रसीद मिल चुकी है फिर भी ये फालतूगिरी की जांचपडताल करनी जरुरी है ? '<br />
'आपकी असुविधा के लिये खेद है सर, लेकीन हमारी सिस्टीम के अनुसार जानकारी तो लेनी होगी '<br />
'हां, हां.. ले लो, समय पडेवो पाछे गधेडानू काको कहेवो पडे! तुम्हारे एबी रोड वाले आऊटलेट में पेमेंट किया था.. उस घटिया जगह पर सर्वर डाऊन था.. इसलिये उसी वक्त पोस्टींग नहीं हो सकी.. और यहां तुम्हारे मुंह लगना पड रहा है.. '<br />
<br />
बस्स! पुढे लिहू पण शकत नाही..<br />
<br />
यथेच्छ शिव्यांचा वापर न केलेले फार थोडे कॉल मला आठवतात<br />
<br />
(हंड्रेड पर्सेंट ब्लॅकलिस्टेड) यशवंत<br />
</div>Anonymoushttp://www.blogger.com/profile/03754199953659058782noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3211638496746276093.post-42321385636980683132012-04-03T22:18:00.001+05:302012-04-03T22:18:47.010+05:30फायली : एक दाबणे !<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
लेखक: मानस चक्रवर्ती, 'लूज कॅनन' या स्तंभातून<br />
हिंदुस्तान टाइम्स, दि. 01.04.2012<br />
http://paper.hindustantimes.com/epaper/viewer.aspx<br />
<br />
भारतात पुकारलेल्या आणीबाणीचे रेकॉर्ड पंतप्रधान कार्यालयातून गायब झाले आहे - भारत सरकार.<br />
<br />
--------------------------------------<br />
<br />
जुन्या सरकारी कागदपत्रांचे रक्षण करणार्या सरकारी अधिकार्याची मी घेतलेली ही मुलाखत. याचे कार्यालयीन पद Librarian and Information Archives Registrar (LIAR) आहे.<br />
<br />
मी: ही एवढी महत्त्वाची कागदपत्रे अशी कशी सहज गायब होऊ शकतात?<br />
LIAR: खरं सांगायचं म्हणजे, कुत्र्याने हे..<br />
मी: बास! तुम्ही कुत्र्याने कागद चघळले हे जुने रडगाणेच वाजणार तर?<br />
LIAR: नाही, नाही मी तसं कुठं म्हणालो. कुत्रे कागद खात नाहीत. आमच्या कंपाऊंडमध्ये आम्ही शेळी पाळली होती, कर्मचार्यांना शेळीचे दूध लागले तर असावी म्हणून. पण काये ना, त्या कुत्र्याला इकडे-तिकडे वास काढत हिंडायची सवय होती आणि ते नेहमीच शेळीमागे लागायचं. म्हणून आम्ही काय केलं, आम्ही त्या शेळीलाच आत बांधू लागलो होतो, तिथे ती कागदपत्रं ठेवली होती. भानगड अशी झाली की त्या शेळीला त्या जुन्या कागदपत्रांची चव आवडली आणि शेळीच्या चर्वण उद्योगाचा सुगावा आम्हाला लागण्यापूर्वीच तिनं अर्ध्याच्या वर त्या दस्तऐवजांचा फन्ना उडवला..<br />
मी: आय फील समथिंग फिशी बिहाइंड..<br />
LIAR: Goat-ey. पण तुमचं बरोबर आहे. यामागची आणखी एक कारणमिमांसा आहे. काही वर्षांपूर्वी अभिलेखागारात चोर शिरले होते. आम्ही पडताळणी केली तेव्हा आणीबाणीबद्दलची कागपत्रे तेवढी गहाळ झाली होती.<br />
मी: हे सरकारचंच काम मानायचं का?<br />
Liar: नाही, नाही माझ्या विश्वसार्ह सूत्रांनी कळवलंय हे काम पाकिस्तानच्या जनरल कयानींचंच म्हणून. त्यांना सत्ता उलथवून टाकायची आहे आणि ते त्यांना लोकशाही मार्गाने करायचं होतं. त्यांना वाटलं आणीबाणीच्या कागदपत्रांतून काही हाती पडेल. ते बाड वाचून चित्रपट तयार करावा असे एखाद्या बॉलीवूड दिग्दर्शकालाही वाटले नसेलच असे नाही, पण माझा यावर तेवढा<br />
विश्वास नाही.<br />
मी: मग, तुम्हाला काय वाटतं?<br />
Liar: मला वाटतं हा सगळा त्या खोलीत पाणी साठल्याच्या दुष्परिणाम आहे. X-Z दरम्यानच्या फायली फायलींग कॅबीनेटच्या तळाशी रचून ठेवल्या होत्या. रात्री कुणीतरी बेसीनमधला नळ सुरु ठेवला आणि दुसर्या दिवशी सकाळी ती खोली पाण्याने भरुन गेली. कॅबीनेटच्या बूडाशी असलेली कागदपत्रे गहाळ झाली.<br />
मी: मला एक कळत नाहीय, Emergency बद्दलची कागदपत्रे X-Z दरम्यान कशी ठेवलीत तुम्ही?<br />
Liar: अहो तो फायलींग करणारा लिपीक! तो तामिळनाडूचा आहे ना. त्याने Yemergency करुन त्या फायली Y मध्ये ठेऊन दिल्या.<br />
मी: मला हेही खरं वाटत नाही.<br />
Liar: तुम्हाला सांगतो प्रकाशकांनाही असंच वाटलं! माझ्या हाताखालच्या एका क्लर्कने मला सांगितलं, पंतप्रधान आणि राष्ट्रपतीदरम्यान आणीबाणीबद्दलची बातचीत असलेले ते पूर्णच्या पूर्ण दस्तऐवज त्याने पुस्तक म्हणून छापण्यासाठी प्रकाशकाला दिले होते. नकारघंटा वाजवून त्यांनी ते परत पाठवले.<br />
मी: पण त्यांनी कागदपत्रे परत तर पाठवली होती ना?<br />
Liar: त्यांचं म्हणणं पडलं की त्यात कसलाही साहित्यिक दर्जा नाही, त्या कागदपत्रांची शैलीपण भयंकर आहे आणि त्यातील पटकथा तर कचराछाप आहे.<br />
मी: मग? तुम्ही काय केलंत?<br />
Liar: त्यानंतर लगेच मी ऑफिसबाहेरच्या भय्याची भेळपुरी खाल्ली, ती बांधून आली होती त्या कागदावर इंदिरा गांधींची स्वाक्षरी होती. पण काही लोक म्हणतात की मानवी मूर्खपणाच्या सखोलतेचा पुरावा म्हणून एलियन्सनी ती कागदपत्रं पळवलीत.<br />
मी: आणखी काही सबबी?<br />
Liar: आता तुमच्यापासून काय लपवणार.. खरं म्हणजे एकदा संडासातलं पाणी संपलं होतं, मग..<br />
मी: बस्स!! आता खरी गोष्ट काय आहे ते सांगा.<br />
Liar: अहो, कसची कागदपत्रं आणि काय. आमच्याकडे काहीच नव्हतं. इंदिरामॅडम राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांना भेटल्या तेव्हा त्यांनी मॅडमला विचारलं की, आणीबाणी लादायचीच असे त्यांच्या मनात असल्याची अफवा खरी आहे का? मॅडमजींनी आधी त्यांना डोळा मारला, मग त्यांच्या पोटात हलकासा गुद्दा मारला आणि शेवटी गोड हसल्या.<br />
<br />
पुढे आम्हाला कळालं की राष्ट्रपतींनी आणीबाणी जाहिर केलीय.<br />
<br />
****<br />
<br /></div>Anonymoushttp://www.blogger.com/profile/03754199953659058782noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-3211638496746276093.post-91988058720339289842012-04-01T06:40:00.002+05:302012-04-01T06:46:27.473+05:30जीवन, भाषा, साहित्य वगैरे वगैरे<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: -webkit-auto;">
<span style="color: #222222; font-family: CDAC-GISTYogesh, Arial, Helvetica, sans-serif; font-size: x-small;"><span style="line-height: 22px;"></span></span></div>
<div style="text-align: left;">
<span style="color: white; font-family: CDAC-GISTYogesh, Arial, Helvetica, sans-serif;"></span></div>
<span style="color: white; font-family: CDAC-GISTYogesh, Arial, Helvetica, sans-serif;">हे लिहायला बसण्यामागे माझ्या मनात अधून मधून पडत असलेलं प्रतिबिंब शब्दरुपात ठेऊन ते स्वत:साठी पुन्हा एकदा व्यवस्थित समजून घेण्याचा उद्देश आहे. एरव्ही क्षणभर क्षणभर झरणार्या काळाच्या मंद गतीने आयुष्य उलगडत जाते; आणि आयुष्याचं सुस्पष्ट नखशिखांत जसं आहे तसं रुप त्या क्षणभरात पहायला मिळत नाही. ते चित्र उमटण्यासाठी उलटत जाणार्या क्षणाचा आवाका कदाचित तोकडा असेल, कदाचित आपण तीव्रपणे संवेदनशील नसू किंवा दश इंद्रियांचा एक मेळा असणारी आपली निर्मितीच तिच्या सर्वसामान्य रुपात तेवढी 'जिंदा' रहात नसेल, नक्की कारण माहित नाही - पण हे परिपूर्ण जीवन जगणं आहे असं जाणवत नाही, कारण कुठेतरी स्वप्नवत असणारे ते परिपूर्ण जीवन जगण्याची तहान पुन्हा पुन्हा आपल्याला लागत असते. रोजच्या अनुभवाची परिपूर्णता टिकत नसेल, त्यात सतत तुटलेपणा असेल, किंवा अनुभव देणार्या जीवनाची व्याप्तीच एवढी मोठी असेल की तिला सामोरे जाताना फे फे उडत असेल. काय असेल ते असो, पण आपण बोलण्याच्या, लिहिलेल्या शब्दांच्या, भाषेच्या माध्यमातून जीवनातील अनुभवांच्या विविध छटा आणि अदा टिपण्याच्या मागे लागलेलो असतो - साहित्य म्हणजे दुसरं तिसरं काही वाटत नाही, या आपल्याच जीवनाचे आपल्याच शब्दांत मांडलेले पुढेमागे, सुरळित-विस्कळीत, जसे हाती पडतील तसे, ज्या स्थितीत हाती पडतील त्या स्थितीत घेतेलेले फोटोग्राफ्स वाटतात - आणि आपण त्यांच्याकडे बघत बसतो, त्यातून स्वत:ला निरखीत बसतो. प्रत्यक्ष तुम्ही आम्हीच त्यात असण्याची गरज नाही. आपल्यातलाच कुणीतरी जसा ज्या रुपात असेल तसा आपण शोधत असतो.</span><br />
<span style="color: white; font-family: CDAC-GISTYogesh, Arial, Helvetica, sans-serif;">साहित्यनिर्मिती असं प्रचंड काहीतरी म्हणण्यापूर्वी आपण आपले अनुभव कुठेतरी शब्दांत, गाण्यात किंवा कोणत्याही रुपात मांडून त्यांच्याकडे पहात रहाणे हा आपलाच आरसा आपण तयार करणं वाटतं. आता आपणच स्वत: कसे आहोत ते एकदाचं स्वत: समजून घेण्याचं सोडुन या शब्द, भाषा, साहित्याद्वारे आरसे निर्मितीच्या भानगडीत आपण का पडतो हे तत्त्वज्ञानी विवचेन नंतर करुन पाहू, कारण त्यात वैयक्तिकता येत असल्यानं तो कदाचित वादंगाचा मुद्दा होईल, त्यामुळे ते नंतर.</span><br />
<span style="color: white; font-family: CDAC-GISTYogesh, Arial, Helvetica, sans-serif;">साहित्य निर्मिती आणि त्यात आपलं पडलेलं प्रतिबिंब हा फार पुढचा पल्ला झाला. कारण 'साहित्य' असं दांडगं काहीतरी हातून तयार होण्याच्या कितीतरी पूर्वी प्रत्येकाने साधे शब्द उच्चारलेले असतातच. अ, आऽऽ आई हे त्याला पुढे आई ची मंगलमूर्ती उभी असल्यानं स्फुरलेलं असतं की हा त्यानं जगात आल्या आल्या घेतलेला पहिला फोटोग्राफ असतो, की आई या उदाहरणादाखल घेतलेल्या साध्या, पण पुढे साहित्यनिर्मिती उभी राहू शकेल अशा शब्दाची ती त्याची पहिली शिकवणी असते काय असेल ते असो. पण 'साहित्य निर्मिती' अशा प्रचंड जोरदार गोष्टीची जाणीव होण्यापूर्वीच त्यानं त्या दिशेनं पाऊल टाकलेलं असतं एवढं नक्की.</span><br />
<span style="color: white; font-family: CDAC-GISTYogesh, Arial, Helvetica, sans-serif;">फार फाटे फुटले - ही नेहमीसारखी भलतीच निर्मिती झाली. शब्द असे हजारो फाटे फोडतात, कुठल्या शब्दावरुन कोणत्या रंगाचा धागा हातात येईल आणि तिकडंच विणकाम होत राहिल हे सांगता येत नाही. बोलणे, भाषा, साहित्य यावरुन शब्दापर्यंत आलो आणि भलतीकडेच गेलो. पण आता शब्द पकडून ठेवतो. शब्दांच्याच तुकड्या तुकड्यांतून साहित्यात आपलं प्रतिबिंब पडलेलं दिसतं. आणि इथं हे शब्दांच्याच वापरातून स्वत:साठी नीट मांडायचं असल्यानं इथे लिहिलेल्या शब्दांच्या जोडणीतून निर्माण होणार्या प्रतिमा भुरळ घालणार - त्याकडे बघायला नको.</span><br />
<span style="color: white; font-family: CDAC-GISTYogesh, Arial, Helvetica, sans-serif;">तर शब्द, भाषा, साहित्य आणि त्यात पडणारं आपलं इत्थंभूत प्रतिबिंब. हे प्रतिबिंब 'जीवन' वगैरे बलदंड गोष्टींचं आहे असं न पहाता साधी साठ सत्तर वर्षे हयात असलेल्या असलेल्या कुणाही मरणधर्मा माणसाचं मानलं तर मुद्दा जास्त सोपा होईल. कारण त्याच्या अवस्थेत होत गेलेला बदल, आणि त्या त्या अवस्थेत टिपलेली छायाचित्रे आपल्याला साहित्यात निश्चितच कधीही पहायला मिळू शकतील. ''ए केवडा, आपल्याला लाईन देते काय?'' ही साहित्यातील निर्मितीत पडलेल्या माणसाच्या प्रतिबिंबाची अशीच एक अवस्था टिपणारे एक वाक्य. ''मलमली तारुण्य माझे तु पहाटे पांघरावे'' ही थोडीशी पुढची अवस्था. आता हे काही अश्लील नाही. स्त्री-पुरुष या दोन जाती आहेत म्हणूनच त्यांच्या शारीर सूचक, अश्लील वाटतील अशा भावना येतात असं नव्हे, बहुतांश सगळी दर्जेदार साहित्यनिर्मिती कुठल्या ना कुठल्या प्रकारे शरीर सूचक असतेच. दाटून कंठ येतो, ओठात येई गाणे, संध्याछाया भिववीती ह्रदया</span><br />
<span style="color: white; font-family: CDAC-GISTYogesh, Arial, Helvetica, sans-serif;">आता एवढ्या सगळ्या मांडणीतून एक मुद्दा लक्षात आला आहे तो असा की साहित्यनिर्मिती ही परिपूर्णच असते. त्याअर्थी क्षण क्षणाच्या गतीने ठिबकणारा काळही जसा आहे तसा पुरेसा असतो. माणसाला एका क्षणातही आयुष्याची परिपूर्ण झलकही मिळू शकते, तेवढी माणसात संवेदनशीलता आहे. प्रश्न आहे आयुष्यातील अनंत क्षणी निर्माण होणार्या अनंत परिपूर्ण प्रतिमा त्या क्षणीच नष्ट करुन टाकण्याचा, त्या प्रतिमा निर्माण कारणीभूत असणार्या आपल्या अनुभवांच्या, आणि आपल्या स्वत:पासून थोडं वेगळं होण्याचा. स्वत: सोबत स्वत:च फार खेटून उभं राहून कदाचित जगायला नको, थोडीशी जागा ठेवायला हवी. कदाचित तेव्हाच जगणं दरक्षणी जसं असं तसं भिनत जाईल.</span><br />
</div>Anonymoushttp://www.blogger.com/profile/03754199953659058782noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-3211638496746276093.post-66492490358847557572012-03-23T03:00:00.000+05:302012-03-23T03:00:15.354+05:30ढक्कन खोलना नहीं आता ! इंदुरी दुकानदारीची एक झलक<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br />
नुकताच झालेला, शेअर करण्यासारखा फाऊंटन पेनचा किस्सा आहे.<br />
आत्मशून्य इथे आला तेव्हा आम्ही असेच राजवाड्याशेजारच्या रोडवर बाजारातून फिरत होतो. जुनी कळकट दुकाने बंद व्हायची रात्रीची वेळ. एक फाऊंटन पेनचं दुकान दिसलं. फाऊंटनपेन भलेही रोज वापरत नसलो तरी दुकान दिसलं की पहावे, घ्यावे वाटतातच. त्या दुकानदाराने नेहमीचीच सत्तर, शंभर रुपयांची शाईपेनं समोर मांडली. त्यापैकी बरीच ऑलरेडी इथेतिथे पडून आहेत. मूड गेला. पण दुकानातून निघून कसं यावं म्हणून उगी शान मारत -<br />
''अरे नहीं नहीं, ये तो सब चालू माल है, कलेक्शन के लिये कुछ है तो दिखाईये '' अशी वाक्ये फेकली.<br />
दुकानदारी नजरेत आणि अत्यंत किंचीत तुच्छतेने पुन्हा नीट निरखून पहात -<br />
''सब प्रकार के पीस मिलेंगे, आपका बजट कितना है ? ''<br />
म्हटलं बुवा चांगला असेल तर घेऊ सात आठशेपर्यंत. मग त्यानं आतून एक लाकडी केस आणून दाखवली.<br />
जिनहाओ - छोटे छोटे लाल डोळे असलेल्या बाकदार ड्रॅगनचं हूक आणि उत्थित चिनी अक्षरे, आकृत्यांनी सजवलेला फिकट राखाडी शाईपेन - व्वॉव्व!<br />
मी आपलं घिसाडघाईत खस्स्कन झाकण उघडलं. सुरी हातात घ्यावी तसं वाटतं होतं.<br />
दुकानदार महाशय जे पेटले ते तसं झाकण उघडलेलं पाहून, अरारा!<br />
''आपके पास कितने पेन है? आपको ठिक से ढक्कन खोलना नहीं आता.'' मी चमकलो. नाटकी आवेशात हात जोडून म्हणालो -<br />
''महाराज आपही कृपा करो''<br />
पुन्हा त्याचा भडीमर - ''मुझसे कुछ सिख के जाईये, आप क्या खाक कलेक्शन में इसे रखोगे, इधर, इधर दिजीए. मै सिखाता हुं.'' म्हणून त्यानं एका हाताच्या तीन बोटांच्या आधारावर तर्जनी व अंगठ्यात शाईपेन पकडून, पायात मोडलेला काटा काढावा तसं हळुवार झाकणावर दाब दिला. क्लिक् ! वाजलेलं आम्हालासुद्धा ऐकू आलं.<br />
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh42FhDqNa2x-BmEDofjGJ5TOIigAC2EA_AlN3jfl-fjn04lf-SHp1kuHp5py5ulNbROrXzq-bOqh7_0XrGYTdrXtzKbO3TBty5FH-S3xnXBTgwU4pnp2xcEHtADI8WtIH-Ritv5fBpPOU/s1600/jinaho_J1200F_GREY_M_1_2x.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh42FhDqNa2x-BmEDofjGJ5TOIigAC2EA_AlN3jfl-fjn04lf-SHp1kuHp5py5ulNbROrXzq-bOqh7_0XrGYTdrXtzKbO3TBty5FH-S3xnXBTgwU4pnp2xcEHtADI8WtIH-Ritv5fBpPOU/s320/jinaho_J1200F_GREY_M_1_2x.jpg" width="273" /></a>''इसे ऐसा खोलते है, तलवार की तरह उखाडोगे तो इसका नीब् घीस घीस के खतम् हो जाता है, फिर इसमें मजा नहीं.. अब ये ध्यान में रखिए, यहांसे खरीद के ले गये तो भी...''<br />
मग त्यानं त्या कोर्या पेनचं नीब् तसंच काळ्या शाईच्या दौतीत बुडवलं.. एकदोन रेषा काढून<br />
''चलाईये, मख्खन की तरह चलता है''<br />
ते पुरेसं वजनदार शाईपेन स्वत:च चालत असाव तसं हळुवारपणे नीब् मधून काळ्याभोर बाकदार महिरपी चितारु लागलं. आपण खलास! आत्मशून्याकडंही पेन दिलं - तो म्हणे अक्षर चांगलं नाहीय रे, तुच लिही. म्हटलं बघ तर. त्यानंही चालवून पाहिलं. तो म्हणे सेल्फ गायडेड मिसाईल आहे.<br />
''चीज़ ही ऐसी रखतें है, हाथ में लोगे तो वापस नहीं रख पाओगे. जिंदगी गुजर गई कलम की दुनिया में, मै कोई दुकानदार लगता हुं?''<br />
दुकानदार जबराट माणूस होता, ही खास इंदौरी दुकानदारी होती. दाम भी वाजिब, मुनाफा भी खरा. ग्राहकी नहीं, जैसे अपने ही घरवालों को कुछ बेच रहे हो. और जाओगे भी कहां?<br />
काही बोलण्यासारखं नव्हतंच, पण एवढं ज्ञान मिळाल्यानंतर महाराष्ट्रातले लोकही कृतज्ञ असतात, हे त्याला जाणवावं म्हणून म्हणालो -<br />
''आप भी फाऊंटन के चहेते है.. कितने तक के फाऊंटन पेन रखते हैं...''<br />
तो काही बोलला नाही - आत निघून गेला. त्या फारशा झकपक नसलेल्या त्याच्या दुकानाबद्दलच्या कात्रणांचे बाड घेऊन परत आला. हिंदुस्तान टाइम्स, दैनिक भास्कर, दबंग दुनियाची कात्रणे काऊंटरवर विखरुन टाकत -<br />
''ये डेढ लाख, ये दो लाख.. ये साडेसात लाख''<br />
इंदुरमध्ये तो लाख लाख रुपयांचा शाईपेन आला तेव्हा तेव्हा बातम्या आलेल्या होत्या.<br />
''हमें तो आप जैसे परखी मिल जाए, दुनिया के किसी भी कोने से जो चाहे वो फाऊंटेन पेन मँगवा लेते है''<br />
''ये अपने बस की बात नहीं.. मै तो बस ऐसे ही..'' वाक्ये आपोआप बाहेर पडली.<br />
''हम किसलिए है, इसीलिए सभी की बस की चीज़ लिए बैठे है...''<br />
आता त्यानं रजिस्टर काढलं.<br />
''ये कौन है? प्रोफेसर श्रीवास्तव, इन्होंने डेढ हजार का लिया है, ये हमारे डाक्टर शुक्ला, आठ सौ का, ये यहां देखीए एडवोकेट भाटिया..<br />
शोधूनशोधून तो नावं बघायला लावत होता.. डेढ हजार.. ये हमारे सालों से ग्राहक है.. पसंदीदा चीज आ जाए, तो बस इन्हे फोन करने की देरी.. आकर ले जाते है...''<br />
''बस, बस.. बस..इसको पैक कर दिजीए.. और आपका कार्ड हो तो दे दिजीए..''<br />
कार्ड काही छापली नव्हती की संपली होती माहित नाही. रजिस्टरमध्ये नाव, फोन नंबर लिहून घेतला. शाईपेन कॅरीबॅगेत टाकलं, पैसे दिले.<br />
''कुछ ऐसा ही आये तो जरुर बताईये.. मै आ जाऊंगा.''<br />
''मार्च के एंड में नया माल आनेवाला है, फोन करुंगा''<br />
''धन्यवाद!'' म्हणून बाहेर पडू लागलो.<br />
''और एक बात..'' त्याला काहीतरी सांगायचं असावं.<br />
हात जोडून म्हटलं, ''महाराज!''<br />
''एकबार उस पेन का ढक्कन ठिक से खोलकर के दिखायेंगे..?''<br />
खळखळून हसलो आणि जोडलेले हात डोक्यापर्यंत नेऊन झटकन् दुकानाबाहेर पडलो.<br />
</div>Anonymoushttp://www.blogger.com/profile/03754199953659058782noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3211638496746276093.post-1506430182709963662012-03-18T17:00:00.001+05:302012-03-18T18:39:14.077+05:30मॅसोचिस्ट कि मॅसोकिस्ट सौंदर्य : एक गूढ<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div>
मॅसोचिस्ट कि मॅसोकिस्ट सौंदर्य : एक गूढ</div>
<div>
<br /></div>
<div>
<br /></div>
<div>
सॅडीस्ट मॅसोचिस्टच्या अर्थाच्या सुतावरुन आम्ही हा स्वर्ग गाठला आहे. मॅसोचिस्ट साहित्याचं फक्त सौंदर्य पकडून इथं उभं केलं आहे. आणखी एक म्हणजे जगाच्या साहित्यात 'मॅसोचिस्ट सौंदर्य' असं काही नाहीच्चे, हा विकृत माणूस आहे म्हणून कुणी आलं तर आपण बोलू शकणार नाही. कारण 'मॅसोचिस्ट सौंदर्य' असं काही आहे की नाही हे मला माहित नाहीच. एक उगी आपला शब्द म्हणून बरा वाटला 'मॅसोचिस्ट सौंदर्य' म्हणून वापरलाय - आणि मी सगळे शब्द असेच शब्दकोश वगैरे चाळून, खात्री वगैरे करुन न घेता वापरतो, नेहमीच.</div>
<div>
<br /></div>
<div>
तर मुख्य मुद्दा असा की 'मॅसोचिस्ट सौंदर्याच्या या अभिव्यक्तीमागे एक गूढ लपलंय. पण मी ते सांगत बसणार नाही. पुन्हा म्हणायचात झाला हा सुरु, आणि काही लोकांना तर उगाच बारीक कळ पण येते. पण आग्रह वगैरे असेलच तर सांगेन.</div>
<div>
<br /></div>
<div>
-------</div>
<div>
<br /></div>
<div>
तू मला श्वासात भरुन घे... पण इकडे डोळ्यात बघ.. तू मला बाहेर सोडू शकणार नाहीस..</div>
<div>
<br /></div>
<div>
-------</div>
<div>
<br /></div>
<div>
तुम्ही कधीतरी कुणावर असंच प्रेम केल्याची वेळ आलेली असते. ते चांगले किंवा वाईट किंवा आणखी कसले आहेत म्हणून नव्हे. प्रेम होऊन जातं. तुम्ही नेहमी सोबतच रहाल असं ते काही नसतं. पण याचा अर्थ तुम्ही एकमेकांना दु्खावणारच नाही असं नाही. त्याचा अर्थ तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता.</div>
<div>
<br /></div>
<div>
-------</div>
<div>
<br /></div>
<div>
काहीवेळा तुम्हाला त्या एका व्यक्तिची गरज असते जी तुम्हाला सोबत</div>
<div>
फिरताना बोलू देईल, तुमच्या तक्रारी ऐकेल आणि मूर्खासारखा पहात राहिल, पण तुमच्यावर प्रेम मात्र तसाच करीत राहिल.</div>
<div>
<br /></div>
<div>
-------</div>
<div>
<br /></div>
<div>
मी लिहिणार असलेल्या प्रत्येक शब्दाला तु कारणीभूत आहेस. मी लिहिलेल्या सगळ्यालाच.</div>
<div>
<br /></div>
<div>
-------</div>
<div>
<br /></div>
<div>
मी कुठे सुरु होते आणि तु कुठे संपतेस हे न कळण्याच्या त्या भावनेवर माझं प्रेम आहे. आपण विसावलो असताना अंगाला होत रहाणारा स्पर्श.. त्वचेचा त्वचेशी.. काळजाचा काळजाशी. सदा असंच प्रेम कर.</div>
<div>
-------</div>
<div>
<br /></div>
<div>
मला दिवसभर असंच तुझ्या मिठीत राहूनही सगळं सुख मिळू शकतं.</div>
<div>
<br /></div>
<div>
-------</div>
<div>
<br /></div>
<div>
माझ्यातील ती उणीव आहे असं मला वाटलेल्या प्रत्येक छोट्या गोष्टीवर, तुला हेवा वाटला असा तुच पहिला. आणि त्याबद्दल सांगताना ते कितीही विचित्र प्रकारे सांगितलंस तरी, ते अचूकच वाटलं. मला खरोखर सुंदर वाटायला सुरुवात करायला लावणारा तुच आहेस.</div>
<div>
-------</div>
<div>
<br /></div>
<div>
असा कुणी शोधा ज्यासमोर तुम्ही जसे आहात तसेच असू शकता, काहीही बोलू शकता, तुम्ही हसू शकता, तुम्ही गालात हसू शकता. तुम्ही रडू शकता, ओरडू शकता, चुंबन घेऊ शकता आणि मिठी मारु शकता. तुम्ही भांडू शकता. रात्रीच्या शेवटास पुन्हा एक होऊ शकल्यानंतरही तो तसाच वेडपट असेल.</div>
<div>
-------</div>
<div>
<br /></div>
<div>
माझा हात पकड आणि मला जाऊ नकोस देऊ. माझ्यासोबत दूर चल. आपण या गुंत्यातून उडू आणि आपल्याच दोघांच्या खासगी जगात हरवून जाऊ.</div>
<div>
-------</div>
<div>
<br /></div>
<div>
साधी कामे</div>
<div>
रोजचा क्रम</div>
<div>
डावीकडे उजवीकडे</div>
<div>
खाली नी वर</div>
<div>
-------</div>
<div>
<br /></div>
<div>
तुझ्याशी बोलताना मी मूर्खासारखा हसत असतो.</div>
<div>
-------</div>
<div>
<br /></div>
<div>
तुम्ही फार गोड आहात म्हणून कुणाला तरी आवडता असे कधीच मानू नका. ते कधीतरी कंटाळले सतानाचा तुम्ही फक्त एक पर्याय असता.</div>
<div>
<br /></div>
<div>
-------</div>
</div>Anonymoushttp://www.blogger.com/profile/03754199953659058782noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-3211638496746276093.post-87554735157348946212012-03-15T05:04:00.000+05:302012-03-15T09:37:50.301+05:30अजि ये प्रोभाते - आज पहाटे रविकर आला<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<b>कवी मग तो कुठलाही असो, त्याच्यात ऋषि बनण्याची संभाव्यता असते. कारण मनाच्या एका विशिष्ट अवस्थेत त्याला जे झप्पकन दिसून जातं ते तेवढ्याच झगझगीतपणे व्यक्त होणार्या शब्दांत बांधण्याचे कसब कवीकडे असते. ऋषिलाही ते दिसत असते; पण त्याला कविता करण्याची गरज पडत नाही कारण ऋषिने पाहिलेले आणि समोर मांडलेले 'सत्य' असते. म्हणून ऋषिच्या वाणीला धर्मग्रंथांत स्थान मिळते. कवीची अवस्था मात्र जाणीवेच्या दृष्टीने काहीशी खालची मानली जाते कारण कवी सत्य आणि सामान्यत: जग जसे असते त्यातील सीमारेषेचे सतत अतिक्रमण करीत असतो. या सीमारेषेबाहेर त्याचे सतत पाऊल पडते असे नाही, ज्यांचे पडते ते लोक रविंद्रनाथांसारखे महाकवी होतात, थोड्याफार फरकानं ऋषिच होतात म्हटले तरी चालेल. काहीतरी जाणवतंय पण पूर्णपणे पकडताही येत नाही, आणि नजरेतून पूर्णपणे सुटतही नाही अशा विचित्र वेदना कवीला सहन कराव्या लागतात. या कवितेमध्ये रविंद्रनाथांचा असाच एक अनुभव कैद आहे.<br />मराठीत, इंग्रजीत अनुवादित झालेल्या रविंद्रनाथांच्या कविता आजवर वाचल्या होत्या. एक इंग्रजी कविताही अभ्यासाला होती. पण गेयतेच्या, रविंद्रनाथांना होणार्या जाणिवेच्या प्रदेशात वाचकालाही घेऊन जाण्याइतपत भाववाहकता अनुवादकांना पकडता आली नसावी. वाचायला त्या बर्या होत्या, पण त्या कवितेच्या वाचनातून सर्वांचं कल्याण होवो, सर्व जग सुखी असो असला सर्वकल्याणकारी (आणि काहीसा बोजड) आशय बाहेर पडत होता. <br />पण इथे अनुवादक पुलं आहेत, त्यामुळं जास्त बोलण्याची काही गरज नाही. मी तर म्हणेन पुलंनी मूळ कवितेतील सूक्ष्म रिकाम्या जागाही मराठीत अनुवाद करताना अगदी मूर्तीकार मूर्तीवर शेवटचा हात फिरवतो तेवढ्या सफाईनं भरुन काढल्या आहेत, त्यामुळं कवितेचं रसग्रहण टाळतो. </b><br />
<br />
<b>आज पहाटे रविकर आला<br />
नकळे कैसा प्राणा माझ्या स्पर्शूनी गेला<br />
प्राणा माझ्या स्पर्शूनी गेला आणि जाहला अंधार्या या गव्हरात मज<br />
स्पर्श आज त्या पहाट पक्षाच्या गीताचा<br />
इतुक्या दिवसामागुनी नकळे माझा प्राण ऐसा जागूनी उठला<br />
जागूनी उठला प्राण अरे आन उसळून आले नीर<br />
प्राण वासना रोधू न शकली मत्प्राणांचा धीर<br />
थरथर थरथर कंपित भूधर शीळाखंड कोसळून पडले<br />
फुलूनफुलून मग फेस उसळला<br />
गर्जत जल संतापून उठले<br />
इथेतिथे मग वेड्यापरी जल मत्त भिंगर्या मारीत सुटले<br />
शोधू लागले तरी न दिसले बंदिगृहाचे दार कोठले<br />
सांग विधात्या पाषाणाच्या कशास येथे राशी पडल्या<br />
चहूदिशांना कशास त्यांच्या उंचउंच या भिंती घडल्या<br />
ह्रदया आता सर्व बंधने तोड तोड ही<br />
प्राणांची साधना करोनी मने जोड ही<br />
लाटेवरती उसळून लाटा आघातावर कर आघाता<br />
मत्त होऊनी प्राण जागला<br />
कुठला तम अन् फत्तर कुठला<br />
उसळूनी उठता सर्व वासना<br />
जगती कोणाचेही भय ना<br />
करुणाधारा आता घालीन<br />
पाषाणाच्या कारा फोडीन<br />
बुडोनी सारे जग हे टाकीन<br />
चहूदिशांना भटकत भटकत<br />
पिशापरी मी गाईन गाणी<br />
केस पिंजूनी फुले उधळूनी<br />
इंद्रधनूने रंगवलेले पंख पसरुनी<br />
रविकिरणातून हासू फुलवित<br />
टाकीन पंच:प्राण उधळूनी<br />
या शिखरातून त्या शिखरातून देईन झोकून<br />
या खडकातून त्या खडकातून घेईन लोळण<br />
हसेन खळखळ गाईन कलकल<br />
धरुनी ताल मग टाळी देईन<br />
माझ्यापाशी कथा कितीतरी<br />
गाणी कितीतरी प्राणांची अन् शक्ती कितीतरी<br />
सुखे किती अन् अनंत उर्मी<br />
मम जीवाची कोण उभारी<br />
काय आज मज झाले नकळे<br />
कानी माझ्या महारणवाचे गाणे आले<br />
चहूदिशांना कसले हे कारागृह दिसते<br />
फोड फोड रे कारागृह ते वज्राघाते<br />
पहाटपक्षी कसले गाणे गाऊ लागला<br />
कुठला रविकर आज असा मज स्पर्शूनी गेला<br />
नकळे कैसा प्राणा माझ्या स्पर्शूनी गेला </b><br />
<br />
<b>(मूळ बंगाली कविता: अजि ये प्रभाते - रविंद्रनाथ टागोर, मराठी अनुवाद - पु. ल. देशपांडे)</b><br />
<br />
<b> </b><b><br /></b><br />
<b>अजी ये प्रोभाते रोबिर कोर<br />
केमोने पोशिलो प्राणेर पोर<br />
केमोने पोशिलो गुहार अधारे प्रोभातपाकीर गान<br />
ना जानी केनोरे अतोडिन पोरे जागिया उठिलो प्राण<br />
जागिया उठेचे प्राण<br />
ओरे उठोली उठेचे बारी<br />
ओरे प्राणेर बाशोना प्राणेर अबेग रुधिया राखिते नारी<br />
थोर थोर कोरी कापिचे भूधोर<br />
शिला राशी राशी पोरिचे खोशे<br />
फुलिया फुलिया फेनिल शोलिल<br />
गोरोजी उठिचे दारुन रोशे<br />
हेथाय होथाय पागोलेर प्राय<br />
घुरिया घुरिया मातीया बेराय<br />
बहिरिते छाय, देखिते ना पाय कोथाय कारार दार<br />
केनो रे बिधाता पाशान हेनो<br />
चारी दिके तर बधोन केनो!<br />
भंग रे रिधोय, भंग रे बधोन<br />
शध रे अजिके प्राणेर शधोन<br />
लौहोरीर पोरे लौहोरी तुलिया<br />
अघातेर पोरे अघात कोर<br />
मातीया जोखोन उठेचे पोरान<br />
किशेर आधार, किशेर पाशान!<br />
उठोली जोखोन उठेचे बाशोना<br />
जागोते तोखोन किशेर दोर!
</b><br />
<b>अमी धालिबो कोरुनाधारा<br />
अमी भंगिबो पाशानकारा<br />
अमी जोगोत प्लाबीया बेराबो गहिया<br />
अकुल पागोल-पारा.<br />
केश इलैया, फुल कुरैया<br />
रामधोनू-अका पाखा उरैया<br />
रोबिर किरोने हशी छोरिया दिबो रे पोरान धाली<br />
सिखोर होईते शिखोरे छुटिबो<br />
बुधोर होईते बुधोरे लुटिबो<br />
हेशे खोलखोल गेये कोलकोल<br />
ताले ताले दिबो ताली<br />
एतो कोठा आछे, एतो गान आछे, एतो प्राण आछे मोर,<br />
एतो शुख आछे, एतो शध आछे - प्राण होये आछे भोर<br />
की जानी की होलो आजी, जागीया उठिलो प्राण<br />
दूर होते शुनी जेनो मोहाशगोरेर गान<br />
ओरे छारी डिके मोर - ए की कारागार घोर<br />
भांग भांग भांग कारा, अघाते अघात कोर<br />
ओरे आज की गान गायेचे पाखी<br />
एशेचे रोबिर कोर</b></div>Anonymoushttp://www.blogger.com/profile/03754199953659058782noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3211638496746276093.post-77146406486128651852012-02-24T06:28:00.003+05:302012-02-24T06:28:51.667+05:30कालाय तस्मै नम:<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
पहिल्याछूटच सांगून टाकतो शॉटमारी लेख लिहीतोय. त्यामुळं निगुतीनं वाचा;
आता वेळ नसेल तर लगेच वाचूच नका. हे लिहिण्यामागे अपेक्षित असलेलं
हस्तांतर शेवटी झालं की नाही ते सांगा. गेल्या काही दिवसांपासून मला एक
प्रश्न पडला आहे. आपण जगात वावरतो कोणत्या आधारावर? आपल्या वावराला आधार
कशाचा असतो? आपण एखाद्या काल्पनीक मितीमध्ये जगतो की आपल्या पायाखाली काही
ठोस असतं? थोडासा आणखी फाटा फोडतो. मला ' काळ किंवा वेळ' दोन मूळ रुपात
प्रतित होते. एक आहे काळाच्या उलटण्याची नैसर्गिक गती - ज्या गतीत कुणीही
फेरफार करु शकत नाही. या काळाच्या उलटत असलेल्या नैसर्गिक गतीमध्ये काहीही
फेरफार संभवत नाही. कारण आपल्याला ती परिपूर्णपणे जाणवत नाही. काळाच्या
उलटण्याच्या त्या नैसर्गिक गतीशी आपण तसे फारसे जोडले जात नाही. क्षणभर
जोडले जातो, लगेच त्यापासून तुटतो. कारण आपल्या आतमध्ये आपल्याला आपल्या
स्वत:च्या 'काळ' या संकल्पनेला संचालित करणारी कसलीतरी यंत्रणा आहे.
उलटणार्या काळाची नैसर्गिक गती आणि आपली स्वत:ची गती यात ताळमेळ नसतो.
कारण काळाच्या नैसर्गिक गतीच्या वेगानं जायचं म्हटलं तर त्यात दरक्षणी अनंत
पैलू असलेल्या लाखो प्रतिमा निर्माण होत असतात. आणि आपण आपल्या स्वत:च्या
काळाच्या उलटण्याच्या वेगानं जात असल्यानं त्यातल्या काही प्रतिमाच आपल्या
नजरेस पडतात. आपली स्वत:ची काळाची व्याख्या असलेली गती काळाच्या नैसर्गिक
गतीशी नेहमीच विसंगत असते. त्यामुळे फारसं वेगळं काही दिसत नाही. त्याच
त्याच प्रतिमा पाहून जीव कंटाळतो. प्रत्यक्षात आजूबाजूला मात्र प्रचंड
मोठ्या प्रमाणात प्रतिमांची ये-जा सुरु असते. आणि आपण काही प्रतिमाच पुन्हा
पुन्हा उलटून पहात असतो.<br />
काळ, मग तो कोणताही असो तो अनंत आहे. आपण अनंत नाही. आपण उद्या मरु, काळ
असाच पुढे जाईल. त्यात कशा का होईना पदरी पडतात तेवढ्या प्रतिमा पहायलाही
आपण नसू. पण आपण आता जीवंत असताना, पण ज्या गतीशी आपला ताळमेळ नाही त्या
काळाच्या उलटण्याच्या नैसर्गिक गतीमध्ये काळ अनंतपट आहे असे भासते. या
नैसर्गिक गतीत काळ अनंतपट भासतो म्हणजेच प्रत्यक्षात काळ ही संकल्पनाच लोप
पावते आणि अनंतत्त्व शिल्लक उरतं. अनंतत्वातच काळ विलिन झालेला असतो. आणि
अनंतत्व पूर्ण ताकदीने अनुभवात येते. पूर्ण ताकदीने अनुभवास येते म्हणजे
काळ लोप पाऊन अनंतत्व शिल्लक राहिल्यानं त्या अनंतत्वात होणारी प्रत्येक
हालचाल आपला जीवंत, थेट अनुभव असतो. कोणत्याही स्तरावरील कोणतीही हालचाल
कशी होत आहे हे आपण अनुभवू शकतो. उदाहरण पहायचंय? इथे तुमच्या डोळ्यांसमोर
शब्द येत आहेत आणि त्यातून कसलीतरी प्रतिमा उलगडत जात आहे. प्रत्यक्षात एक
विशिष्ट विचार, एक विशिष्ट रेखाचित्र मन:पटलावर चितारत आहे. विचार
असंख्य आहेत आणि ते स्वयंभू हालचाली करीत असल्यानं त्या कित्येक
विचारांपैकी एक प्रयत्नपूर्वक वेगळा काढून तो विचार ज्या प्रदेशात संचार
करीत आहे तो प्रदेश पहावा लागतो. ही झाली विचारांच्या स्तरावर होणारी
विचारांची हालचाल आणि ती कशी होते हे शब्दात मांडण्याचा प्रयत्न. म्हणजे ही
हालचाल प्रयत्नपूर्वक मांडावी लागली आहे कारण ती तुम्हाला वेगळी दाखवायची
आहे.<br />
काळाच्या उलटण्याच्या नैसर्गिक गतीमध्ये होणार्या अनंत हालचाली स्वत:
अनुभवण्यासाठी त्या शब्दात मांडण्याची गरज नसते. कारण तो सगळा शब्देविण
संवादु, दुजेविण अनुवादु असतोच आणि तो जेव्हा दुसर्यांसमोर मांडायचा असेल
तेव्हाच 'हे तव कैसेनी गमे, परेही परते बोलणे खुंटले वैखरी कैसेनी सांगे'
अशी अवस्था असते.<br />
तर मूळ मुद्दा आहे काळाच्या नैसर्गिक आणि काळाच्या आपल्या या दोन
गतींचा. मला वाटते तो मी पूर्णपणे नसला तरी काही प्रमाणात मांडला आहे.<br />
</div>Anonymoushttp://www.blogger.com/profile/03754199953659058782noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-3211638496746276093.post-36084905289467345012012-01-30T20:48:00.001+05:302012-01-30T20:48:38.894+05:30एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा - वृत्तांत पुढे चालू<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
(एकदा निरोप घेतल्यानंतर, पुन्हा एकदा अचानक हाती पडलेल्या माहितीचा हा वृत्तांत.. आत्मशून्यशी झालेल्या बोलण्यावर आधारित) <br /><br /><br />यशवंतकडे पाठ फिरवुन मी पुढे जायला सुरुवात केली. नाही म्हटलं तरी नर्मदामाईच्या कृपेने डोळे भरुन आले होते. अशी व्यक्ती जिला मी केवळ १ आठवड्यापूर्वी भेटलो होतो (यशवंता सोबत त्या आधी माझे कोणतेही वैयक्तीक असे संभाषण कधीच चालु नव्हते). त्याने माझा खर्चाचा अंदाज चुकला असताना मला लागणार्यात सर्वच गोष्टीं ची मदत अत्यंत सढळ हाताने मी न मागताच दिली होती. हातात काठी, स्वेटर, लुंगी, व झोपायला चटई त्यानेच घेउन दिली. निरोप घेताना येशुने मला हवे तेवढे पैसे सोबत देण्याची तयारी (सक्ती) केली होती. ती नाकारुन मी माझ्याकडची त्याने आधीच दिलेली ५०० ची नोटही त्याला परत केली. पण त्याने काही सुट्टे पैसे (१०० च्या दोन नोटा व १० च्या दोन व २० ची एक व काही नाण्यांचा खुळखुळा) मात्र माझ्याकडेच राहु दिले. आता सोबतीला कोणच नाही, वाटेत काहीही विकत घेउन खायचं नाही, मिळालं तर गिळायच नाहीतर पुढे जात रहायचं. अन्न शिजवत बसायचं नाही.<br /><br />एकटाच मी सदाव्रत मागुन आणा, मग बिन रॉकेलची चुल पेटवायचा कुटाणा करा, मग अन्न नीट शिजवा, जेवा, भांडी घासा व मग विश्रांती घ्या व पुढे चला. असले वेळखाऊ उद्योग दिवसातून किमान एकदाही माझ्यासारखा आळशी माणुस एकट्याने करणंच शक्य नाही. नर्मदामातेला जगतानंदी म्हटले जाते. तर तिच्या काठावर मी दु:खी राहणे शक्यच नाही ती काळजी घेईल असा ठाम विश्वास असला तरी पोटातले कावळे भल्या भल्यांच अध्यात्म केरात लोटतात. तर माझ्या सारख्या अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या आंडु-पाडुंची काय गत होईल ? आज पोट पुजेचं काय होणार? काहीही असो स्वतःच्या सिध्दांतावर विश्वास, श्रध्देवर शुध्द असे पर्यंत ठाम रहायच असा विचार करत करत नर्मदेच्या किनार्याीने पुढे सरकु लागलो. <br /><br />तितक्यात ते ३ मस्कटीटिअर्स (टिप: आपले मागचे ओमानी म्हातारे) जराशा अंतरावर एका काठावर विश्रांती घेताना दिसले. सुर्य डोक्यावर आल्याने त्यांनी आता आन्हिक उरकले होते. पण त्यांनी मला थोडे पुढे चालत जा व कंटाळा आला कि स्नान करायला थांब आम्ही पोचतोच असे सांगीतले. मला कटवण्याचा त्यांचा इरादा आवाजात स्पष्ट दिसत होता. शेवटची भेट होताना येशुने त्यांच्या हातात १५० रुपये बळेच कोंबले होते त्यावरुन काही काळ परिक्रमा गाडीने करायची सोय झाली असावी. <br /><br />त्यांनी आधीही बोलताना सांगीतलं होतं की काही काळ ते परिक्रमा वाहनाने करत जाणार म्हणुन. त्यांची साथ सुटेल हे आधीच माहीत होतं. पण हे अचानक वेगळं होणं ? रस्ता व्यवस्थीत नव्हता म्हणुन जरासा वर आलो. अजुन मोरटक्का संपलं नव्हतं. तिथे मिलीटरीच्या गणवेशात दिसणार्या् लोकांच काहीतरी काम चालु होतं. एकदोन समवयस्क गणवेशधारींसोबत नजरानजर झाली. त्यांच्या चेहर्याावर काही भाव नव्हता. पण माझ्याकडे बघुन एकदोघांच्या नजरेत मात्र छ्द्मी हास्य उतरलय असा भास मला झाला. फार चौकशी केली नाही. चालत राहीलो. <br /><br />
<table style="width: auto;"><tbody>
<tr><td><a href="https://picasaweb.google.com/lh/photo/jUnDwAmLWi46Rfy8Sb4StNMTjNZETYmyPJy0liipFm0?feat=embedwebsite"><img height="300" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg5fB-EZ1hncYjtkmH89vfTyatOgBoq2t5oIdvvmYXjp7rzR7VJEsZMllgxEy_-X0lZaudUFm8UtMbSwMPKBCg838OiRtL7kkv0G3RK9F5hGi6h-HojwzNbG3u0RBJEaLOWA8wpIBKujiQ/s400/narmada_parikrama_bandrabhan.jpg" width="400" /></a></td></tr>
<tr><td style="font-family: arial,sans-serif; font-size: 11px; text-align: right;"><a href="https://picasaweb.google.com/yekulkarni/DropBox?authuser=0&feat=embedwebsite"></a></td></tr>
</tbody></table>
<br /><br /><span style="color: red;"><strong>परिक्रमींचा साधारण पेहराव असा असतो. फोटो जालावरुन साभार.</strong></span><br /><br />सोबतच्या साहित्यामुळे आता टिपीकल परीक्रमावासीचा ड्रेसकोड आपोआप जमुन गेला होता. बस फक्त आता माझं वय कसं वाढलेलं दिसेल याचा विचार करत होतो. परीक्रमेबाबत काहीही गृहीत धरु नये हेच बरं. बस चालत रहायच. आई नर्मदा वेगवेगळे अनुभव देत असते. त्यात आपलाच फायदा आहे. रखरखत्या उन्हात नर्मदेच्या काठने मी अनेक काटे व तापलेली (असावीच) वाळु दगड गोटे कॅनव्हासचे बूट घातलेल्या पायानी तुडवत बराच काळानंतर एका निर्जन जागी येऊन थांबलो. दमलेलो होतो, सुर्याची जागा हेच घड्याळ मानुन अंदाज केला. <br /><br />सुर्य डोक्यावरुन इतका पुढे सरकलाय म्हणजे दीड तरी वाजले असणार. तो वाटेत एक जण भेटला "अकेली मुर्ती है"? म्हणुन कुतुहलाने विचारले. मी आपोआप "अरे नही मैय्या साथमे है ना" असे बोलून गेलो. मग तो म्हणाला "अच्छा ठीक" करुन पुढे सरकला. चटकन मागे वळुन हसुन म्हणाला, ''ओ अच्छा आप नर्मदाजी की बात कर रहे थे?'' म्हणुन माझ्याकडे आदराने व अजीजीने बघुन हसला व निघुन गेला. <br /><br />वाह! काय ट्रीक मिळालीय इथल्या लोकांना इम्प्रेस करायची! आधी उगाच वाटलं होतं की आपण फारच टिपीकल उत्तर दिलयं :) तिथेच काठावर अंघोळ केली (परीक्रमावासीने गुढघ्यापेक्षा खोल पाण्यात नर्मदेमधे उतरु नये अशी पध्दत आहे). आरती नर्मदाष्टकक वगैरे झाले व बेंबीच्या देठापासुन शक्य तेवढा दीर्घ "ओम्" किंचाळायचा आनंद उद्बत्ती संपे पर्यंत घेत बसलो. मस्त एकांत समोर प्रचंड विस्ताराचे नदीचे पात्र, तिचा खळाळणारा प्रवाह माझ्या ओमची त्याच्याशी जुगलबंदी (ही माझी समजुत ). <br /><br />वाढलेल्या श्वासाने , भोवतालच्या रितेपणामुळे, वा सतत ओम केकाटल्याच्या प्रभावाने अचानक मी निर्वीचार बनुन मटकन खाली बसलो. बसुन राहीलो हळु हळु अवसान आलं. नजर सभोवताली टाकली. पुढे नर्मदा वळत होती म्हणुन लोकवस्ती कुठे लागेल याचा अंदाज येत नव्हता. चार एक किलोमीटर वर दुर एकच झोपडी दिसत होती. पोचलो तर कदाचीत तिथेच काही खायला मिळेल अशी आशा होती.<br /><br /><br />साहित्य सॅक मधे टाकुन मी पोटभर पाणी पिले. आता थकवा जाणवु लागला. कालचे फरसाण आपल्याकडेच ठेवले असते तर बरं झालं असतं म्हणत पुढे सरकु लागलो. शक्यतो किनारा सोडत न्हवतो पण कधी आत येणार्याठ मोठमोठ्या घळी असतात. काट्यांच्या झाडीचा दाटपणा प्रचंड असतो. पाण्याची पातळी वाढुन निर्माण झालेल्या ओलीची निसरडी दलदल अथवा भौगोलीक परिस्थिती वा इतर कारणाने बरेचदा वाट ही नदीपासुन काहीशी दुर जात लगतच्या टेकडीच्या चढ उतारांच्या आधाराने पुढे सरकत असते. <br /><br />इथे काट्यांच जंगल आडवं आलो म्हणुन मीळेलत्या वाटेने शेजारील टेकाडावर चढलो. छोट्याशा झाडीने भरलेल्या टेकडीच्या पठारावर पोचल्यावर मी पुढची वाट कुठे आहे याचा अंदाज घेत एका जुनाट व निर्मनुष्य भासणार्याे काटेरी कंपाऊंडपाशी पोचलो. सहजच नर्मदे हर ची हाक दिली. व वाट पाहु लागलो, आत एक नुकतंच बांधण्यात आलेलं छोटसं मंदीर दिसत होतं. आतुन आवाज आला अंदर आइये पहले आसन तो लगाईये. फिर बात करते है. <br /><br />आत गेलो तर मंदीरात अजुन मुर्ती नव्हती. पण टाईल्सवर राम-सीता-हनुमान यांची चित्रे होती. शेजारी जुनी पडकी खोली होती. त्यात गेलो तर तिथे जमीनीवरच हनुमानाची पुजा झालेली दिसत होती. सोबतीला गीता प्रेस (?) अथवा तत्सम प्रकाशकांची साधना सिध्दीला वगैरे विषयांना वाहिलेली पुस्तके (जी अक्षरधाराच्या प्रदर्शनातही एका ठिकाणी ठेवलेली असतात अशी) ज्यावर हनुमानाचे चित्र होते. ती ही ठेवलेली होती. बाहेर आलो तर पलीकडे दोन माणसे एका माणसाला लाइटच्या वायरींगमधे मदत करण्यात अत्यंत मग्न होती अन तिथुनच कानावर शब्द आदळले "भोजन पाओगे ?"..... आई शप्पथ! <br /><br />एकतर टेकाडावरती झाडीच्या आत लपलेली व बहुदा डागडुजी चालु असलेली ही जागा आधी दिसलीच नव्हती. ज्या झोपडीत जायचे ठरवले. तिथपर्यंतची वाट बघता किमान दोन अडीच तास लागणे स्वाभाविक वाटत होतं. मी चालायला सुरुवात करुन २० मिनीटेही झाली नसावीत. अन समोर "भोजन पाओगे ?" पाओगे म्हणजे काय. पावणारच. मानेने हो म्हटलं अनं मग कोणतही संभाषण झालं नाही. लगेच काम सोडुन एक जण माझ्यासाठी जेवण आणायला त्या पडक्या खोलीत पळाला. आतील भागातुन माझ्या समोर त्याने २ जाडजुड टिक्कड व तिखट वरण समोर ठेवले. टिक्कड म्हणजे डोमीनोझच्या रेग्युलर साइझच्या पिझाचा बेस असतो त्या एवढा अथवा थोडा <br />जाडजुड व आकाराने तेवढीच अशी चुलीवर भाजलेली खमंग भाकरी होय. गव्हाचीही करतात. आडवा हात मारला. मग भाताची विचारणा झाली. अरे यार आधी नाय सांगायचं भातही बनवलाय ते ? ३रा टिक्कड मागितलाच नसता. आज यही रुक जाओ म्हणुन आग्रह झाला, सर्वांनाच होतो. पण एक तर अजुन साडेपाच वाजायला बराच वेळ होता म्हणुन म्हटलं नको, "मैय्याकी इच्छासे आगे जाना है". पुढची वाट विचारली एकाने सोबत येऊन किनार्यााला पोचायचा रस्ता दाखवला, नर्मदे हर हर असं मनापासुन किंचाळुन अत्यंत सद्गदीत होउन त्याला निरोप देउन चालु लागलो.<br /><br /><br />चालत होतोच. किती चालत राहीलो, कळलं नाही. नर्मदेसोबत वाटेनेही दिशा बदलली. मी थोड्या टेकाडावर येऊन पोचलो. चला आज दुसरा दिवस उपास घडला नाही पाय दुखत होते. पण मन प्रसन्न होतं. चालताना एका वळणावर नर्मदामातेचे मंदीर दिसलं. जागा थोडी उंचावर होती नर्मदा काहीसी खालुन वहात होती. पांढर्याए रंगाच साधं मंदीर समोर. छोटी दरी व लगेच नर्मदेचे विस्तृत पात्र अप्रतीम <br />देखावा. पण पायाचा शिनवटा जास्त प्रभावी म्हणुन चटकन मंदीराच्या छोट्याश्या अंगणात पाऊल टाकले. समोर घोरत पडलेली (?) <br />तीनचार कुत्री त्वरीत जागी होऊन माझ्या दिशेने प्रचंड त्वेषाने भुंकत धाऊन आली. कुत्र्यांची पहील्यापासुनच भीती वाटत नाही. म्हणजे खास प्रशिक्षण न दिलेल्या. रात्री अपरात्री येणार्यार जाणार्यान वाहनाच्या, लोकांच्या अंगावर धाऊन जाणार्याी कुत्र्यांच्या लोळक्यातून मी अनेकदा एकट्यांनेच अनेकांसमोर बिधास्तपणे गेलो आहे, आणि कोणत्याही अपयाशिवाय सहज बाहेरही पडतो. पण इथे एक गंमत झाली. <br />कुत्री अंगावर आली व सवयीने मी ही मागे न हटता गेटमधुन आत पुढेच जात राहीलो. कुत्री माझ्या भोवती कोंडाळे करुन भुंकुन भुंकुन वातावरण दणाणुन सोडत होती. कुत्र्यांच्या भुंकण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करुन, मी जागेच्या मध्य भागी येऊन इथे कोण आहे काय याचा अंदाज घेत होतो. <br /><br />कारण मंदिराला लागुनच स्वयंपाक घर दिसत होतं. कुत्र्याच्या गलक्याने एक मुलगा आतुन धावत आला. मला आतमधे पाहीले व हसुन म्हणाला नर्मदे हर बोलो, वोह सांत हो जाएंगे. आपल्याला काय? नर्मदे हर केलं अनं ती कुत्री ताबडतोब आल्या जागी परतुन अंग गुरफटुन उताणी पडली. मला गंमत वाटली. त्याने विचारले कौनसा जिला ? म्हटलं महाराष्ट्र. त्याने भुवया उंचाउन वहां से आये हो ? <br />म्हटलं हो. अकेला ही हुं. मंदिरात नर्मदामाईचे दर्शन घेतले. निघालो तर तेव्हड्यात त्याने चहा बनवला होता. आवड नाही पण नकारही देत नाही. त्याला विचारलं परिक्रमावासीसांठी संध्याकाळी थांबायची सोय कुठे आहे? तो म्हटला थोडं पुढे टोकसर म्हणुन एक गाव आहे. तिथे मोठा आश्रम आहे. थांबता येईल. जेवण दुपारी असते पण संध्याकाळी स्वतःला बनवावे लागेल. <br /><br />३ टिक्कड पोटात होते. रात्रीच्या जेवणाची चिंताच नव्हती. वाटेतली लहान गावे, वस्त्या पार करत ४.३० ला टोकसरला पोचलो सांगितलेल्या आश्रमात गेलो. अत्यंत रमणीय व प्रशस्त जागा मोठी व स्वच्छ धर्मशाळा परंतु ओस पडलेली. आश्रमात गेलो. भगव्या वस्त्रात असलेल्या एका वयोवृद्ध व्यक्तीने प्रेमाने स्वागत केले. कोण, कुठ्ले, केव्हा सुरु केली परीक्रमा वगैरे झालं. त्यांच्याकडुन प्रमाणपत्रावर शिक्का मारुन घेतला. त्यांनीही विचारलं भोजन पाओगे ? आयला ! चमत्कारच आहे. <br /><br />मी तर ऐकलं होते दुपारी बारा एकलाच जेवण असतं इथं म्हणुन. म्हटल "रातको". अन त्यांनी दिलेल्या स्वच्छ अशा खोलीत येऊन आडवा झालो. अर्धा तास झाला अन त्याने माझ्या खोलीत अजुन एका परिक्रमावासीला आणलं. हसत म्हणाला ये भी अकेले है और महाराष्ट्रं से ही है. तो आणी मी एकदमच हसलो. कोण कुठले वगैरे झालं. मुंबैकर होता. म्हणाला तुमच्या सोबतचा कुठाय? म्हटलं तो सोबतीसाठीच होता. परतला मोरटक्याहुन. हा म्हणाला तुम्हाला ओंकारेश्वरला पाहिलं होतं. मी सुध्दा थोड्या वेळाने तिथेच परिक्रमा सुरु केली. मी त्याला ओळखणे शक्यच नव्हते.<br /><br />त्यांचं वय ६०. त्यांच्या कमरेपर्यंत येईल अशी भलीमोठी जाडजूड सॅक पाठीला होती. पुन्हा मनात म्हटलं हिमालयात नाही परीक्रमेत जातोय याचा याला नक्कीच विसर पडलाय. पण माणुस तरतरीत होता बोलायला. बसला आणि गप्पा सुरु. परिक्रमा का सुरु केली? त्यांनी सांगायला सुरुवात केली. म्हणाले मी एकांतात राहून बर्यापच काळापासून एका देवतेची साधना केली आहे. गेली दहा वर्षे मी कूटूंबापासुन दुर आहे (संपर्कात आहेच पण राहतो दुसरीकडे). त्या देवतेचं मंदीरही बांधलं आहे व पुजारीही आहे. अनेक लोक त्यांच्या अडचणी घेऊन गेले व त्यांना फायदा झाला. पण आयुष्यभर जे त्यांनी मिळवलयं ते लोकांना वाटायची आता वेळही आली आहे म्हणुनच परिक्रमा.<br /><br />सध्या गाडी, घर, उत्तम नोकरी वगैरे सर्व काही आहे. पण साधनेत तीव्र स्फूर्ती आल्याने व नंतर परिक्रमेसाठी अनुकूल गोष्टीग आपोआप घडत गेल्याने ते परीक्रमेत कसे आले त्याची माहीतीही त्यांनी दिली. अर्थातच ते जे बोलले ते माझ्यासाठी क्रिप्टीक होते वा सविस्तर नव्हते. पण मुळात मी स्वतः परीक्रमेचा संकल्प उघड करणे वा न पाळणे याबाबत कमालीचा संवेदनशील असल्याने याबाबतीत कधीच कोणत्याही परीक्रमावासीच्या चौकशीच्या खोलात गेलो नाही. माझ्या बाबत बोलाल तर असा प्रयत्न झाल्यास मी सरळ थापा ठोकुन दिल्या आहेत. <br /><br />ते मला थोडे अस्वस्थ भासले. कारण त्यांची पाठ फार दुखत होती मी त्यांना त्यांची राक्षसी सॅक इथंच टोकसरच्या आश्रमात ठेवण्याचा सल्ला दिला व केवळ मोजकेच सामान सोबत बाळगण्यास सांगितले. इतक्यात आश्रमाची व्यवस्था पाहणारे प्रेमळ गृहस्थ आत येऊन आम्हाला म्हणाले भोजन पाओगे? माझं तेच उत्तर "रातको". तर, "अरे नारायण कब की रात हो गयी" म्हणुन खेकसले. सुर्यास्त होऊन बराच वेळ झाला होता. ५.४५ ला त्या दिवशी सुर्यास्त होता. म्हणजे सात वाजायला आले असावेत. त्यांचं बरोबरच आहे तिकडे ती वेळ नक्कीच रात्रीची होती.<br /><br />मी हो म्हटल्यावर आम्हाला त्यांनी भाजी आणि टिक्कड पोटभर खायला दिले. संध्याकाळी मंदीरात पुजेला जायचे <br />त्राण नव्हतेच. म्हणुन नर्मदा मातेची पुजा वगैरे आटोपुन तो त्याने सोबत आणलेल्या स्लिपींग बॅगच्या गुहेत शिरुन चेन ओढून घेतली तर मी माझ्याकडच्या चटईवर छोटी सतरंजी टाकून त्वरीत निद्राधीन झालो.<br /><br />(क्रमश:)<br /></div>Anonymoushttp://www.blogger.com/profile/03754199953659058782noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-3211638496746276093.post-77544727732112481972012-01-16T22:24:00.003+05:302012-01-22T15:16:22.487+05:30एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा - निरोप<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
सायंकाळची कातरवेळ संपून अंधार आणखी दाटून आला आणि पायाखालचा रस्ता पुसट झाला.<br />
झपाट्याने पुढे गेलो.<br />
मागच्या आश्रमाच्या पायर्यांजवळ आम्हाला मागे टाकून निघालेली ती
त्रिमूर्ती डगर चढताना दिसली. डगरीवर केळीचा बाग आणि चार दोन शेडस दिसत
होती - तोच आश्रम.<br />
डगरीवर पसरलेल्या झाडांच्या मुळांना पकडून वर गेलो. अंधारात जेसीबी लाऊन
आश्रमाचं काही काम चालू होतं. आश्रमाचे गोल गरगरीत स्वामी शंकराचार्यांच्या
फोटोत असतो तसा डोक्यावर कफनीचा पदर घेऊन कामावर लक्ष ठेऊन उभे होते.
जेसीबीवाल्याला कुठली माती ओढायची त्याच्या मधूनमधून सूचना चालू होत्या.<br />
शेजारीच आठदहा खोल्या असलेली एक प्रशस्त इमारत बांधून झालेली दिसत होती.. समोर बांधकामाचे बांबू, फळ्या, सिमेंट पडलेलं होतं. <br />
त्या शेडमध्ये पाचपंचवीस गाद्यागिराद्याही थप्पी लाऊन ठेवल्या होत्या.<br />
आम्ही तिथंच आगंतुकासारखे जाऊन बसलो. आमच्या पुढे असलेल्या
त्रिमूर्तीमध्ये कुजबूज झाली. एकजण उठला व त्या भगवे वस्त्रधारी
स्वामींकडे गेला. आज रात्री इथे थांबणार आहोत वगैरे विचारले असावे. कारण
लगेच स्वामीजींनी त्या परिक्रमीला नमस्कार वगैरे केला आणि लगेच आश्रमाच्या
सेवेकर्यानं आम्हाला एक सतरंजी आणून दिली. त्या नवीन ईमारतीच्या
व्हरांड्यात ती टाकली.<br />
आतापर्यंत नर्मदेच्या पात्रातून जो पुल नजरेत होता त्यावरुन वहानांच्या
लाइटचा प्रकाश ये-जा करताना दिसत होता. तोही आम्ही चालत होतो तिथून तीन
कि.मी. वर होता. हा पुल नर्मदेच्या अल्याड-पल्याड पाच-पाच किलोमीटरवर
असलेल्या बडवाह आणि सनावद या गावांना जोडतो असे सकाळी पुढे गेल्यावर दिसले.
पुलावरुन बडवाहला येऊन इंदूरला जाणारी बस पकडता येणार होती. मोरटक्क्याचा
रेल्वे पुल मात्र तिथून आणखी चार किलोमीटरवर होता.<br />
त्यामुळं मोरटक्क्यावरुन रेल्वेनं इंदूरला परतण्याचा प्लॅन रद्द केला.<br />
दिवसा नर्मदेतून सरळ पुलाकडे जाता आलं असतं. पण आता रात्र पडल्यानं वरच्या
कच्च्या रस्त्यावरुन भलतीकडेच गेलो असतो. तिथं असलेल्या एकदोन मोकळ्या
लोकांना स्टेशनचा रस्ता विचारला तर त्यांनाही तो नीट माहित नव्हता. आशूपण
''जाऊ दे, सकाळी जा..'' म्हणाला. मग थांबलो.<br />
मग प्रश्न आला रात्री खायचं काय? या आश्रमात सोय होते की नाही वगैरे काही
माहित नव्हतं. म्हटलं ओंकारेश्वरातून आणलेल्या भज्यांचं पार्सल आणि टहाळ
आहेच.<br />
आणि रात्री थंडीत पांघरायचं काय? आशूकडं फक्त एक सतरंजी आणि माझ्याकडे
विकत घेतलेली पुस्तके व अंगावरल्या कपड्यांशिवाय काही नव्हतं. त्या नव्या
ईमारतीच्या व्हरांड्यात टाकलेल्या सतरंजीवर गप्पा मारीत बसलो.<br />
सोबतच्या त्रिकुटाने सायंपूजेसाठी नर्मदा जलाच्या आपपल्या बाटल्या काढल्या.<br />
त्यांच्यापैकी एकाकडे असलेल्या मोबाईलच्या उजेडात नर्मदाष्टक काही
सापडेना. निरांजन, उदबत्त्या लाऊन त्यांना मुखपाठ होती ती आरती म्हणून
त्यांची नर्मदा पूजा आटोपली. आशून त्याच्याकडच्या पुस्तकात शोधून
नर्मदाष्टक म्हटले. तेवढ्यात एक माणूस 'भजन के लिये चलिये.. भगवान ने
बुलाया है'' सांगत आला.<br />
ऐन डगरीच्या कडेवर बांधलेल्या शेडमध्ये ते स्वामी रहात होते आणि आश्रमातले पंधरावीस लोक त्यांना भगवान म्हणत होते.<br />
पेटी, ढोलक, टाळांच्या तालावर भजन सुरु होते, पेटीवर ते स्वामीजी.<br />
भजन संपले. नर्मदेकडे तोंड करुन, सर्वांनी रांगेने ताट हातात घेऊन
केलेली आरती झाली त्यावेळी खाली नर्मदेचे पाणी पल्याडच्या तुरळक
दिव्यांमुळे अंधारात लकाकत होते.<br />
स्वामीजींनी प्रसाद म्हणून सेवेकर्याला आतल्या शेडमधून चिकू आणि चिकू न सापडल्यास जांब आणायला सांगितले. पेटी, ढोलक वगैरे आत गेले.<br />
तो प्रसाद घेतला.<br />
मग स्वामीजींनी कहां से आये है वगैरे विचारणा केली.<br />
साडेपाच सहा फुट उंची, बेचाळीस - पंचेचाळीच वय, एकूणच शरीराचा गोल गरगरीत
घेर आणि दोन्ही डोळे बारिक करुन, बोलताना दोन्ही बुब्बुळे डाव्या-उजव्या
कोपर्यात जाणारी, निष्पापपणा दाखवणारी लकब.<br />
मी माझं नाव, इंदुरात काय करतो वगैरे सांगितलं तेव्हा ''हां वो ममता
कुलकर्णी...'' हे बोलून स्वामीजींनी ते वाक्य मध्येच तोडले. मग आशू
पुण्यातून आलाय हे ऐकून त्यांनी परिक्रमेबद्दल रितसर, तपशीलवार मार्गदर्शन
केलं.<br />
आपको नर्मदा के तट पर जीवन के सभी रुप दिखेंगे. सभी प्रकार के लोग है. कहीं
आश्रम समृद्ध होकर भी आपको कुछ पूछे बिना हकाल दिया जायेगा, कहीं बहुत आदर
सत्कार मिलेगा. शांती से सब देखना है और मईया का स्मरण करते हुये आगे बढते
रहना है वगैरे बर्याच महत्त्वाच्या गोष्टींची त्यांनी आठवण करुन दिली.<br />
स्वयंपाक तयार होतोय, जेऊन जा हेही सांगितले.<br />
पांघरण्यासाठी काही नाहीय हे कळल्यानंतर सेवेकर्याला ''अभी वो सुरत से नये चद्दर आये है उसमें से इनको दो'' म्हणून सांगितले. <br />
आमची चिंता मिटली.<br />
त्या ओमानी म्हातार्यांसारख्या दिसणार्या त्रिकुटाला त्यांनी नाव गाव विचारले.<br />
गाडरवारा हे त्यांच्या गावाचे नाव ऐकून ''रजनीश की जनमभूमी'' म्हटल्यावर
मला ते तिथून आल्याचे कळले. मी आधीही त्यांच्या गावाचे नाव विचारले होते,
पण मुक्काम पोस्ट, तालुका जिल्हा च्या हिंदी चालीत त्यांनी सांगितल्याने
मला ते नीट कळाले नव्हते.<br />
रजनीशांच्या जन्मगावातून आलेली ती त्रिमुर्ती माझ्यासाठी इंट्रेस्टिंग विषय होती.<br />
स्वामींना पुन्हा एकदा नर्मदाष्टक म्हणण्याची इच्छा झाली. पेटी, ढोलक बाहेर आले.<br />
तिथे रहाणार्या दोन लहान मुली व एक मुलगाही होते. त्यांना मी तुमचे नाव
काय, शाळेत जाता की नाही वगैरे प्रश्न विचारले तेव्हा स्वामींजींनी ''अरे
वो स्कुल में जाते है.. लेकीन वहां कुछ सिखाया नहीं जाता.. हमने कहा शिक्षा
हम देंगे.. स्कुल से सिर्फ डिग्री ले लेना..'' म्हणून लोकांना हसवले.<br />
थोड्या वेळाने केळीची पानं मांडली गेली. गरमागरम वरण, चवीला
धपाट्यासारखा, पण थोडा जाड 'टिक्कड' नावाचा परिक्रमींचा पेटंट पदार्थ आणि
स्वामीजींने मुद्दाम आतून मागवलेले फरसाण यावर आम्ही थकलेले, भुकेजलेले लोक
तुटून पडलो. मी तर नर्मदाकिनारच्या त्या काकडून टाकणार्या थंडीत सूप
पिल्यासारखे ते गरमागरम, तिखट वरण ओरपले.<br />
जेवणं झाल्यावर आम्ही सकाळी पाच वाजताच निघू हे सांगितल्यानंतर
स्वामीजींनी पुन्हा एकदा आम्हाला नीट मार्गदर्शन केले. सू्र्योदय
झाल्याशिवाय बिलकुल रस्त्यावर चालायला सुरुवात करायची नाही. सूर्यास्त
झाल्यावरही चालायचे नाही. तुम्हाला पूर्णत: अनोळखी रस्त्यात काटेकुटे,
साप-किरडू, घळ काहीही असू शकते वगैरे काळजी घ्यावी अशा गोष्टी सांगितल्या.
लवकर जायचे आहे तर जा, पण सूर्योदय <br />
होऊ द्या वगैरे.<br />
आम्ही त्यांच्या अगत्याबद्दल, केलेल्या मार्गदर्शनाबद्दल पुन:पुन्हा आभार मानले, त्यांचं दर्शन घेतलं.<br />
त्यावर -<br />
''अरे हम तो भुक्कड बाबा है... हमारे गुरुने यहां बिठाया है तो हो गये हम भगवान'' असे प्रांजळपणे सांगितले.<br />
आठ एकरांचा आश्रम आहे. इंदुर जिल्ह्यातले धार आणि सुरतेत आणखी एका ठिकाणी
मोठे आश्रम आहेत. नर्मदेच्या तटावर रहाण्याची इच्छा झाली, आता कायम
मुक्काम इथेच. मध्ये मध्ये तिकडे जातो वगैरे व्यक्तिगत गोष्टी त्यांनी
सांगितल्या.<br />
तुम्हाला फोर व्हिलर चालवता येते काय असा प्रश्नही मध्येच मला विचारला.
त्यांना जवळ कुठेतरी जाऊन यायचे असावे. त्यांची स्कॉर्पिओ पार्क केलेली
होतीच. पण मला गाडी चालवता येत नव्हती.<br />
आम्ही निरोप घेऊन परत त्या ईमारतीत आलो. पाठोपाठ रगी घेऊन माणूस आलाच.
मी परिक्रमावासी नाहीय, फक्त सोबत आलोय हे कळाल्याने त्यांनी दोघांसाठी 3
रगी पाठवून दिल्या होत्या.<br />
तुम्ही शेजारीच टाकलेल्या कॉटवर झोपा असे सांगून, थोडावेळ गप्पा मारुन तो
माणून निघून गेला. पण सतरंजी प्रशस्त होती, आणि परिक्रमेला निघाले नसलो तरी
उगाच स्पेशल ट्रिटमेंट घ्यावी वाटेना. <br />
माझ्या अंगावर तरी रेक्झीनचे जॅकेट होते. आशूकडे तर फक्त एकावर एक घातलेले दोन शर्ट. <br />
त्याला त्या दोन रगी आग्रह करुन घ्यायला लावल्या. आशू ध्यान, नामस्मरण करु लागला व मी झोपेची आळवणी.<br />
रजनीशांच्या गावचे त्रिकुट सोबत आणलेल्या रगीमध्ये गुरफटुन कधीच घोरु लागले होते.<br />
थोड्या वेळाने आशूही झोपला. मला काही त्या थंडीत झोप लागेना. रात्रभर या
कुशीवर-त्या कुशीवर होत उजाडले. सकाळी सहा-सव्वासहाला नव्या बांधकामावर
पाणी टाकण्यासाठी आश्रमाची माणसे आली. आम्हाला उठवले.<br />
आपल्याला निघून जायला सांगत आहेत असा त्या त्रिकुटाचा गैरसमज झाला व ते
चंबूगबाळे आवरुन डगरीच्या खाली गेले. मग आम्हीही रगी, सतरंजी घडी घालून
त्या माणसांकडे सोपवल्या व त्या त्रिकुटामागेच डगर उतरलो. दिशा पुरेशा
फटफटल्या नव्हत्या.<br />
डगरीखाली जाऊन तिथे पडलेले आयचन गोळा करुन शेकोटी पेटवली व शेकत बसलो. त्या
त्रिमूर्तीला मी रजनीशांबद्दल माहिती विचारली. पण रजनीशांच्या बाकी
जगातल्या ख्यातीबद्दल त्यांना काही गम्य नव्हते. ज्याच्या नावाने गावात एक
शाळा आहे तोच हा रजनीश एवढीच माहिती त्यांना होती. हिंदी चित्रपटात सहसा
चंबळ खोर्यातल्या डाकुंच्या तोंडी असलेले 'कछू' सारखे शब्द ते बोलण्यात
वापरत होते आणि त्यांची बोलीही दोन-दोनदा विचारून समजून घ्यावी लागत होती.<br />
सूर्य बराच वर येईपर्यंत शेकत बसलो. त्रिकुटाने चहाची तयारी केली. त्यांनी सोबत असलेला गांजा बाहेर काढला.<br />
''इ चीज अपने को चलत नाही.. कभी गलती से पी लिये तो एक पैर कछू इधर गिरे तो दुसरा उधर''<br />
असे म्हणून त्यातल्या पोक्त म्हातार्याने दुसर्या दोघांची आमच्यासमोर थट्टा केली. सूर्य बराच वर आला होता. <br />
त्या म्हातार्यांनी आशूला परिक्रमेत एक रग, खाली अंधरायला पोत्यांचे
चव्हाळे, पाण्यासाठी कडी असलेला डबा, स्वेटर आणि हातात काठी असायलाच पाहिजे
हे पटवून दिले.<br />
आम्ही त्या तिघांचा निरोप घेतला आणि ''नर्मदे हर'' करुन निघालो.
नर्मदेचा तट पक्क्या खडकांचा होता, म्हणूनच वर पुल बांधला होता. त्या
पुलाच्या दिशेने निघालो. वाटेत खडकात खोदलेल्या चरामध्ये नर्मदेच्या
पाण्याची चिंचोळी धार आडवी आल्याने आशूला वरुन शेतातून लांबलचक चाल करावी
लागली. मी ती धार पार करुन त्याची वाट पहात वर डगरीवर थांबलो.. तेव्हा ती
मागे सोडून निघालेली त्रिमूर्ती त्याच्यासोबत येताना दिसली.<br />
हळूहळू चालत बडवाहच्या पुलापर्यंत आलो. ते तिघे पुढे निघुन गेले.<br />
आम्ही वर आलो आणि मी चहा बिस्कीट घेतले. आशू मात्र काही घेणार नाही यावर ठाम. म्हटले असो.<br />
आशूला पुलाशेजारच्या घाटावर बसवले कारण त्याला नर्मदा ओलांडता येणार
नव्हती. मी बडवाह गावात निघालो. सकाळचे साडेनऊच वाजले होते तरी मार्केटमधली
सगळी दुकाने उघडली होती.<br />
एका दुकानात वजनाला अत्यंत हलकी पण गरम रग, स्वेटर घेतले. चटई विचारली.
त्याला वाटले मी नर्मदा किनारी श्राद्ध घालण्यासाठी आलोय आणि श्राद्धाच्या
वेळी ब्राह्मणाला देण्यासाठी मला त्या वस्तू पाहिजेत. पण मी परिक्रमेत
जाणार्या माणसासाठी या वस्तू घेऊन चाललोय हे सांगिल्यानंतर तो दुकानदार
स्वत:च माझ्यासोबत मला काय काय हवे त्याचा योग्य भाव करीत मार्केटमधून
हिंडू लागला. दुसर्या दुकानदारांना पटवून त्याने योग्य त्या भावात सगळ्या
वस्तू घेऊन दिल्या. <br />
त्याने ही मदत करीत त्या बाजारातून हिंडत असताना तेवढ्यातल्या तेवढ्यात आमची गट्टी जमली.<br />
सगळ्या वस्तू घेऊन झाल्यानंतर पुन्हा त्याच्या दुकानात नेऊन आग्रहाने चहा
पाजला. त्यांना नमस्कार करुन तिथून निघालो आणि सहा आसनी रिक्षात बसून परत
आशू बसला होता त्या घाटावर आलो.<br />
अडचण अशी आली की या सामानामुळे आशूकडचे ओझे वाढले.<br />
त्याने शेवटी दोन जीन्सच्या पॅंटी आणि शर्ट तिथेच घाटावर ठेऊन दिले. सोबत
घेतली नाहीत तरी चालतील अशी पुस्तके माझ्याकडे दिली. सॅक उचलून पाहिली
तेव्हा वजन सांभाळता येईल एवढे झाले होते. पाठीवर सॅक, एका हातात
कमंडलूसारखा कडी असलेला डबा आणि दुसर्या हातात ''?'' या आकारासारखी
आजोबांची काठी. रस्त्यात अचानक कुत्रे, साप समोर आल्यावर, ओबडधोबड
खडकांवरुन, चिखलातून चालताना काठी पाहिजेच. मीच आग्रह करुन त्याला ती
घ्यायला लावली, त्याने सोबत ठेवली असेल की नाही देवजाणे. <br />
शेवटी एकदाची आत्मशून्याचा निरोप घ्यायची वेळ आली.<br />
निघतो म्हणालो. त्याने छातीशी धरले. भडोचला पोहोचल्यानंतर फोन कर म्हणालो.<br />
मी घाट चढून वर आलो तेव्हा दूरवर जाणारा आत्मशून्य नाक आणि डोळे पुसताना दिसला. <br />
मी घाट चढून आलो नर्मदेकडे पहात सिगारेट संपवली. पुल ओलांडून बडवाहकडे
निघालो तेव्हा दूरवर नर्मदेच्या डगरीशेजारुन आशूची संथ परिक्रमा सुरु
झालेली होती. <br />
समाप्त<br />
<a href="https://picasaweb.google.com/lh/photo/qGTZle5cxvuTm4haF3do4xM4xGJbljOH7EdszQZtSms?feat=embedwebsite"><img height="349" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEivyurpEj__Jfol2mmxaYjfv7msJ6lG1KkB23pBg9cmoMlTSqoqKGdLgMuLpsldFbV-JUg0oy5UlxGsIvPPWOavJGMMDevi28t93p_OkudDS1wdYoVFvY1p34ASOKeTEjal7cOjJv6IqCo/s800/parikrama.JPG" width="710" /></a><br />
<a href="https://picasaweb.google.com/lh/photo/Y7K2SkP9oTiSUExxoyvBPxM4xGJbljOH7EdszQZtSms?feat=embedwebsite"><img height="381" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhu0YWIwYAw0mJKcFOI-1MdeXYWdj9VGgulsf-XZwO0Kt3iKmyYD22LJIqXWPgVQBVUIwGsv9xvQOZOSKxn1NVVItCNEWU77Lp9UcHb5qINpFSdS34cER-Oiym0y2BKzLOGgxK6KDayP3s/s640/departing%252520point.JPG" width="640" /></a><br />
आशू थांबलेला घाट निळ्या ठिपक्यावर व बडवाह गाव वर्तुळात</div>Anonymoushttp://www.blogger.com/profile/03754199953659058782noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-3211638496746276093.post-77229720257583897342012-01-13T21:50:00.001+05:302012-01-22T15:16:51.104+05:30एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा - 4<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br />
<br />
शास्त्रीजींनी पहिला पडाव ओंकारेश्वरहून १२ कि.मी. वर असलेल्या
मोरटक्क्यात होईल असे सांगितले होते. मला असेही बसमध्ये बसून
मोरटक्क्याहूनच पुढे जावे लागणार होते. त्याऐवजी शून्यासोबत चालत
मोरटक्क्याला जाऊ आणि रात्री इंदूरला परत येऊ असे ठरवून घाट उतरायला
सुरुवात केली.<br />
..... पूर्वसूत्र <br />
रस्त्यात बोलायला तोंड चालत नसेल तेव्हा खाण्यासाठी चालवावे म्हणून
भाजलेल्या हरभर्याचा हिरवा टहाळ आणि केमिस्ट-कम-भजेवाल्याकडून
स्वादिष्ट भजिये सोबत बांधून घेतले होते. भक्त निवासाची खोली तिथल्या
औपचारिकता पूर्ण करुन नर्मदा पूजनाला निघतानाच सोडली होती. त्यामुळे आता
आम्ही निघायला मोकळे होतो.<br />
डाव्या बाजूच्या रस्त्याने नर्मदेच्या पात्रात उतरलो आणि आमच्या मागे
वाळूत परिक्रमेची पावले सुटत जाऊ लागली. मागे दूरवर ओंकारेश्वराचे शुभ्र
रंगातील शिखर चमकत लहान होत जात होते. काही अडचणी सोडता अखेर परिक्रमेला
निर्विघ्न सुरुवात झाल्याने आत्मशून्य सुखावला होता.<br />
भक्त निवासातून निघताना शेवटच्या क्षणीही आहे त्या स्थितीत परिक्रमेला
निघण्यासाठी मी शेवटचे हातपाय मारुन पाहिले. ऑफिसला न कळवता एक दिवस इकडे
थांबलो होतो. ऑफिसमधून सहकार्यांनी फोन केले होते. मॅनेजर महोदय नाराज
होतेच. तापल्या तव्यावर कार्यभाग साधून घ्यावा. फोन करुन उद्या पण येणार
नाहीय असे सांगितले की तो आणखी चिडणार आणि बोलणार - आणि मग राजीनामा देतोय
असे सांगून मोकळे होता येईल असा विचार करुन ऑफिसला फोन लावून पाहिला होता.
फासा अनुकूल पडला तर जवळचे मोबाइल हॅण्डसेट वगैरे कुरियरने मित्राकडे
पाठवायचे आणि त्याला कार्डांचा पासवर्ड सांगून इंदूरातले खोली भाडे,
पेपरबिल वगैरे मासिक देणी देऊन टाकायला सांगायचे. लॅपटॉप इत्यादी साहित्य
त्याच्याकडे ठेवायला लावायचे असा माझा सगळा प्लॅन होता. पण मॅनेजर काही
फोनवर उपलब्ध होईना. ऑफिसचे नियम मोडल्याने व्यवस्थापनाने नुकताच एका
सहकार्यावर नोकरीवर रहाताना करारात लिहिलेल्या अटींचा वापर करुन जबर
आर्थिक दंडाची कारवाई केली होती - त्यामुळे अचानक काही ठोस न करता निघून
जाता येणार नव्हतं.<br />
दुधाची तहान ताकावर म्हणून मोरटक्क्यापर्यंतचे 12 कि.मी. चालू लागलो.
वाळू, खडक, कधी गवताळ डगरींच्या उतारावून पुसट दिसणार्या पायवाटेने
निघालो. मध्ये काठावर नर्मदेच्या पुराने क्षरण झालेले संगमवराचे रंगीत खडक
दिसत होते. नर्मदा कुठे संथ, कुठे कलकलाट करीत पुढे जात होती.<br />
ओमकारेश्वरापासून पुढे एक-दीड किलोमीटरवर नर्मदेत कावेरी (दक्षिण भारतातील
नव्हे) येऊन मिळते. पैलतीरावर तो संगम दिसत होता. तिथेही गर्दी दिसत होती.
दोन्ही तीरांवरची नजरेच्या आवाक्यात येईल तेवढी शोभा पहात पुढे जाऊ लागलो.<br />
मध्ये एक ओघळ लागला. त्यातल्या खडकांवरुन मी तो ओलांडला.<br />
आत्मशून्य मात्र मागेच थांबला.<br />
नर्मदा, तिच्यातून निघालेली पाण्याची चिंचोळी पट्टीही कुठेच ओलांडायची
नाही. ती जिथपर्यंत पसरली असेल तिथपर्यंत चालत जाऊन जमिनीवरुनच पुढे जायचे.
नर्मदेत येणार्या इतर नद्या, ओहोळ, झरे ओलांडले तर हरकत नाही असे जगन्नाथ
कुंटे यांच्या पुस्तकात लिहीले आहे.<br />
हा ओढा ओलांडावा की कसे या द्विधा मन:स्थितीत आत्मशून्य गांगरला आणि
तंतोतत शास्त्रोक्त परिक्रमाच करायची असल्याने त्याला तो ओढा ओलांडायचा
धीर होईना. त्याने ओढा कुठपर्यंत आहे ते पहाण्यासाठी त्याच्या काठावरुन आत
जंगलात जायला सुरुवात केली. मी चिडलो होतोच. पण त्याची स्थिती समजू शकत
होतो. वाद घालणार नव्हतो. सोबत घेतलेल्या हरभर्याच्या ओंब्या सोलून तोंडात
टाकत मी आपला ओढ्याच्या पलिकडे बसलो.<br />
खूप वेळाने तो परत आला. ओढा दूरपर्यंत गेला आहे हे त्याला दिसले असावे.<br />
आत्मशून्याने सॅकमधील कुंटेंची पुस्तके काढून शंका निरसनासाठी पाने चाळत
ओढ्यापलिकडील खडकांमध्ये बसकण मारली. अर्धा तास उलटला तरी त्याला
समाधानकारक उत्तर सापडले नसावे. मी कंटाळलो. शेवटी चिडून ओरडलो - जगन्नाथ
कुंटेंनाच फोन लाऊन विचार म्हणजे तुझं समाधान होईल.<br />
ते ऐकून तो ''गुड आयडिया.. यू आर दि मॅन'' म्हणाला आणि माझ्याकडचा फोन
घेण्यासाठी त्याने मला ओढ्यापलिकडे बोलावलो. गेलो आणि फोन दिला. रेंज
नव्हती. तो नर्मदेतल्याच एका टेकाडावर गेला आणि तिथून त्याने पुस्तकात
दिलेल्या प्रकाशकांच्या नंबरवर पुण्याला फोन लावला. कुंटे सध्या
नाशिकमध्ये आहेत, दोन मिनिटात तिथला नंबर एसएमएसने पाठवतो असे पलिकडून
उत्तर मिळाले.<br />
मी पुन्हा ओढा ओलांडून इकडे येऊन बसलो.<br />
कुंटे नाशिकला थांबलेल्या ठिकाणचा नंबर सांगणारा एसएमएस आला. त्याने त्यावर
फोन लावला तर कुंटे आत्ताच झोपले असून साडेपाच वाजता उठतील असे उत्तर
मिळाले. म्हणजे कल्याणमस्तू! आता हा महात्मा साडेपाच वाजेपर्यंत किंवा
समाधानकारक उत्तर मिळेपर्यंत ओढ्यापलीकडेच बसून रहाणार आणि त्यात कल्पांतही
उलटू शकतो. शूलपाणीतल्या अश्वत्थाम्यासारखे हा ही नंतरच्या
परिक्रमावासियांना अधूनमधून दर्शन देणार असा विचार करुन मी माझे मनोरंजन
करीत शून्यासोबत वाद घालण्याची उबळ रोखली.<br />
तासभर उलटला. शेवटी त्याला ओरडून म्हणालो - ''दहा मिनीट ध्यान कर आणि तुला जे योग्य वाटेल ते कर.''<br />
त्याला ते काही पटले नसावे.<br />
शेवटी ओढ्यापलीकडे जाऊन हा ओढा आहे, ही काही नर्मदा नाही.. तसं पहायला
गेलं तर नर्मदेवर धरण आहे त्यातल्याच पाण्याचा हा ओढा असू शकतो..असेल
किंवा नसेलही.. पण अशी साखरेची साल काढत बसले तर परिक्रमाच पूर्ण होणार
नाही..असे कितीतरी ओढे तुला रस्त्यात ओलांडावे लागतील वगैरे युक्तीवाद करुन
पाहिले... तो काही बधेना.<br />
मी कंटाळून पुन्हा ओढ्यापलीकडे जाऊन बसलो. दहा-पंधरा मिनिटांनी त्याला
पुस्तकात उत्तर सापडले. त्याने मला पुन्हा तिकडे बोलावले. नर्मदेतून
निघालेला ओघळ ओलांडू नये, इतर झरे, नद्या ओलांडायला हरकत नाही असे काहीतरी
वाक्य होते. <br />
तो नर्मदेचा ओहोळ नसून कुठून तरी वाहात आलेला ओढा आहे - ओलांडायला काहीच
हरकत नाही अशी खात्री झाल्यानंतर तो एकदाचा पलिकडे आला आणि पुन्हा
निर्वेधपणे अंतर कापले जाऊ लागले. आता त्याच्यासोबत वाद घालायला काहीच हरकत
नव्हती.<br />
मी मटीअरिलिस्टीक आयुष्य मनसोक्त जगून पाहिले आहे.. हे सुरु करतोय तेव्हा
ते शास्त्रोक्तच असायला पाहिजे हा माझा अट्टाहस आहे. उत्तर सापडले नसते
तर मी साडेपाच वाजेपर्यंतच काय, रात्रभर तिथेच बसून राहिलो असतो वगैरे
उत्तरे त्याने दिली आणि मी या माणसासोबत येऊन कृतकृत्य झालो आणि त्याच्या
कर्मठतेला मनोमन नमस्कार केला.<br />
मी पुन्हा एकदा मिपावर हे सगळे लिहिण्याचा मुद्दा काढला. मी युजीपंथीय
असल्याचा त्याचा आल्यापासूनच गैरसमज होता. त्याला वाटले मी टिका
करण्यासाठी हे मिपावर लिहिणार आहे.<br />
''माझ्यावर काय हवी ती टिका कर.. पण माझ्या गुरुंना यात ओढू नको'' कळवळून आत्मशून्य म्हणाला.<br />
मी असे काही करणार नव्हतोच.<br />
हा प्रसंग लिहीला तो आत्मशून्यावरची टिका म्हणून नव्हे हे वेगळे सांगायला
नको. प्रसंगातून काय व्यक्त झाले आहे ते वाचकांनीच मला सांगावे.<br />
पुढे चालत राहिलो. तीन-चार कि.मी. मागे पडले असावेत.<br />
नर्मदेचे आता अनेक डोह दिसत होते. डोक्यावरचे केस पिकलेल्या आजोबांसारखे
दिसणार्या डोंगरांच्या पायथ्यापर्यंत जाऊन नर्मदा सागरासारखा भासणार डोह
करुन संथपणेपुढे जात होती. उन्हं कलायला उशीर असताना पात्रात जिकडे तिकडे
गूढ-गंभीर शांतता दाटली होती. ते दृश्य पाहून ''चानी'' या चित्रपटाची आठवण
झाली. त्यातला नावाडी जशी आरोळी मारतो तशी आरोळी मारुन पहावी वाटली.<br />
''हेऽऽहेऽऽहेऽऽ हेयऽऽऽऽऽऽ!!!<br />
प्रचंड जोरात ओरडलो आणि दोन्ही काठ दणाणून सोडले. आरोळीचे प्रतिध्वनी विरुन गेल्यानंतर पुन्हा पहिल्यासारखी गूढ शांतता पसरली.<br />
पात्रातील जमिनीच्या पट्ट्यांवर टरबूज, काकड्या, मका ही पिके घेऊन
राखणीला झोपडी करुन रहाणारे लोक दूरवर दिसत होते. माकडे त्या पिकांवर टपून
असणारच. ती डगरींवरच्या खैराच्या झाडांवर शेपट्या खाली सोडून निवांत
काहीतरी चावत, बगला खाजवत बसलेली दिसत होतीच.<br />
उन्हानं रापलेली शेताची एक कारभारीण सामोरी दिसली. एकटीच पिकाच्या राखणीला थांबलेली असावी. तिला साद घातली -<br />
''नर्मदे हर ''<br />
''हर हर नर्मदे'' तिने उत्तर दिले आणि तिच्या रस्त्याने गेली.<br />
परिक्रमेदरम्यान माणूस दिसला की त्याला ''नर्मदे हर'' म्हणायचे. म्हणजे हा परिक्रमावासी आहे हे त्याला कळते.<br />
चालत राहिलो. <br />
आता पायवाट चढाची आली होती आणि रस्ता प्रशस्त दिसत होता. तो चढून वर
आलो. धुळीत दुचाक्यांच्या टायरच्या खूणा उमटल्या होत्या. हा रस्ता एखाद्या
आश्रमाच्या दिशेने जात असावा. काही वेळ चालत राहिल्यानंतर आश्रम दिसलाच.
त्या वावभर रस्त्याला जोडून असलेल्या डगरीतून सिमेंट विटांनी पायर्या
बांधून वर प्रशस्त जागी उतारावरच आश्रम होता.<br />
केस पूर्ण पांढरे झालेले, पिकलेले, थकलेले व काठीच्या आधाराने उभे राहून
नर्मदेच्या संथ डोहाकडे पहात उभे असलेले एक वृद्ध साधूबाबा दिसले. त्यांना
''नर्मदे हर'' केले.<br />
क्षीण आवाजात त्यांनी उलट ''हर हर नर्मदे'' केले.<br />
म्हणाले - ''खाना खावो.. उपर''<br />
भूक नव्हतीच.<br />
''खाना तो नहीं... पानी है तो पी सकते है'' आशू म्हणाला.<br />
पायर्या चढून वर गेलो. एका बाजूला मांडव घातला होता. दोन-पाच भगवे कपडे
घातलेले साधू इकडे तिकडे विखरुन होते. एक आमच्याएवढाच तरुण, दाढी-मिशा
राखलेला, डोळ्यात काजळ घातलेला साधू यज्ञकुंडाजवळ बसून अंगाला राख फासून
घेत होता. अंगावर फक्त लंगोट. राख फासून झाल्यानंतर त्यानं भगवा पंचा
गुंडाळला आणि यज्ञकुंडाजवळ काहीतरी खालीवर करीत बसला.<br />
आश्रमात परिक्रमावासी थांबलेले होते. मंडळींची जेवणं नुकतीच आटोपलेली दिसत
होती. कारण नळावर गेलो तेव्हा पांढर्या कपड्यातले पाच-सात परिक्रमावासी
खरकटी भांडी तिथे आणून ठेवत होते.<br />
ओंजळ करुन दोघेही पाणी प्यालो.<br />
ते खालचे वृद्ध साधुबाबा काठी टेकीत वर मांडवात येऊन बसले.<br />
त्यांच्याकडे जाऊन दर्शन घेतलं. त्यांनी परिक्रमा कहां से उठाई म्हणजे
कुठून चालायला सुरुवात केली वगैरे विचारणा केली. उत्तर दिले. मोरटक्का किती
दूर राहिले ते त्यांना विचारले. त्यांनी मैल आणि किलोमीटर अशा दोन्ही
मापात मोरटक्क्यापर्यंतचे अंतर किती राहिले त्याचे उत्तर दिले. साधूबाबा
स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत टिकले होते असे ताडले. पण जास्त काही
विचारणा केली नाही.<br />
खाली उतरुन नर्मदे हर म्हणून चालायला सुरुवात केली.<br />
पुढे गेलो तर तारेचे कुंपण घातलेले होते. तारेखालून एक घळ सापडली. मी
त्यातून घसरत पुढे गेलो व तारा ओलांडल्यावर अलिकडे उभ्या आशूकडून पिशवी
घेतली. तो वर जाऊन तारांत अंतर जास्त होते तिथून आला.<br />
पुढे चालू लागलो.<br />
पायवाटेभोवती पसरट पाने असलेल्या खैर, ऐन किंवा धावड्याच्या झाडांचे जंगल
पसरले होते. जमिनीवर जिकडेतिकडे पडलेली पांढरी पाने उदास वाटत होती.
वनविद्येचा अभ्यास नाही म्हणून नक्की झाडे कोणती ते कळले नाही.<br />
चालत राहिलो. नर्मदा खाली सोबतीला होतीच.<br />
समोर पसरलेल्या पायवाटेवर उमटलेल्या प्राण्याच्या पायाच्या खूणा पाहून आशू म्हणाला - ''पगमार्क... वाघ असेल की बिबट?''<br />
वाघ-बिबट्याच्या पाऊलखूणा तळहातापेक्षा थोड्या मोठ्या उमटतात. समोर मातीत उमटलेल्या खुणा लहान होत्या.<br />
लांडगा, कोल्हा किंवा कुत्राही असेल. पुढे चालू लागलो.<br />
आता पायवाट नर्मदेच्या पात्रात उतरून वाळूतून जात होती. औंदुबरासारखी
दिसणारी काही खुरटी, काही उंच गेलेली झाडे नर्मदा जिकडे जाते त्या दिशेने
वाकली होती. महापुरे वृक्ष जाती तेथे लव्हाळी वाचती. ही झाडे वाकडी-तिकडी
वाकल्याने का होईना पण टिकून राहिली होती.<br />
आणखी दोन-अडीच किलो मीटर मागे पडले असावेत.<br />
एक झाड पाहून बसलो आणि सिगारेट पेटवली. थोडावेळ गप्पा मारुन पिशव्या
काखोटीला मारल्या व पुढे निघालो. पुढे नर्मदेच्या पाण्यात यू टर्नसारखा एक
प्रचंड प्रस्तर शिरला होता. त्याच्या मागच्या बाजूने आत जाता येणार नाही
अशी झाडांची किर्रर्र दाटी. जवळ गेल्यानंतर पायवाट त्या प्रस्तराच्या
कडातून वर चढत गेलेली दिसत होती. मी पुढे व तो मागे राहून हळू हळू ते
प्रचंड खडक चढू लागलो. वरुन नर्मदेचा पंचवीस तीस फुट खाली पसरलेला डोह
भयानक वाटत होता. पण हीच पायवाट बरोबर आहे असा संकेत करणारे छोटे भगवे ध्वज
चाळीस-पन्नास फुटांवर त्यात रोवून ठेवलेले दिसले. हळूहळू चढलो आणि पुढच्या
मोकळ्या जागी उतरलो. समोर एक कुलुप लावलेले मंदिर दिसले. चालत राहिलो.<br />
समोर नर्मदेचे विशाल पात्र दूरवर नजरेत येत होते आणि नर्मदेच्या दोन्ही
डगरी जोडणार्या पुलाची पुसट रेष लांबवर दिसत होती. तो पुल मोरटक्क्याचा
होता. नेमका किती अंतरावर असेल तो पाहून अंदाज येत नव्हता.<br />
पुढे आणखी एक छोटा आश्रम लागला. कसलीतरी अनोळखी मूर्ती शेंदूर फासून एका
झाडाखाली उभी केलेली होती. शेजारी ओटा करुन समाधी बांधलेली होती आणि वर
महादेवाची पिंड होती.<br />
थकवा आल्याने मी त्या ओट्यावर जाऊन बसलो. तिथे झोपडीत एक माणूस बसलेला आशूला दिसत होता, तो माझ्या नजरेआड होता.<br />
तिथे समाधीच्या ओट्यावर बसू नको, तो चिडेल असे आशू म्हणाला. थकलोच एवढा होतो की कुणी काही चिडत नाही म्हणालो.<br />
थोड्या वेळाने लाकडी फाटक ओलांडून झोपडीकडे गेलो. इथे साधू वगैरे कुणी नव्हते. तो एकटाच माणूस पँट-बनियनवर बसला होता.<br />
''नर्मदे हर''.. ''हर हर नर्मदे'' झालं.<br />
त्या माणसाला मोरटक्का किती दूर राहिले विचारले तर त्या माणसाने हाताने दाखवत -<br />
''सामने पुल दिख रहा है बस वही मोरटक्का.. पांच किलोमीटर है''<br />
असे उत्तर मिळाले. झोपडीपलीकडचं फाटक ओलांडून पुढे गेलो. काही वेळ चालत राहिलो.<br />
पुढे नर्मदेचा सपाट तीर होता. पसरट पात्रात अनेक लहान लांबट मोटरबोटी
नर्मदेतील वाळू काढण्याच्या कामात गुंतल्या होत्या. त्यांच्या एंजिन्सचा
आवाज घुमत होता. वाळूच्या ओझ्यानं एक बोट तर एका बाजूनं एवढी काठोकाठ बुडली
होती की तीत बसलेली माणसे आतलं पाणी उपसून बाहेर फेकत होती. मला वाटलं
पाणी आत शिरतंय आणि ती बोट बुडत आहे. पण बोटीत भरलेल्या वाळूतून पाझरलेलं
पाणी ते बाहेर फेकत होते.<br />
सूर्य बुडण्यासाठी कासराभर अंतर बाकी होते.<br />
तिकडे नाशिकमध्ये असलेले जगन्नाथ कुंटे उठले असतील म्हणून आशूने त्यांना फोन लावला.<br />
तु जवळ उभा राहू नको म्हणाला. त्याला वाटले मी मध्ये काही बोलून नसता घोळ करणार. त्याला बरंच मागे सोडून पुढे आलो.<br />
कुंटेंनी आशूला ''परिक्रमेत आहेस की मजा म्हणून भ्रमणात आहेस? नर्मदेतून
फोन कसा काय लावता येतोय? सुरुवातीला नर्मदेचा असा कोणताही ओघळ नाहीय.. तु
नक्की नर्मदा परिक्रमेतच आहेस काय? वगैरे विचारून आशूची टोपी उडवली.<br />
ओढे, नाले पार करावे लागतातच असे समाधानकारक उत्तर मिळाल्याने शेवटी हा त्रस्त समंध शांत झाला. <br />
पुढं गेल्यावर एक आश्रम लागला. त्यात वस्तीला राहिलेले परिक्रमावासी
पुढे निघत होते. आश्रमधारी दाढीवाले साधू त्यांना निरोप द्यायला सिगरेटचा
धूर सोडत अर्ध्या पायर्यापर्यंत येऊन थांबले होते.<br />
''नर्मदे हर'' ''हर हर नर्मदे'' झालं.<br />
त्यांनी कुठुन परिक्रमा सुरु केली वगैरे विचारणा केली. ''प्रमाण-पत्र'' आणलंय काय तेही विचारलं.<br />
''यहां रुकना है तो रुक सकते हो, लेकीन खाना खुद बनाके खाना होगा.. अगर
रुकने की इच्छा नहीं है तो तीन किलोमीटर पर अगला आश्रम है.. सूर्यास्त
होनेवाला है.. असं म्हणून आमच्या उत्तराची वाट न पाहता ते आत निघून गेले.<br />
तेवढ्यात मागच्या आश्रमात नळावर खरकटी भांडी आणून ठेवणार्या परीक्रमींनी आम्हाला मागून येऊन गाठलं.<br />
सात-आठ लोकांचा तो गट होता.<br />
इथे थांबायचे की पुढे जायचे यासाठी त्या गटाच्या म्होरक्याने सगळ्यांना विचारणा केली व त्यांचे तिथेच रहायचे ठरले.<br />
त्यातला एक निबर म्हातारा क्या है.. क्या है म्हणून म्होरक्यासमोर येऊन
थांबला. त्यांना कमी ऐकू येत असावं. कारण म्होरक्या जे काही बोलला त्याचा
भावार्थ असा - ''काही नाही झालं.. थांबायचं की पुढे जायचं ते सगळ्यांना
विचारतोय.. तु लोड घेऊ नको. तुला एक गोष्ट चार वेळा सांगितली तरी तुझ्या
टकुर्यात शिरत नाही.''<br />
मग ते चार पाच जण वर आश्रमात निघून गेले.<br />
आत्ताच म्होरक्याची बोलणी खाल्लेला वृद्ध तो म्होरक्या जे बोलला ते खरंच
आहे असा भाव चेहेर्यावर घेऊन त्याचं बोचकं पायरीवर ठेऊन आमच्या सोबतच
थांबला.<br />
मी सिगारेटचं पाकिट काढून एक त्यांना दिली. माचीस पुढे केली तर ते म्हणे - ''माचीस है.''<br />
आम्ही दोघांनी त्या पायर्यांवर बसून थोडावेळ धूम्ररेषा काढल्या. <br />
मग मागून आलेल्या एका तुरुतुरु चालणार्या, दंताजीचे ठाणे उठून गेलेल्या
सत्तरीच्या बाबांनी अगदी तोंडासमोर तोंड जवळ आणून आमची विचारपूस केली.<br />
''किन्नु परकम्मा उठाई? एथ्थे र्हो.. सूर्यदेव रास्ता काट निकल्या'' म्हणाले.<br />
आप कहां से आये है? विचारल्यानंतर पंजाबातील कुठल्यातरी अवघड नावाचा जिल्हा सांगितला.<br />
कितने दिन से परिक्रमा शुरु है विचारल्यानंतर आमची परिक्रमा तर विनाकांक्ष
आहे.. वाटेल तेव्हा सुरु, वाटेल तेव्हा बंद.. संकल्प वगैरे काही सोडलेला
नाही असे त्यांनी त्यांच्या अपरिचित तरी कळू शकणार्या पंजाबीत सांगितले
आणि वर आश्रमात निघून गेले.<br />
मागून आलेल्या गटामधल्याच, ओमानी म्हातार्यांसारखा पेहराव केलेल्या तीन
वृद्धांनी, बोलण्यात वेळ न घालवता पुढे झटझट रस्ता कापला आणि सायंकाळच्या
निस्तेज होत जाणार्या उजेडात दिसेनासे झाले. ही अगदी राकट-रासवट
त्रिमूर्ती एका जगद्विख्यात व्यावसायिकाच्या जन्मगावचे रहिवासी आहेत हे
पुढे कळले.<br />
आमच्या जवळ शिजवून खाण्यासारखे काही नव्हते. चुलीत नुसता जाळ फुंकला
असता तरी इतर परिक्रमींनी आम्हाला उपाशी ठेवले नसते. पण आशूला शेजारच्याच
छोट्याशा वस्तीतील घराकडे परतणार्या लोकांनी पुढे चांगला आश्रम आहे तिथे
थांबायला सांगितले होते.<br />
पुढे निघालो.<br />
(पुढच्या भागात आपण आत्मशून्याला परिक्रमेत एकटे सोडून परतणार आहोत)</div>Anonymoushttp://www.blogger.com/profile/03754199953659058782noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-3211638496746276093.post-24750613137576936812012-01-12T20:40:00.003+05:302012-01-22T15:17:43.780+05:30एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा - ३<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<span style="color: #999999;"><i>बाजूलाच असलेल्या पुस्तकांच्या दुकानात गीता प्रेसची उपनिषदे आणि चारी वेद विकायला ठेवले होते. श्रीमद् विद्वद्वर - वरदराजाचार्यप्रणित लघुसिद्धांतकौमुदी होते. संस्कृत पूर्णपणे समजण्याच्या नावाने बोंब.. पण उगाच किडा म्हणून ती स्वस्तातली खरेदी केली आणि भक्तनिवास गाठला.</i></span><br />
भक्त निवास गाठण्यापूर्वी मला चहा प्यायची हुक्की आली. माझ्यासोबतचा महानुभाव "पहिल्यापासूनच उत्तेजक पेयापासून अलिप्त" होता. पण परिक्रमेत चहा प्यावाच लागणार आहे तेव्हा आतापासूनच सवय कर म्हणून आशूवर मी दर तासाला चहाचा मारा सुरु केला होता. <br />
घाटावरच टपरी होती. समोर रात्रीच्या वेळी झळाळून निघालेला ओमकारेश्वराचा पैलतीर आणि मध्ये संथपणे वाहाणारी नर्मदा. डोक्यावर जटाभार राखलेले साधू, इकडेतिकडे पहात घाटावर हिंडणारे फॉरेनर्स अशी तुरळक गर्दी. <br />
<br />
<table style="width: 194px;"><tbody>
<tr><td 12january2012?authuser="0&feat=embedwebsite"" align="center" https:="" picasaweb.google.com="" style="background: url(<a href=; height: 194px;" yekulkarni=""><img height="255" src="https://lh3.googleusercontent.com/-oZBtOy4Hag4/Tw70SWKgXsE/AAAAAAAABMI/S7f3w4JtGus/s160-c/12January2012.jpg" style="margin: 1px 0 0 4px;" width="475" /></td></tr>
<tr><td style="font-family: arial,sans-serif; font-size: 11px; text-align: center;"><a href="https://picasaweb.google.com/yekulkarni/12January2012?authuser=0&feat=embedwebsite" style="color: #4d4d4d; font-weight: bold; text-decoration: none;"></a></td></tr>
</tbody></table>
<br />
<br />
टपरीसमोर टाकलेल्या खुर्च्यांवर जाऊन बसलो. आम्ही चहा घेताना त्या टपरीसमोर दोन लहानग्या मुली टपरीसमोर ठेवलेल्या पदार्थांकडे आशाळभूतपणे पहात होत्या. अंगावर फाटके कपडे आणि थंडीने काकडतही होत्या. त्यांच्याकडे नजर लाऊन थोडावेळ पहात राहिलो. <br />
इकडे या आणि तुम्हाला काय खायला पाहिजे ते घ्या असे त्यांना सांगायला उठणार तेवढ्यात एक जीन्सपँट-जॅकेट-कानटोपी घातलेला बाप्या मध्येच उपटला व त्या दोन्ही चिमुकल्यांना त्याने पाठीवर दोन-दोन धपाटे घातले -<br />
"भागो यहां से, घर जा के मरो.."<br />
असे बडबडत आमच्याकडे तिरस्काराने पाहून तो निघून जाऊ लागला. तेवढ्यात टपरी मालकाने त्या बाप्याला झापले -<br />
"अरे उनको काहे भगाया? वो बर्तन माँजने और कुछ खाने के लिये इधर आती है.. "<br />
"पानी में उतर गई थी - ठंड से मरमरा रही थी..बर्तन काहे माँजती.. " असे म्हणत तो बाप्या घाटावरच्याच एका गल्लीत निघून गेला. त्या लहान मुली त्याच्याच किंवा त्याच्या भाईबंदांपैकी कुणाच्या तरी असाव्यात.<br />
थोडावेळ तिथे बसून राहिलो व टपरीवाल्याला पैसे देऊन निघालो. टपरी वाल्यानं परत दिलेल्या जीर्णशीर्ण नोटा घेतल्या. त्या नोटा पाहून आत्मशून्य हसू लागला. इकडे फाटक्या नोटा सर्रास वापरल्या जातात. देणाराही काही बोलत नाही व घेणाराही. कितीचीही नोट देऊन सुटे मागितले तर मिळून जातात. नोट परत अंगावर फेकली जात नाही. पैसे दिले की काही न बोलता सुटे परत मिळतात हे पाहून शून्य फक्त रडायचा बाकी होता. पुण्यपत्तन क्षेत्री बस वाहकाने आशूला सुटे नसल्याने पायीच चालण्याचे बोधामृत पाजले होते.<br />
"नोट फटी हुयी है.. दुसरी दो.." असे आपण म्हणालो तर इकडच्या लोकांना तो लक्ष्मीचा अपमान केल्यासारखे वाटते.<br />
लक्ष्मी को फटा हुआ कहते हो - पापी कहीं के - कहां से आये हो ? असा भाव त्यांच्या चेहेर्यावर स्पष्ट दिसतो. पण इथून तिथून फाटक्याच नोटा का वापरल्या जातात त्याचे शास्त्रीय कारण आमच्या कँटीनवाल्याने माझ्या अंगावर फेकून मला निरुत्तर केले होते. इथे नवा होतो तेव्हा त्याच्याकडून रोज-रोज फाटकी नोट परत घेऊन मी चिडलो होतो. कधीतरी धडकी नोट देत जा, इकडे चांगल्या नोटा वापरूच नयेत असा नियम आहे काय असे काहीबाही बोललो होतो.<br />
"खोटे सिक्के चलन में लिये दिये जाते है तब खरे सिक्के ब्यवहार से बाहर होकर तिजोरी में बंद हो जाते है.. आप हम को अच्छी नोट दो - हम भी आपको अच्छी नोट देना शुरु करेंगे.." असा यक्षप्रश्न मांडून त्याने बोळवण केली होती. आता सगळेच फाटक्या नोटा परत देत असतील तर कोर्या नोटा मी काही प्रिंटरमधून काढणार नव्हतो. असो.<br />
<br />
तर नुकत्याच विकत घेतलेल्या पुस्तकांचे ओझे कधी या, कधी त्या हातावर तोलत आम्ही भक्त निवास गाठला. शास्त्रीजींनी साडेसात आठला पुन्हा मंदिराकडे यायला सांगितले होते. उद्या सकाळच्या "नर्मदा पूजन - कढाई" च्या विधीची ते त्यांच्या भावाशी भेट घालून देऊन तजवीज करून देणार होते. आठ वाजायला अजून वेळ होता म्हणून आणलेली पुस्तके कुठे, कधी घेतली त्याच्या तारखा पुस्तकांवर घातल्या.<br />
<br />
कालपर्यंत परिक्रमेचे कसे होईल, काय होईल ही चिंता करणारा शून्य काल बाळाशास्त्रींची गाठ पडून योग्य तो मार्ग सापडल्याने निर्धास्त झाला होता. इकडच्या तिकडच्या गप्पा मारताना साडेआठ कधी वाजले ते कळले नाही. तिकडच्या तीरावर जाऊन यायचे होते. तो झुलता पुल ओलांडून ओमकारेश्वराच्या मंदिरात पोहोचलो.<br />
तिथे झांज, ढोलक, पेटीवर त्या विशिष्ट उत्तर भारतीय ठेक्यावर भजन रंगले होते आणि लोक टाळ्या वाजवत डुलत होते.<br />
भजनात प्रचंड जोरात टिपेला जाणारा तो ढोलक आणि भजनाला चढलेल्या त्या रंगातून शिवशंभोच्या तांडव नृत्याची झाक दिसत होती. गाभार्यात ओंकारेश्वराची शयनपूजा सुरु होती त्यामुळे दारावर मखमली पडदा टाकलेला होता. भजन संपून आरती सुरु झाली. शंकराचार्यांनी रचना केलेले नर्मदाष्टक आणि कुणा शिवानंद स्वामींनी रचलेली प्रासादिक आरती सुरु झाली. दोन्हींची लय एवढी सुंदर होती की मन आतल्या आत उड्या मारू लागले आणि डोळे आपोआप मिटले जाऊन त्या तालासुरावर लोक डुलायला लागले -<br />
<br />
सबिन्दु सिन्धु सुस्खलत् तरंग भंग रंजितम <br />
द्विषत्सुपापजातकं आरिवारि संयुतम् <br />
कृतान्तदूत कालभूत भीतिहारि नर्मदे <br />
त्वदीयपादपंकजं नमामि देवि नर्मदे <br />
त्वदाम्बुलीन दीन मीन दिव्य संम्प्रदायकं <br />
कलौमलौघ भारहारि सर्वतीर्थ नायकम् <br />
सुमस्यकच्छ नक्रचक्र चक्रवाक शर्मदे <br />
त्वदीयपादपंकजं नमामि देवि नर्मदे <br />
<br />
त्यानंतर आरती सुरु झाली<br />
<br />
ओम् जगतानंदी.. हो मय्या जय जगतानंदी.. हो रेवा जगतानंदी<br />
ब्रह्मा हरिहर शंकर.. रेवा शिवहर शंकर रुद्री पालंती<br />
हरि ओम जय जगतानंदी<br />
देवी.. नारद शारद तुम वरदायक अभिनव पदचंडी<br />
हो मय्या अभिनव पदचंडी.. हो रेवा अभिनव पदचंडी<br />
सुरवर मुनिजन सेवत.. मुनिजन ध्यावत शारद पदवंती<br />
देवी धूम्रक वाहन राजत वीणा वाजयंती<br />
हो मय्या वीणा वाजयंती.. हो रेवा वीणा वाजयंती<br />
<br />
झुमकत झुमकत झुमकत<br />
झनन झनन झनन रमती राजंती<br />
देवी बाजत तालमृदंगा सुरमंडल रमती<br />
हो मैय्या सुरमंडल रमती .. हो रेवा सुरमंडल रमती<br />
तोडिताम् तोडिताम् तोडिताम् <br />
तुडडड तुडडड तुडडड रमती सुरवंती<br />
हरि ओम जय जगतानंदी..<br />
<br />
<br />
आरती-प्रसाद-दर्शन झाले आणि आम्ही शास्त्रीजींना शोधू लागलो. इकडे तिकडे पाहिले पण ते कुठेच दिसेनात. शून्य अस्वस्थ व्हायला लागला. उद्याचे नियोजन ठरणे महत्वाचे होते. अर्धा तास शोधाशोध आणि विचाराविचारात गेला. शेवटी त्यांना फोन लावलाच. त्यांना विचारले "कहां है आप? हम मंदिर में आपके लिये रूके है.." <br />
तर तिकडून उत्तर मिळाले, "हम तो घर में विश्राम कर रहें है.."<br />
दिवसभराच्या लगबगीनं थकून ते घरी परतले होते आणि त्यांच्या भावाला त्यांनी आमच्यासाठी मंदिरात थांबवून ठेवले होते. गर्दी फार नव्हती तरी त्यांच्या भावाला आम्ही ओळखू आलो नाही आणि हुकाचूक झाली.<br />
<br />
आता सकाळी साडेसात किंवा जास्तीत जास्त आठपर्यंत मंदिरात या व सापडलो नाही तर फोन करा असे सांगून त्यांनी नर्मदे हर म्हणून फोन ठेवला. आत्मशून्याची धाकधुक पुन्हा सुरु झाली - काय होईल.. कसे होईल. परिक्रमेच्या रस्त्यावर पाय ठेवेपर्यंत त्याला सुख झाले नाही.<br />
पुन्हा घाटांवर इकडेतिकडे फिरण्यात वेळ घालवला. भक्त निवासात गेलो तेव्हा पावणे दहा वाजले होते. तिथली प्रसादाची वेळ उलटून गेली होती.<br />
भक्त निवासासमोरच्या हॉटेलमधून काहीतरी घेतले आणि रूम जवळ केली.<br />
---------<br />
<br />
रात्री पडल्यापडल्या ईशावास्योपनिषदाचा हिंदी अनुवाद उलटून पाहिला. पहिल्याच श्लोकात आकाश दाखवणारं पुस्तक आयुष्यात पहिल्यांदाच हातात पडलं होतं -<br />
<br />
ईशावास्यमित्यादयो मन्त्रा:<br />
ईशादि - कर्मस्वनियुक्ता: |<br />
मन्त्राणां तेषामकर्मशेष्स्यात्मनो विनियोगः<br />
याथात्म्य प्रकाशकत्वात् याथात्म्यं चात्मनः |<br />
शुद्ध्त्वापापाविद्ध्त्वैकत्व नित्यत्वा शरीरत्व सर्वगतात्वादि वक्ष्य माणम् <br />
तच्च कर्मणा विरुध्येतेति युक्त एवेषां कर्मस्विनियोगा: |<br />
<br />
ईशावास्यम् इत्यादी मंत्रांचा कर्मात विनियोग होत नाही - कारण ते आत्म्याच्या यथार्थ रुपाचे प्रतिपादन करतात, जो कर्माचा भाग नाही. <br />
<u>आत्म्याचे यथार्थ स्वरूप शुद्ध, निष्पाप, एकत्व, नित्यत्व, अशरीरत्व आणि सर्वगतत्व इत्यादी </u>असून त्याबद्दल पुढे सांगण्यात आले आहे.<br />
<br />
न ह्येवंलक्षणमात्मनो याथात्ममुत्पाद्यं विकार्यं माप्यं संस्कार्यं कर्तृभोक्तृरुपं वा ये कर्मशेषता स्यात् |<br />
सर्वासामुपनिषदा मात्मयाथात्मा निरूपणे नैव उपक्षयात्<br />
गीतानां मोक्षधर्माणां चैव परत्वात् |<br />
तदात्मानोनेकत्व कर्तृत्वभोक्तृत्वादी चाशुद्ध्त्व पापविद्ध्त्वादि चोपदाय लोकबुद्धी सिध्दं कर्माणी विहितानी |<br />
<br />
<u>आत्म्याचे अशा लक्षणांचे यथार्थ स्वरूप उत्पाद्य, विकार्य, आप्य आणि संस्कार्य किंवा कर्ता-भोक्ता रुप नाही, जेणेकरून तो कर्माचा भाग रूप होईल. </u>संपूर्ण उपनिषदांची परिसमाप्ती आत्म्याच्या यथार्थ स्वरुपाचे निरूपण करण्यातच होते आणि गीता व मोक्षधर्म यासाठीच अस्तित्वात आहेत<u>. त्यामुळे आत्म्याची सामान्य लोकांच्या बुद्धीतून अनुभवास येणार्या अनेकत्व, कर्तृत्व, भोक्तृत्व तसेच अशुद्धत्व आणि पापमयत्व यांना विचारात घेऊनच कर्माचे विधान</u> करण्यात आले आहे.<br />
<br />
या वाक्यांची फोड करुन त्यांचा अर्थ मनात भिनला, भिनत जाऊ लागला. आत्मा जर शुध्द, निष्पाप, एक, नित्य, अशरीरी आणि सर्वगत आहे तर तो अनुभवण्यास एवढा दुस्तर का आहे? कर्माशी आत्म्याचं काही देणं-घेणं नाही हे ही आहेच. मग नेमकी काय भानगड आहे? खरंच काही अडचण आहे की मुळात काहीही अडचणच नाही? हे एवढं सोपं असेल तर मुदलातच काही घोळ होतो आहे एवढं निश्चित. बुद्धीला ताण देण्यापेक्षा ही वाक्ये पुन्हा-पुन्हा मनात भिनवू लागलो व झोप डोळ्यांवर उतरु लागली पण मध्येच आपोआप दोन्ही नाकपुड्यांतून एकदाच श्वासोश्वास सुरु होऊन अंधार व्हायला लागला आणि मरण जवळ आलं असं दर श्वासाला वाटू लागलो. रात्रभर हेच चालू. नसती भानगड झाली. या कुशीवरुन त्या कुशीवर होता होता साडेचार-पाचला कधीतरी झोप लागली. तेव्हा आत्मशून्य जागा होऊन काहीतरी खुडबूड करीत होता. <br />
-----------<br />
<br />
काल रात्री हॉटेलातून घेतलेल्या रतलामी सेव फरसाणानं पोट बिघडल्याचे शुभवर्तमान त्याने साडेसात- आठला उठल्यावर जाहीर केले. माझी पण रात्रभर झोप झाली नव्हती.<br />
<br />
चहापाणी आवरुन पटकन ओमकारेश्वर मंदीर गाठलं. बाळाशास्त्रींना फोन लावला.<br />
"हम जरा बालक को पाठशाला में छोडने आये है, बंधू आप ही की ओर निकले है.. " <br />
ओमकारेश्वराच्या पुजार्यालाही बालक को पाठशाला छोडने जाना पडता है हे पाहून हसू आलं.<br />
पंधरावीस मिनिटांत बाळाशास्त्रींचे बंधूराज शोधत आलेच. समोरच्या घाटावर जाऊन "क्छौर" करुन घ्या, मी प्रसादाचा शिरा व पूजेचं साहित्य घेऊन पोचतो म्हणाले. दक्षिणा वगैरेबद्दल विचारून घेतलं आणि पुन्हा एकदा पुलावरुन अलीकडच्या काठावर आलो.<br />
<table style="width: auto;"><tbody>
<tr><td><a href="https://picasaweb.google.com/lh/photo/tsQRQfCPmL9lpauf4r8t4NMTjNZETYmyPJy0liipFm0?feat=embedwebsite"><img height="800" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiFIhevm6YS-5VjcHBnt01OthQQeM28YaFM-xf_7qFma75XnoOSmjKqsj_I4wq2zf4aI90u03p0HjrP5oxQBgHGp_EdK5NAz1fLyhVzSke1UEq-FqDJ-O5qWqGumk3Th0tECI_gHsV28dE/s800/Image20.jpg" width="535" /></a></td></tr>
<tr><td style="font-family: arial,sans-serif; font-size: 11px; text-align: right;"><a href="https://picasaweb.google.com/yekulkarni/10January2012?authuser=0&feat=embedwebsite"></a></td></tr>
</tbody></table>
<br />
<br />
"क्छौर" केलेला तो गुटगुटीत आत्मशून्य वैदिक काळच्या बटू सारखा पण अनोळखी दिसू लागला. पैसे काढावे लागणार होते. एटीएम मशीनकडे गेलो तर कुणा येठनछाप माणसानं त्या गावातल्या एकुलत्या एक एटीएम मशीनचं वायर उपटून फेकलं होतं. शून्याच्या अस्वस्थपणाचा पारा पुन्हा १२० अंशांवर गेला. हे एटीएम दुरुस्त व्हायला दुपारचे बारा वाजतील पण नक्की होईल अशी माहिती त्या भल्या पहाटे एकटाच बँकेत काही खुडबूड करणार्या इसमाने दिली.<br />
एटीएम असलेलं दुसरं गाव तिथून १२ कि. मी. वर असल्याची माहिती एका सज्जन दुकानदारानं दिली.<br />
शेवटी आशूकडे असलेल्या हजार-दीड हजारात शास्त्रीजींना तात्पुरतं संतुष्ट करु असं ठरवून घाटावर परत आलो व त्यांना अडचण सांगितली तर - "कोई समस्या नहीं.. पहले पूजा निपटा लेते है" म्हणून स्नानं करुन घ्यायला सांगितले.<br />
घाटावर पूजेचं साहित्य आणि कपडे ठेवले होते. नर्मदेच्या लाटा तिथपर्यंत येऊन आदळल्या आणि कुंकुम, अक्षता ठेवलेलं ताट सोबत घेऊन गेल्या.<br />
"इनकी पूजा लेने के लिये नर्मदाजी आतूर हो गई है" असं शून्याकडे पाहून म्हणालो तेव्हा शास्त्रीजी हसू लागले. नर्मदेत रोजच्या रोज वर जवळच असलेल्या धरणातून पाणी सोडलं जातं. <br />
नर्मदेचे पंचामृताने पूजन करताना आत्मशून्य गडबडून गेला - त्यात पुन्हा शास्त्रीजींचे १२० च्या स्पीडने होणारे मंत्रोच्चार आणि नेमके काय करायचे त्याबद्दल मध्ये मध्ये सूचनांचा मारा. <br />
<br />
<table style="width: auto;"><tbody>
<tr><td><a href="https://picasaweb.google.com/lh/photo/7IaOGGNGol3zF4smPmL5ydMTjNZETYmyPJy0liipFm0?feat=embedwebsite"><img height="362" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhCPaVrEApqBOgSg4YrQGkSubzslSSqKZRbw0ydn14dtim-lrimRtHH-QrDTHHXtm4FfQ247Q6NIn0Exw2wf0LRlzkFwO1DOQQkynMAqC_rHdCWUwBuPKiS4h99sSVgTT_8retbHFQ_M2E/s640/Image19.jpg" width="640" /></a></td></tr>
<tr><td style="font-family: arial,sans-serif; font-size: 11px; text-align: right;"><a href="https://picasaweb.google.com/yekulkarni/10January2012?authuser=0&feat=embedwebsite"></a></td></tr>
</tbody></table>
<br />
<br />
नर्मदा मैय्या को जल चढाईये ऐकल्यानंतर हा पठ्ठ्या गडू नर्मदेत टाकू का असे विचारता झाला.<br />
त्याला काठावर उभं करुन पंडितजींनी पंचामृताचे द्रोण त्याच्या हातात पोहोच करण्याकामी उघड्याबंब असलेल्या आमची नेमणूक केली. पाणी सतत वाढत असल्याने काठापासून दूर एका बाकड्यावर पूजा सुरु होती.<br />
नर्मदेची पूजा संपन्न झाली आणि कुमारिकांच्या रुपातील नर्मदेचे पूजन सुरु झाले. घाटावरच्या यात्रेकरूंच्या दोन मुली आणि काल त्या टपरीसमोर दिसलेल्या दोन आणि आणखी त्यांच्यासोबतची एक अशा पाच जणींनी दक्षिणा व प्रसाद स्वीकारून आशूच्या मस्तकावर आशिर्वादाचा हात ठेवला. पंडीतजींनाही दक्षिणा पावली.<br />
परिक्रमीला ओंकारेश्वर नगर परिषदेकडून प्रमाणपत्र घ्यावे लागते. वाटेत काही संशयात्मे "प्रमाण - पत्र" पाहिल्याशिवाय थांबायला परवानगी देत नाहीत आणि परिक्रमा करणार्याने ते सोबत ठेवणे चांगलेच. परिक्रमेदरम्यान काही ठराविक गावात थांबल्यावर त्या प्रमाणपत्रावर तिथला शिक्का घ्यावा लागतो. प्रमाणपत्रावर पूजा सांगितलेल्या गुरुजींचीही स्वाक्षरी असते. ते तयार करण्यासाठी आशू व पंडीतजी घाटावरच असलेल्या नगर परिषदेकडे निघाले आणि एटीएमकडे सुटलो. एटीएमचे वायर जोडले गेले होते. परत येऊन त्या दोघांना गाठले व पंडीतजींना राहिलेली दक्षिणा देऊन मार्गस्थ केले. <br />
आता पोटात काव-काव सुरु झाली होती. हॉटेलमध्ये ताजा पदार्थ काहीच दिसेना पण त्याने त्याचे भजे फार स्वादिष्ट असतात असे सांगून समोरच्या "स्वादिष्ट भजिये" वाल्याकडे जायची शिफारस केली. लिंबू, मीठ मारलेले ते भजे एकट्याने हादडले. पोट बिघडल्याने शून्याने फक्त संत्र्याच्या रसावर समाधान मानले. भजिये वाल्याला मेडिकल विचारले तर त्याने त्याच्याकडच्याच गोळांचा साठा धुंडाळला. तो केमिस्टही होता. पण हवी ती गोळी मिळाली नाही. त्याने सांगितलेली पावरबाज गोळी दुसर्या मेडीकलवर जाऊन आणली.<br />
आता आशूचा निरोप घेण्याची वेळ आली होती. घाट उतरला की त्याची नर्मदा परिक्रमा सुरु होणार होती. पण मला जावे वाटेना. शास्त्रीजींनी पहिला पडाव ओंकारेश्वरहून १२ कि.मी. वर असलेल्या मोरटक्क्यात होईल असे सांगितले होते. मला असेही बसमध्ये बसून मोरटक्क्याहूनच पुढे जावे लागणार होते. त्याऐवजी शून्यासोबत चालत मोरटक्क्याला जाऊ आणि रात्री इंदूरला परत येऊ असे ठरवून घाट उतरायला सुरुवात केली.<br />
<br />
(क्रमशः)</div>Anonymoushttp://www.blogger.com/profile/03754199953659058782noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-3211638496746276093.post-52650846459549438532012-01-11T03:26:00.000+05:302012-01-22T15:18:53.394+05:30परिक्रमेमागील तत्त्वे<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<h3>
<b>परिक्रमेमागील तत्त्वे</b></h3>
<b>
</b>
जगन्नाथ कुंटे यांनी परिक्रमेचे जे नियम नमूद केले आहेत ते मानून
चालाव्या लागणार्या आध्यात्मिक पठडीतील आहेत. उदा. गुरुंची आज्ञा,
परिक्रमेला जाण्याची प्रचंड अंतस्फूर्ती, प्राणायामाचे प्रकार, नर्मदा न
ओलांडणे इत्यादी मोघमपणे पाळायचे ते नियम आहेत. त्यांनी त्यांच्या विविध
पुस्तकांत सांगितलेल्या अनुभवांची संगती आपण तसा विचार करण्याकडे झुकत असू
तर गुरुकृपा आणि नर्मदामाईची कृपा एवढाच किंवा निव्वळ योगायोग असा लाऊ
शकतो.<br />
वास्तविक नर्मदेचीच परिक्रमा कशासाठी करायची? पौराणिक किंवा आध्यात्मिक
कारणं जी मानली जात असतील ती असोत - पण त्या 10-12 कि.मी. मध्ये त्या
जीवनाची मला जी झलक मिळाली त्यातून आणि आठवडाभरातील चिंतनातून परिक्रमा हा
प्रकार मला आवडला. तो कशामुळे हे थोडक्यात आटोपतो. हे मूळ कथनाला सोडून
अवांतर आहे पण हेच परिक्रमेचं सार आहे.<br />
1. परिक्रमा ही एक एकदा का होईना करुन पहावी अशी मूलभूत रुपातील आगळी
जीवनपद्धती आहे. सर्वसामान्यपणे लोकांच्या संगतीत राहून सगळंच करुनही विशेष
असे काही साधत नाही. कशामुळे तरी कुठल्याही वयात असणार्या कुणाचाही
श्वास थांबतो आणि तोंडाचे बोळके उघडे राहून त्याची निष्प्राण हाडं-आतडी
शिल्लक रहातात. त्यापुढे कुठलाही शोध, संवाद, प्रयत्न अगदी सगळ्यालाच
पूर्णविराम लागतो. पण सगळे काही व्यवस्थित चालू असताना एकटे राहून
ज्ञाताच्या सीमेवरुन जो पुढे पाऊल टाकू इच्छितो त्याला परिक्रमेचा मार्ग
मोकळा आहे. असं काही न मानता 'फॉर ए चेंज' वाल्यांनाही तो मोकळा आहे.<br />
2. नर्मदेच्या तीरावर वसलेल्या गावांमध्ये किंवा आश्रमांमध्ये ते लोक
परिक्रमावासियांच्या जेवणाची सोय करतात. धपाट्यापेक्षा थोडा जाड आणि चवीला
अगदी धपाट्यासारखाच 'टिक्कड' नावाचा पदार्थ आणि वरण हे दोन साधे पदार्थ
आश्रमांमधून परिक्रमावासियांना दिले जातात - तोच त्यांचा सर्वसामान्य आहार.
कुठंतरी निघुन जायचं आहे, पण तिथं गेल्यावर खायचं काय अशी चिंता कोणाही
त्याच त्या रुटीनला विटलेल्या, कुठेतरी निघुन जाऊ इच्छिणार्या माणसाला
सतावते. ही चिंता अशी आपोआप मिटली की परिक्रमावासी 'त्याचा त्याला' ध्यान
करण्यासाठी स्वतंत्र असतो - हे एक.<br />
याचीच दुसरी बाजू म्हणून ध्यान वगैरे काहीही न करता फक्त पोटभरीच्या माफक
आशेनं परिक्रमेत फिरणारे लोकही आहेत. कारण नर्मदेच्या तीरावरील गावातील आणि
आश्रमांतील लोक जेवणाची वेळ असेल आणि परिक्रमावासी नजरेस पडला तर कोणत्या
का रुपात होईना, त्याला खाऊ घालतातच. तीरावर गावे जास्तीत जास्त 20-25
कि.मी. च्या टप्प्यांत असली तरी दर 3-5 कि.मी. वर एखादा तरी आश्रम हा
प्रकार नर्मदेच्या तीरावर अद्याप टिकून आहे. आश्रमांची ही संख्या वाढतही
आहे. <br />
3. परिक्रमेदरम्यान आयुष्य सूर्योदय ते सूर्यास्त या दोन दररोज
घडणार्या अत्यंत महत्त्वाच्या घटीकांमध्ये बांधले जाते. सूर्य उगवला की
जिथे आहात तिथून तीरावरुन चालायला लागायचं आणि हव्या त्या ठिकाणी स्नान
आटोपायचं. दिवसभर मानवेल तेवढ्या आणि रस्ता जसा सापडेल त्या वेगाने चालत
रहायचं. सूर्य मावळला की मात्र थांबावं लागतं. अंधारातून तीरावरुन चालताच
येत नाही. या दोन अपरिहार्यतांमुळे चालणं आणि एका ठिकाणी थांबणं या दोन
क्रियांवर नैसर्गिक बंधनं येतात. चालण्यामुळं श्रम होतात, शरीराचा
प्रत्येक भाग सक्रिय होतो.. आणि रात्री नैसर्गिकपणे येणार्या थकव्यानं
प्रचंड नैसर्गिकपणे आलेली झोप लागते आणि 'ब्राह्ममुहूर्त' नावाचं जे काही
आहे त्यावेळी आपोआप जागही येते. नैसर्गिक ठरलेल्या क्रमाने ध्यानाला बसता
येतं. काही दिवसांचे अपवाद सोडले तर हा दिनक्रमच होतो - हा परिक्रमेचा
गाभा. <br />
4. परिक्रमेत चालताना रोज पुढे काय येईल हे माहित नसते. कित्येक
पायवाटा, प्रस्तर, जंगल या असंख्य ठिकाणाहून प्रवास होतो. त्या-त्या
भागाच्या बोलण्या-चालण्याच्या पद्धती दिसतात. त्यामुळं येणारा प्रत्येक
क्षण, अनुभव नवा असतो. ओळख-पाळख नसलेले लोक मान देतात - काही अपमानही
करतात. संकेतस्थळावर मी कोण व तो कोण हे पुरेसं स्पष्ट नसताना झालेला मान
किंवा अपमान वेगळा आणि प्रत्यक्ष समोरासमोर झालेला मान किंवा अपमान वेगळा.
मान मिळाला तरी मनात त्याबद्दल गंड निर्माण न होऊ देता त्याला योग्य असेल
तसं सामोरं जायचं - आणि अपमान झाला तरी तो समजून घेऊन मौन रहायचं, किंवा
पुढं चालायचं - हा सुद्धा एक क्रमच होऊन बसतो. हे नव्याने आलटुन पालटुन
रोजच. शूलपाणीसारख्या ठिकाणी तर परिक्रमीजवळ असलेली प्रत्येक गोष्ट
लुटण्याचेही प्रकार होतात. जरुर तेवढेच कपडे अंगावर असताना सर्वहारा
अवस्थेत काही किलोमीटर चालणे आणि त्यादरम्यान मनात सुरु असलेली प्रक्रिया
यातून जो अनुभव येतो तो विरळा आहे.<br />
5. माणसात नैसर्गिकपणे असलेल्या, पण इतर रुटिनमध्ये अनुभवता न
येणार्या जीव-ऊर्जेला नर्मदेच्या किनार्यावर उत्थापन मिळते. इनक्रीस्ड
लेव्हल ऑफ एनर्जी. हे उत्थापन अर्थातच अवधानाचे विषय मर्यादित झाल्याने,
तरीही त्यात नवेपणा, ताजेपणा असल्याने मिळते. आणखी सखोल सांगायचं तर,
परिक्रमावासी एकाच दिशेने जाणार्या नर्मदेचे पाणी पितो - आणि नर्मदेचा
प्रवाह ज्या दिशेने जात रहातो त्याच दिशेने शरीरातील पाण्यासगट माणूसही
पुढे जात रहातो - हे गुजरातेतील भडोचजवळ नर्मदा सागरात जाईपर्यंत एका
दिशेने चालू रहाते. नर्मदा सागराला जाऊन मिळाली तरी तिथून पुन्हा
नर्मदेच्या उगमापर्यंत उलट परिक्रमा करीत यायचे असते. प्रवाही नर्मदा
सागरात मिसळली तरी परिक्रमीच्या शरीरातील नर्मदा त्याच्यासोबतच उगमापर्यंत
परत येते. उगमापर्यंतचा हा परिक्रमेतील प्रवास नर्मदेभोवती केलेले हिंडणे न
ठरता स्वत:च्याच अंतरात सर्व स्तरांवर केलेले परिक्रमण ठरते. याचे
सुपरिणाम कुठल्याही विश्लेषणाच्या पार असतात असे अनेक अनुभव आहेत - होणारी
प्रक्रिया गहन व बहुपेडी आहे.</div>Anonymoushttp://www.blogger.com/profile/03754199953659058782noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-3211638496746276093.post-47758446113325825732012-01-11T03:18:00.000+05:302012-01-22T15:19:19.893+05:30एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
मध्य प्रदेशात येऊन चार महिने उलटले तरी इंदुरातल्या सराफ्याशिवाय इतर
कुठेही जाऊ शकलो नव्हतो. नव्या सालाच्या पहिल्याच दिवशी भारत भ्रमण करायला
निघालेला आत्मशून्य इंदुरात येऊन पुढे जाणार होता. 12 ज्योतिर्लिंगांपैकी
एक असणार्या ओमकारेश्वराचे दर्शन घेऊन पुढे जायचे असे त्याचे ठरले होते.
त्याप्रमाणे तो रविवार 1 जानेवारी रोजी इंदुरात येऊन पोहोचला. मिपावर
प्रतिसाद देताना दुसर्या उकाराचा अतोनात मारा करणारी ही वल्ली कोण याबद्दल
उत्सुकता होतीच. आत्मशून्याच्या भेटीअंती तो केवळ प्रतिसाद लिहिताना फक्त
दुसरा उकार वापरतो, मात्र 'ण' चा उच्चार बाणातल्या ण प्रमाणे शास्त्रशुद्ध
पुणेरी पद्धतीने करतो असे दिसले.<br />
तसेच याचा एक पाय ट्रॅव्हलींग बस मध्ये झोपला असताना मुडपला असल्याचे
त्याने गळाभेट घेताच जाहिर केले. तो लंगडत असलेला पाहून मला वेगळाच संशय
आला होता. मग दुसर्या दिवशी आरामात त्याला मेडिकलवाल्याकडे घेऊन गेलो.
मेडिकल वाल्याने थेट त्याच्या काऊंटरचा अडसर दूर करुन क्षतिग्रस्त पायाच्या
निरीक्षणार्थ आशूला दुकानाच्या आत आमंत्रित केले. आशू पुण्यनगरीनिवासी
असल्याने या प्रकारामुळे घाबरला. पण त्या मेडिकलवाल्यानेच आत्मशून्यच्या
चेहेर्यावर उमटलेल्या सर्व शंका दूर केल्या. त्याला एका स्टूलावर
स्थानापन्न केले. पायाचे निरीक्षण करताना आशूशी संवाद साधत पायाला झटका
दिला. मग त्या मेडिकलवाल्याने त्याच्या लंबोळक्या दुकानात आशूच्या निर्दोष
चालण्याची दोन चार वेळा तालीम घेऊन पुन्हा त्याच्या पायाला झटके दिले.
आत्मशून्याने झटक्यांमुळे पायाच्या वेदनांत चाळीस टक्के फरक पडल्याची कबुली
दिली. मग मेडिकलवाल्याने पायाला लावायला शास्त्रापुरत्या गोळ्या आणि एक
मलम दिले. <br />
आत्मशून्याशी झालेल्या संवादातून कळले की तो इंदूरपासून 60 कि.मी.वर
असलेल्या ओंकारेश्वरला जाणार आहे. मी काही देवदेव करणार्यांपैकी नाही.
ठायीच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा... न लागती सायास जावे वनांतरा
सुखे येतो घरा नारायण हे मी कधीतरी ऐकले आहे. त्यामुळे आमच्या खात्यावर
तीर्थाटन, देवदर्शन, पूजा-अर्चा नेहमीच सायडींगला पडलेले असते. तरीही,
तीर्थाटनाने आनंदित होणार्या दोस्तांचे आपल्याला वावडे नाही. <br />
आत्मशून्य ओमकारेश्वरला जाणारच आहे तर अनायासे ओमकारेश्वर पाहुन घ्यावे
असे ठरवले. तो आला त्या दिवशी सुटी असल्याने बाकायदा इंदुरातल्या
सराफ्यावर आडवा हात मारला. सराफ्यातल्या खास व्यंजनांचे फोटो काढून
मिपावर टाकले, तर त्या वासाने मिपाकर सराफ्यावर चाल करुन येतील आणि तो
मराठी लोंढा आवरता आवरता मध्य प्रदेशातही नसता 'क्रायसिस' उद्भवेल असा
संशय आल्याने सराफ्यात फोटो काढले नाहीत. माझ्याकडे सध्या कॅमेरा असलेला
मोबाईल नाही ही खरी गोष्ट आहे. <img alt="Wink" class="smiley-content" src="http://www.misalpav.com/sites/all/modules/smileys/packs/Roving/wink.png" title="Wink" /> आत्मशून्यही मोबाइल घरीच ठेऊन प्रवासाला निघाला होता.<br />
इंदूरात सध्या आमचा तंबू जिथे ठोकला आहे त्या लोकमान्य नगरच्या उशाशी
असलेल्या, सतत पेंगत रहाणार्या ठेसनातून ओंकारेश्वरी जाता येते ही नवी
माहिती विकीपिडीयानं दिली. एरव्ही रोज आम्ही चहा प्यायला याच स्टेशनबाहेर
असलेल्या झोपडीरुपी रेस्टॉरंटमध्ये जात होतो. पण एवढ्या शांत
स्टेशनातून कुठे जाता येत असेल यावर माझा विश्वास नव्हता. विकीपिडीयाच्या
माहितीची स्टेशन मास्तरांकडून खात्री करुन घेणे आवश्यक होते. <br />
चहा पिऊन झाल्यावर आत्मशून्याला पुण्या-मुंबईसारखे बिलकुल नसणारे
स्टेशन दाखवावे व ओमकारेश्वरच्या गाडीची 'पूछताछ' करावी असे ठरले.
शक्यतोवर नियम पाळण्याकडे माझा कल असतो. फलाटावर जायचे म्हणजे प्लॅटफॉर्म
तिकीट घ्यायला हवे. म्हणून खिडकीच्या आत विदाउट युनिफॉर्म बसलेल्या
बाबांना प्लॅटफॉर्म तिकिट मागितले. तर ते म्हणाले, ''प्लॅटफॉर्म टिकट
किसलिए चाहिये?'' मी म्हणालो प्लॅटफॉर्मवर जायचंय म्हणून. तर ते एकदम
खेकसलेच.. फलाटपर जाने के लिए टिकट की क्या जरुरत म्हणणारा तो म्हातारा
स्टेशनलाच खेटून असलेल्या झोपडीरुपी हॉटेलचा मालक आहे असा प्रकाश पडला..
आणि दोन रेल्वेंच्या मधल्या टायंबात यजमानाकडे जेऊन येणार्या पुलंच्या
स्टेशन मास्तरची आठवण झाली. <br />
दररोज सकाळी 9 वाजता त्या स्टेशनमधून ओमकारेश्वरला रेल्वे जाते यावर
त्या म्हातारबांच्या हॉटेल चालवणार्या अर्धांगिनीने सहमतीची मोहोर उठवली.
ते ऐकून माझ्यापेक्षा आत्मशून्यच जास्त खूश झाला. कारण गाडी पकडण्याची
पळापळ वाचली होती. रुमपासून या स्टेशनात पाच मिनीटांत जाता येते. <br />
आता इथून पुढे मात्र या कथनाला वेगळे वळण लागत आहे. हे कथन मी मिपावर
किंवा मिपावरील कुणाकडेही करु नये अशी आत्मशून्याने अगदी अनेक वेळा कळवळून
विनंती केली असली तरी माझ्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरुन मी शून्याचे
गुपीत फोडत आहे. त्याबद्दल तो मला माफ करील अशी आशा आहे. हे गुपीत फोडले तर
मी मित्रांसाठी विश्वासार्ह माणूस नसेल अशी तंबीही त्याने देऊन ठेवली आहे.
कितीही काही असले तरी, कुणाला जाहीर होणे पसंत नसलेली गोष्ट मी उघड करीत
आहे याबद्दल माझ्या मनात सल आहे.<br />
'युजींविषयी तुझ्यासोबत बोलायचंय.. म्हणून तुझ्याकडे येत आहे' असे
सांगणारा आत्मशून्य इंदुरला आला तो वेगळाच संकल्प मनात घेऊन. एकमेकांची ओळख
होऊन एकमेकांबद्दलचा नवेपणा संपल्यानंतर त्याने तो ओमकारेश्वराहून सध्या
तरी एकट्याने पायी चालत, 'नर्मदा परिक्रमेला' निघणार असल्याचे त्याचे गुपीत
माझ्यासमोर फोडले. ते ऐकून, त्याने सोबत आणलेली जगन्नाथ कुंटे उर्फ
अवधूतानंद यांची पुस्तके वाचून, इंटरनेटवरुन परिक्रमेबाबत 2 दिवस माहिती
काढून मला सुद्धा त्याच्यासोबत परिक्रमेला जावे असे वाटायला लागले. पण
माझ्यावर असलेल्या जबाबदार्यांमुळे मी ते करु शकलो नाही. या जबाबदार्या
नाणेफेक करुन तूर्त टाळणे योग्य होईल काय याचाही प्रयत्न मी करुन पाहिला -
पण ते होणे नव्हते. असो. <br />
शेवटी दिनांक 9 जानेवारी रोजी आम्ही लोकमान्य नगर स्थानकातून
ओमकारेश्वरकडे जाणार्या खंडवा-अकोला-रतलाम रेल्वेत चढलो. मीटरगेजवरुन झुक्
झु्क् करीत जाणार्या रेल्वेत आम्ही चढलो. शिटा रिकाम्या असूनही सगळा
प्रवास उभे राहून, डोंगरदर्यांची रमणीय दृश्ये मीटरगेजच्या गतीने
डोळेभरुन पहाता आली. डॉ. आंबेडकरांचं जन्मस्थान असलेले महूदेखील वाटेत
लागले. मागील पावसाळ्यात दोन लोकांचा बळी गेलेल्या कुप्रसिद्ध
''पातालपानी'' हा विकराल धबधबा वाटेत भीती घालून गेला. सुमारे चार
तासांनंतर गाडीने आम्हाला ओमकारेश्वर रोड उर्फ मोरटक्का स्टेशनवर सोडले. <br />
दुपारी दीडच्या दरम्यान नर्मदेच्या तीरावर ओबडधोबड पर्वतशिलांवर
वसलेल्या ओमकारेश्वर येथे पोहोचलो. तिथल्या घाटांवर फिरुन झाल्यानंतर
परिक्रमेपूर्वी नर्मदापूजन, प्रसादाच्या 'कढाई' साठी गुरुजी गाठणे आले.<br />
<a href="https://picasaweb.google.com/lh/photo/0i3ccqlImIdHekFbjdpnFtMTjNZETYmyPJy0liipFm0?feat=embedwebsite"><img height="263" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEipk8AtN9nNXZ2OWwvADs2L8fsRNSEjWCEOLd_4nzG1yQgVvAH3DzdIvpPtWp1i4KxRIVw8w52Vw9kGN7mPEoUMO7EE0KA-SsWtNUAAySSwWi7gZ8weDj3zWUuJPDCTpzQzZkS7WrhnQOo/s400/Image18.jpg" width="400" /></a><br />
<br />
हे फोटो काढल्या ठिकाणीच छापून मिळाले.. जे तंत्रज्ञान आयफेल टॉवरखाली तेच नर्मदेच्या तीरावर<br />
<br />
ही परिक्रमा पूर्णत: शास्त्रोक्तपणे, सर्व नियमांचे पालन करुनच करायची
असे आत्मशून्याने ठरवले होते. शेवटी कुंटेंच्याच पुस्तकात नाव दिलेल्या
श्री. सुधाकरशास्त्री जोशी यांचा पत्ता काढत नर्मदेच्या पलिकडील
तीरावरच्या ओमकारेश्वर मंदिराकडे निघालो. इतर कुठल्याही
तीर्थस्थानाप्रमाणे इथेही भोवती पंडित लोकांचा गराडा पडलाच. पण आम्हाला
श्री. सुधाकरशास्त्री हवे होते. सुधाकरशास्त्रीच हवे असण्याचे कारण
म्हणजे, कुंट्यांनी लिहिल्याप्रमाणे ते महाराष्ट्रीय. त्या पुजार्यांनी
सुधाकरशास्त्री हे 2003 मध्येच निधन पावल्याचे वर्तमान सांगितले.
बाळाशास्त्री हे त्यांचे त्यांचे सुपूत्र भेटू शकतील असे सांगून त्यांचा
मोबाइल नंबर आमच्या हातात पडला. पुढे गेल्यानंतर एका जॅकेटधारी पंडिताला
बाळाशास्त्रींचा अतापता विचारला तर ''रुकें, अभी मिला देते है..वे भगवान
के मुख्य पुजारियों मे से एक है..'' असे सांगून तो ओंकारेश्वर मंदीरातील
गर्दीत अंतर्धान पावला. थोड्या वेळाने बाळाशास्त्री गर्दीतूनच कुठूनतरी
समोर आले. महाराष्ट्रातून, कुंटेंच्या पुस्तकात नाव वाचून परिक्रमेसाठी
आलोय म्हटल्यावर बाळाशास्त्री यांनी पूर्णपणे हिंदी लहेजाच्या कह्यात
गेलेल्या मराठीत माहिती द्यायला सुरुवात केली.<br />
उद्या परिक्रमा सुरु करता येईल, आता थकला असाल, पलीकडच्या तीरावरच गजानन
महाराज संस्थानचा भक्त निवास असून तिथे आराम करा असे सुचवले. रात्री
साडेसात-आठला ओंकारेश्वराची आरती असते तेव्हा परत एकदा या म्हणजे उद्या
कढाईचा विधी करणार्या त्यांच्या बंधूराजांशी भेट घालून देता येईल असे
सांगितले. <br />
गजानन महाराज संस्थानचा भक्त निवास पाहून आम्ही चाट पडलो. अवघ्या 175
रुपयांत रात्रभरासाठी उत्तम दर्जाची खोली मराठी माणसांना
महाराष्ट्राबाहेरही उपलब्ध करुन देण्याच्या प्रयत्नाला केवळ दंडवत घातला.
ओळख सिद्ध करणारे पुरावे मात्र काऊंटरवर दाखवावे लागले. तिथे जेवणाचीही
सोय आहे, पण आम्हाला फिरण्याच्या नादात वेळेचे भान राहिले नाही. त्यामुळे
भक्त निवासात प्रसाद घेता आला नाही. <br />
तासभर आराम करुन भक्त निवासाच्या जवळच असलेल्या ममलेश्वराच्या दिशेने
निघालो. घाट चढून गेल्यानंतर एका दुकानात भल्या मोठ्या अक्षरात पाटी लाऊन
भांग विकली जात असल्याने 'अचंभा' वाटला. पण इंदूरमध्येच, आत्मशून्य आणि मी
टपरीवर गेल्यानंतर त्याने चॉकलेटसारख्या गोळ्या पाहून ते काय आहे असे
विचारले होते. सिगारेटींसाठी मी ज्या टपरीवर रोज जातो तिथे भांगेच्या
गोळ्याही एका रुपयात एक या भावाने विकल्या जातात हे ज्ञान मला इंदुरात
रहायला आल्यानंतर चार महिन्यांनी झाले होते.<br />
तेव्हा मजा म्हणून त्या स्वस्तातल्या भांगेच्या दोन गोळ्या रात्री
झोपताना घेतल्या होत्या. दुसर्या दिवशी हपिसला ब्राम्हण घातला गेला. जागच
दुपारी 12 वाजता आली. भांगेत मंद-मंद नशा उत्पन्न करुन अंमल असेपर्यंत
माणसाला अवकाशगामी ठेवण्याची शक्ती आहे. पण 'दिडकीची भांग घेतली की
वाट्टेल तेवढ्या कल्पना सुचतात' हे काही खरे नसावे. मला काहीही सुचले
नाही. <br />
येताना एका दुकानात शेरलॉक होम्स सारखा ओढायचा 'पाइप' पाहिला होता.
सुव्हेनियर म्हणून मला तो हवा होता. एक फुटला तर दुसरा म्हणून ते दोन पाइफ
घेऊन आम्ही घाट उतरु लागलो. बाजूलाच असलेल्या पुस्तकांच्या दुकानात गीता
प्रेसची उपनिषदे आणि चारी वेद विकायला ठेवले होते. श्रीमद् विद्वद्वर -
वरदराजाचार्यप्रणित लघुसिद्धांतकौमुदी होते. संस्कृत पूर्णपणे
समजण्याच्या नावाने बोंब.. पण उगाच किडा म्हणून ती स्वस्तातली खरेदी केली
आणि भक्तनिवास गाठला.<br />
(आत्मशून्यासोबत केलेल्या 12 कि.मी.च्या परिक्रमेचा वृत्तांत, वाटेत आलेले मजेदार प्रसंग उद्या)</div>Anonymoushttp://www.blogger.com/profile/03754199953659058782noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-3211638496746276093.post-13057392400789461452011-12-06T00:28:00.000+05:302011-12-06T00:28:48.491+05:30येळकोट येळकोट जय मल्हार<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">गावाकडच्या बाजारात कांदे वांगे दिसायला सुरुवात होऊन दोन-चार आठवठे झाले तरी घरात मात्र ते आणले जात नसत. कारण सट (चंपाशष्ठी) अजून झालेली नसे ना. <br />
खंडोबा ज्यांचं कुलदैवत आहे किंवा ज्यांच्या देवघरात खंडोबाचे टाक आहेत त्या सगळ्यांच्याच घरात हा रिवाज पाळला जात असावा. आमच्या घरात आजी लग्न होऊन येत असताना तिच्यासोबत तिचं कुलदैवत असलेला खंडोबाही (टाक) आला होता. तेव्हापासून आमच्याकडेही सट पाळली जाऊ लागली असावी; निश्चित माहिती नाही कारण विचारायला सध्या जवळ वडीलधारं कुणीच नाहीय. <br />
खंडोबा हे तसं धनगरांचं कुलदैवत. पण श्रद्धेला बंधन नसतं. <br />
तर ही सट म्हणजे काय आणि ती आमच्या गावाकडे कशी साजरी होते त्याचा हा फोटो वृत्तांत.<br />
चंपाशष्ठीपूर्वी आठ दिवसांपासूनच गावातले धनगर गडी खंडोबाच्या देवळात 'वारु' म्हणून बसलेले असत. खंडेराया, माझं हे कामं होऊ दी, म्होरल्या साली तुझा वारु म्हनून सेवा करीन असा नवस खंडोबासमोर बोलला आणि ते विविक्षीत काम झालं की वारु म्हणून बसणं आलंच. <br />
<br />
मग वारु म्हणून बसलेल्या लोकांचं सट होईपर्यंत पुजा-अर्चा, खाणं-पिणं, रहाणं सगळं खंडोबाच्याच मंदिरात. बाजाराचा दिवस म्हणजे बुधवार सटीच्या दिवशी येईल अशा बेतानं गावात हे वारु गाड्या ओढतात. या वारुंच्या अंगात आलेल्या खंडोबाकडून श्रद्धाळू धनगर आणि इतरही लोक चाबकाचे फटके खातात. <br />
सटीच्या दिवशी मग आजीकडून मल्हारी मामा नावाच्या एका धनगर आजोबाला बोलावणं जाई. नैवैद्य-वैश्वदेव झाल्यानंतर खंडोबाची तळी उचलायची असे. हे मल्हारी मामा मग त्यांच्यासोबत तळी आणि खंडोबा समोरच्या दिवट्याच्या काजळानं काळा कुळकुळीत झालेला विळा घेऊन घरी येत. तळीसमोर आरती झाली आणि ती विधीपूर्वक ती उचलली की विळ्यावरचं काजळ घरातल्या पोरासोरांच्या आणि गडी माणसांच्या डोळ्यांना लावलं जात असे. <br />
जेवणं उरकली की खंडोबाकडं पळायचं असे. गावभरातल्या बैलगाड्या खंडोबासमोर आणून ओळीनं एकामागे एक लावल्या जात. ओढताना मध्येच सुटु नये म्हणून त्या दोन्हीकडून सोलीनं पक्क्या बांधल्या जात. पार भोईवाडा, आखरापासून (गावचं मैदान) ते खंडोबाच्या पायरीपर्यंत या गाड्या ओढल्या जातात. 'येळकोट येळकोट जय मल्हार' च्या जयघोषानं आसमंत दणाणून जाई आणि गाड्यांमध्ये बसायला पोरासोरांची झुंबड उडालेली असे. एरव्ही वर्षभरात कधीही जागा न बदलणारा बाजार सटीच्या दिवशी मात्र खंडोबाकडं भरलेला असे. वारु गाड्या ओढत असताना त्यात बसण्यात, वारुकडून माणसं कोरड्याचे फटके खाताना बघण्यात थरार असे. वर्षभरात चुकून हुकून घडलेलं पाप खंडोबाच्या कोरड्यानं फटके खाल्ले की धुवून निघतं असा समज. गावातले जख्ख म्हातारे झालेले धनगरही बाह्या सरसाऊन सुरकुतलेले हात अंगात आलेल्या आणि कोरडा घेऊन झुलणार्या वारु समोर धरायचे.. हातात धरायच्या ठिकाणी घुंगरं बांधलेला कोरडा रप्पकन त्या हातांवर पडायचा आणि रक्ताच्या चिळकांड्या उडायच्या. जास्तीत जास्त पाच कोरडे हातावर घेतले की माणूस खंडोबा अंगात आलेल्या वारुच्या पायावर लोटांगण घेत असे.. किंवा फारच श्रद्धाळू असला की कोरडे खाणाराच्याच अंगात येऊन तो तसाच गर्दीत झुलत राही.. मग चार-दोन लोक पुढे येऊन रक्ताळलेल्या हातांवर खंडोबाची हळद भरीत.. <br />
<span style="color: red;"><strong>नगरप्रदक्षिणा व देवदर्शनासाठी निघालेले वारु</strong></span><br />
<table style="width: auto;"><tbody>
<tr><td><a href="https://picasaweb.google.com/lh/photo/0Nci7R7jGLFrrbPmu2Jknc9crJWZKZzXidEPdg7jPVg?feat=embedwebsite"><img height="480" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEheSP4kXtm2zD3Hq0ntH0q3xD1zFjCAh0zj7rNgqz_w7yTQLV09EDcAhinQ4_c3FOYoiAwPmFMpzwboMT6AbdBlChAiJCCY_KDcEAiTNysy5mNDj7SwdI9AihKT0AJ4GMLE10YkMEAa0Zs/s640/Pradakshina1.jpg" width="640" /></a></td></tr>
<tr><td style="font-family: arial,sans-serif; font-size: 11px; text-align: right;"><a href="https://picasaweb.google.com/yekulkarni/5December2011?authuser=0&authkey=Gv1sRgCMCG2cWg3ZPfRg&feat=embedwebsite"></a></td></tr>
</tbody></table><br />
<br />
<span style="color: red;"><strong>नगरप्रदक्षिणा</strong></span><br />
<table style="width: auto;"><tbody>
<tr><td><a href="https://picasaweb.google.com/lh/photo/tm387sJmKhtG6E41m7mhs89crJWZKZzXidEPdg7jPVg?feat=embedwebsite"><img height="480" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgLpR1HyOwoTNWbusXIHnEunV5IviCtmW2b8cVcak4T-nP-17nKTZ2ou68NHwYcaqyNcD-AqhFZLSXY8cnobVFqYMGRQjrOL4cP3hZvvOVE3Moq1s6Z8QWqHxAWLI10Aig7eXG9GSBCxzA/s640/Pradakshina.jpg" width="640" /></a></td></tr>
<tr><td style="font-family: arial,sans-serif; font-size: 11px; text-align: right;"><a href="https://picasaweb.google.com/yekulkarni/5December2011?authuser=0&authkey=Gv1sRgCMCG2cWg3ZPfRg&feat=embedwebsite"></a></td></tr>
</tbody></table><br />
<br />
<br />
<span style="color: red;"><strong>प्रत्येक वारुला गाडी ओढावी लागते, प्रत्येक वेळी खंडोबाची आरती होते</strong></span><br />
<table style="width: auto;"><tbody>
<tr><td><a href="https://picasaweb.google.com/lh/photo/2Bb_VDEC0xO8kVg4NCIPZM9crJWZKZzXidEPdg7jPVg?feat=embedwebsite"><img height="480" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiQKQ1xDG03eaRdW9af9kUYASp94yQqeBioHpMQknYvuW_u5sOBoIGbRn2mlxWUp1QMG7T5w_J99qogAfiW0rjLUsiXyqDRw3vdA_s8wJds-vCbYEMPDM0dj1G3AapFNFtEk3_b0NcwvR4/s640/Aarti1.jpg" width="640" /></a></td></tr>
<tr><td style="font-family: arial,sans-serif; font-size: 11px; text-align: right;">From <a href="https://picasaweb.google.com/yekulkarni/5December2011?authuser=0&authkey=Gv1sRgCMCG2cWg3ZPfRg&feat=embedwebsite"></a></td></tr>
</tbody></table><br />
<br />
<br />
<span style="color: red;"><strong>खंडोबाची आरती</strong></span><br />
<table style="width: auto;"><tbody>
<tr><td><a href="https://picasaweb.google.com/lh/photo/9hBRBABdDQ-xIm1i7B81Nc9crJWZKZzXidEPdg7jPVg?feat=embedwebsite"><img height="480" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgz0bT07VVWRFuYbKaiVDz9BV_sHG1I745wEMQad0Vhyphenhyphen-U1uPErbiXw6Ax2PFFBmzM2XBJV0ZOHXsTWPtfYJmQnOR8m4A2xlcVRiqQtd1iwMaiQUhNqKPZnFyDPX2k84Oxwq38Xuvvtnoo/s640/Aarti2.jpg" width="640" /></a></td></tr>
<tr><td style="font-family: arial,sans-serif; font-size: 11px; text-align: right;"><a href="https://picasaweb.google.com/yekulkarni/5December2011?authuser=0&authkey=Gv1sRgCMCG2cWg3ZPfRg&feat=embedwebsite"></a></td></tr>
</tbody></table><br />
<br />
<br />
<span style="color: red;"><strong>गाड्या ओढल्या जात असताना</strong></span><br />
<table style="width: auto;"><tbody>
<tr><td><a href="https://picasaweb.google.com/lh/photo/w3U_iB3IJuRNb_7gCjNKa89crJWZKZzXidEPdg7jPVg?feat=embedwebsite"><img height="480" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgfhDgvA-wMS8kYPSpkP1r3Kgj_B0x2fDhlM74UmXhUnu7bEX-e48fNkk9A-r2CtNYs2CO-dgUbLi0iniVXhooJT-B_cpf9EM9LOV-N1V8l0Zdj21n7vIR1tY2zCi5kvyG6sdPEy2FYxvE/s640/Gadi1.jpg" width="640" /></a></td></tr>
<tr><td style="font-family: arial,sans-serif; font-size: 11px; text-align: right;"><a href="https://picasaweb.google.com/yekulkarni/5December2011?authuser=0&authkey=Gv1sRgCMCG2cWg3ZPfRg&feat=embedwebsite"></a></td></tr>
</tbody></table><br />
<br />
<span style="color: red;"><strong>गाड्या ओढल्या जात असताना</strong></span><br />
<table style="width: auto;"><tbody>
<tr><td><a href="https://picasaweb.google.com/lh/photo/OadVKyCpy2h0icjq-R9PF89crJWZKZzXidEPdg7jPVg?feat=embedwebsite"><img height="480" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjDhYKEDN-VGZnf4tZp7tJrJHlzfA4yoCSwE3q_IYgiwppw6gDHnset1iPthRAvUCw2L2trA7q_U21WWeyxycgv6B9gbqj3OHL2-CNiOXQ7TPVfP_rS2wYVxcDXSkG7kjObM7nYKt8eLhg/s640/Gadi2.jpg" width="640" /></a></td></tr>
<tr><td style="font-family: arial,sans-serif; font-size: 11px; text-align: right;"><a href="https://picasaweb.google.com/yekulkarni/5December2011?authuser=0&authkey=Gv1sRgCMCG2cWg3ZPfRg&feat=embedwebsite"></a></td></tr>
</tbody></table><br />
<br />
<span style="color: red;"><strong>खंडोबा अंगात आलेले वारु कोरड्यानं स्वतःलाही झोडपून काढतात आणि इच्छुकांनाही</strong></span><br />
<table style="width: auto;"><tbody>
<tr><td><a href="https://picasaweb.google.com/lh/photo/nmdKHmVpdkqWxGtszpXa189crJWZKZzXidEPdg7jPVg?feat=embedwebsite"><img height="480" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhHnbclK11_wbAdON6MBc4ZrEMrknPBXrlLDjHFxlxRObg3wwzfm4wMY25k0NJr7s_OgNq3z3bmCUyR7EeNI3UMuXjs6AHDXUTCwBjBqch1NSfeeWdDYekvXAQPjINy5vR4RteiGbeX_iM/s640/Korde.jpg" width="640" /></a></td></tr>
<tr><td style="font-family: arial,sans-serif; font-size: 11px; text-align: right;"><a href="https://picasaweb.google.com/yekulkarni/5December2011?authuser=0&authkey=Gv1sRgCMCG2cWg3ZPfRg&feat=embedwebsite"></a></td></tr>
</tbody></table><br />
</div>Anonymoushttp://www.blogger.com/profile/03754199953659058782noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3211638496746276093.post-88890161463757583972011-11-14T04:30:00.000+05:302011-11-14T04:30:09.200+05:30शब्दावेगळे<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><br />
यु. जी. कृष्णूर्तींचे साहित्य वाचताना त्यांच्या रूपांतरणोत्तर आयुष्यात घडलेल्या एका अगदीच सूक्ष्म पण अत्यंत महत्त्वाच्या फरकाचा उल्लेख येत रहातो. हा अगदीच छोटासा फरक 'युजी' हा माणूस आणि बाकीचे जग यांतला कळीचा मुद्दा आहे. कदाचित आध्यात्माच्या वाटेवर चालून ती वाट संपवलेल्या सर्वांच्यामधला व बाकी माणसांच्या मधला तो फरक असावा; इतरांचं मला जास्त माहित नाही, पण युजींनी मात्र सतत या फरकावर जोर दिला आहे.<br />
हा फरक म्हणजे शब्द आणि त्यातून निर्माण होणारी प्रतिमा! युजींच्या अंतर्पटलावर शब्दांतून कसलीही प्रतिमा निर्माण होऊ शकत नाही. <br />
थोडक्यात जगाला जाणून घेण्यात किंवा जगाबद्दल समजाऊन सांगण्यात शब्दांवर त्यांची भिस्त नाही. अर्थात युजी आणि लोकांच्यातला संवाद हा शब्दांच्या माध्यमातूनच झाला आहे. पण युजींचे शब्द हे फक्त ते ज्या अवस्थेत आहेत तिची झलक त्यांना ऐकणारांच्या मनात उभी रहावी यासाठी मारलेले कुंचल्याचे फटकारे आहेत. पण युजी हे काही शब्दांचे फटकारे मारुन रजनीशांप्रमाणे सुंदर-सुंदर, लोभस चित्रे उभे करु शकणारे निष्णात चित्रकार नाहीत. युजींनी केलेला शब्दांचा वापर हा यांत्रिक आहे, तर रजनीशांनी केलेला शब्दांचा वापर हा नितांत कलात्मक आहे - त्यातून सृजनशीलता डोकावते आणि ती आकर्षित करते. <br />
एरव्ही शब्द म्हणजे काय तर, जे आपल्या आजूबाजूला अफाट विस्तारलं आहे आणि ज्या अफाट विस्ताराची एकच एक, एकसंघ, महाप्रचंड प्रतिमा आहे, त्या प्रतिमेतून फाडून काढलेल्या चिंध्या किंवा ती प्रतिमा उभी राहण्यासाठी आपण मर्त्य मानवांनी जोडलेली ठिगळे!<br />
त्या महाप्रचंड प्रतिमेला उभं करण्यासाठी आपण जोडत असलेली शब्दरुपी ठिगळे आणि चिंध्या याच माणसांनी साठवलेलं लेंढार आहेत - या शब्दांच्या लेंढारातून सहज मोकळं होता येत नाही, व ही शब्दरुपी ठिगळे पाहिल्या शिवाय आपल्या मनात कसलंही चित्र उभं राहू शकत नाही.<br />
हा शब्दप्रतिमांचा व्यापार विचारांच्या माध्यमातून मनातही अखंड सुरु असतो, बाहेरुनही आपल्यावर त्याचा मारा सुरु असतो आणि आपणही शब्दप्रतिमा लोकांकडे फेकत असतो - थोडक्यात आपण सर्वचजण लाक्षणीक अर्थाने शब्दावडंबर माजवात जगत राहणारे लोक आहेत, आपण शब्दजीव आहोत. शब्दप्रतिमांच्या ठिगळांशिवाय आपलं चालु शकत नाही. शब्दप्रतिमांची ही ठिगळे विशिष्ट पद्धतीने जोडणे ही झाली भाषा. पण मुळात शब्द म्हणजे काय त्याच्या खोलात शिरण्याचं कारण नाही. कारण शब्द हे फक्त चिन्ह-प्रतिमा आहेत. त्या प्रतिमांचं अस्तित्त्व हेच शब्दांचं अस्तित्व आहे. मनातून प्रतिमा पुसून टाका, शब्द पुसला जातो. शब्दाचा गळा दाबा, मनात कसलीही प्रतिमा उमटू शकत नाही. प्रात्यक्षिकासाठी कुठलाही शब्द घ्या. उदा. मुलगा. मुलगा या शब्दातून जी प्रतिमा मनात येते ती फाडून टाकली, ती नष्ट करुन पाहिली तर 'मुलगा' हा एक निरर्थक, विनोदी शब्द शिल्लक रहातो! प्रत्येक शब्द असा मनात नष्ट करुन नलीफाइड, व्हॉईड केला तर हे लक्षात येऊ शकेल. <br />
शब्दांच्या मागील प्रतिमा छाटून टाकून आपण तेवढ्यापुरतं शब्दावेगळे, शब्दमुक्त होऊ शकतो आणि याच शब्दातून निपजणार्या विचारांच्या वावटळींतूनही वेगळे होऊ शकतो, पण हे फक्त तेवढ्यापुरतंच होता येतं. विचारांचा ब्रम्हराक्षस णआपण त्याच्या शब्दरुपी अपत्यांची कत्तल करुन मारुन टाकू शकत नाही. <br />
शब्द ही आपली शेवटची मर्यादा आहे. शब्द हीच आपली अंतिम सीमारेखा आहे, आपल्यावर ओढलेलं कवच आहे. शब्दांना जर ओेलांडून पुढे जाता आलं तर, शब्दावेगळं रहाता आलं तर कदाचित त्याला मुक्ती किंवा मोक्ष म्हणत असावेत. कदाचित त्यामुळेच आध्यात्मात मौन राहून पाहिलं जातं असावं.</div>Anonymoushttp://www.blogger.com/profile/03754199953659058782noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3211638496746276093.post-69404614735032518742011-10-29T03:46:00.001+05:302011-10-29T05:12:13.801+05:30पेपरातलं काम<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><b><a href="http://www.misalpav.com/node/19541">कालच्या धाग्याच्या</a></b> निमित्तानं काही जणांनी वृत्तपत्रातले किस्से लिहायला सांगितले आहे. असे किस्से लिहायला माणूस फिल्डवर, किमान संपादकीय विभागात काम केलेला असावा लागतो. कारण पेपरची भवती न भवती त्याच विभागात होते. मी मात्र माझ्या पहिल्या नोकरीत जाहिरात विभागाचा भाषांतरकार होतो. <br />
आमचा संपादकीयशी संबंध यायचा, पण आम्ही केलेल्या जाहिराती, जाहिरात संपादकीय मजकुरापुरताच.<br />
<br />
रेल्वे, भारतीय विमानपत्तन प्राधिकरण, असतील-नसतील तेवढी मंत्रालये यांच्यासोबत खंडीभर सरकारी खात्यांच्या निविदा सूचना, शासकीय महत्वाच्या दिवशी येणार्या पान-अर्ध्या पानाच्या जाहिराती, जाहिरात संपादकीय, झालंच तर दररोजचे मराठीतून हिंदी-इंग्रजीत जाणारे, हिंदी-इंग्रजीतून मराठीत येणारे उठावणे (obiturial), अमुक फ्रेंडशीप क्लब, तमुक शक्तीदायक तेल, आमचे अशीलाचे शिलावर शिंतोडे उडवल्याबद्दल अॅड. फलाणे बिस्ताणेकडून रजीस्टर्ड नोटीस हा सगळा खुर्दा मराठी-हिंदी-इंग्रजी यापैकी कोणत्याही भाषेत करणे हे आमचे काम.<br />
<br />
पहिले काही दिवस तर ते लोक माझी थट्टा करीत आहेत असा माझा वहीम होता. का? वाचा -<br />
<br />
<h5>''भारताच्या राष्ट्रपतींच्यावतीने <span style="color: white;">(हे लिहायला लय भारी वाटायचं)</span> आणि त्यांचेकरिता विभागीय नियंत्रक, उत्तर रेल्वे, डी.आर.एम. संकुल, तिसरा मजला, गोरखपूर यांच्याकडून उत्तर रेल्वेच्या गोरखपूर विभागात खालील बाबी वास्तविक काम सुरू झाल्यापासून तीन महिन्यांच्या आत पूर्ततेसाठी दि.15 नोव्हेंबर 2011 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंत (निविदा प्राप्ती दिनांक) वरील कार्यालयात पोहोचतील अशा रितीने व दि. 30 नोव्हेंबर 2011 रोजी दुपारी 3.00 वाजता (निविदा उघडण्याचा दिनांक) त्याच कार्यालयात उघडल्या जाण्यासाठी गेल्या तीन वर्षांत प्रत्येकी रु. 15, 00, 000/- लाख (अक्षरी रुपये पंधरा लाख फक्त) निविदा मूल्याची अशाप्रकारची किमान तीन कामे निष्पादीत केलेल्या व सनदी लेखापरिक्षकाकडून मागील पाच वर्षांपासून वर्षनिहाय उलाढालीचे लेखापरिक्षित ताळेबंद सादर करू शकणार्या व डी.आर.एम. गोरखपूर यांच्याकडे नोंदणीकृत असणार्या नामांकित व अधिकारप्राप्त कंत्राटदारांकडून नोंदणीकृत टपालाने योग्य प्रकारे मोहोरबंद केलेल्या लिफाफा ''अ'' आणि ''ब'' मध्ये (लिफाफा अ मध्ये तांत्रिक बोली व लिफाफा ब मध्ये किंमत बोली) निविदा आमंत्रित करण्यात येत आहेत</h5><h1>.</h1><br />
<br />
असल्या करामती मला बिनचुकपणे दिवसाला किमान 4-5 वेळा करुन दाखवाव्या लागायच्या. नमुना म्हणून एक परिच्छेद दिलाय.. बाबींचे वर्णन दिले तर पुन्हा तुम्ही मी लिहिलेलं वाचायला शिल्लक राहणार नाही ही भीती आहे. रेल्वेच्या गोरखपूर भांडारात पूर्णविरामाचा तुडवडा होता, की तिथल्या आद्य हेड क्लार्कची पूर्णविरामाशी काही जानी दुष्मनी होती, की आद्य हेड क्लार्कने लिहिलेलाच ड्राफ्ट सुरु ठेवण्याची रेल्वेची खानदानी परंपरा पुढे सुरु होती हे मला नोकरी सोडेपर्यंत कळालं नाही. बरं एवढ्या मोठ्या परिच्छेदाला सुटी- सुटी वाक्यं लिहून पूर्णविरामानं तोडायला जावं तर लगेच रेल्वे शुद्धीपत्रक मागायची. <br />
<br />
सोबत देशपांडे काका नावाचे सिनीयर होते. ते शिक्षणाधिकारी म्हणून निवृत्त होऊन सतत 13 वर्षांपासून भाषांतराचं काम करीत होते. ते सात वाजले की घरी निघायचे... नेमक्या त्यावेळी जाहिरात विभागातून जाहिरात घेऊन कुणी आलं तर सरळ हात जोडून म्हणायचे, ''आता मला माफ करा..''<br />
नोकरीवर रुजू झालो त्या दिवशी त्यांनी मला ऑफिसमध्ये सगळीकडे फिरवून लोकांच्या ओळखी करून दिल्या. प्रुफ रिडर्स उर्फ मुद्रीत शोधकांची ओळख करुन देताना त्यांनी 'हे आपल्या ऑफिसमधले फार विद्वान लोक आहेत बरं का..' असं ते म्हणाल्याचं मला आठवतं.<br />
डेस्कवर ओळीनं बसलेल्या त्या चार-पाच विद्वानांपैकी दोन जण भांडण लागल्यासारखं काहीतरी वाचत होते.. आणि त्यापैकी एक कागदावर चुका दुरुस्त करीत होता.<br />
पण मी या कामात रूळलो. सगळ्याच जाहिराती रेल्वेच्या नसायच्या. डिस्प्लेची जाहिरात असेल तर मजा यायची. जास्तीत जास्त 2 परिच्छेद, एक मथळा, उपमथळा आणि बोधवाक्य, ब्रीदवाक्य भाषांतरीत केलं की काम खलास! रेल्वेचं Serving Customers With A Smile ''ग्राहकांची सस्मित सेवा'' हे मराठीतलं बोधवाक्य कुठं वाचलंत तर ती आमचीच करामत आहे.. बरेच भाषांतरकार त्याचं ''हसतमुखाने ग्राहकांना सेवा देतात'' किंवा ''ग्राहकांची स्मितसह सेवा'' असलं काहीतरी अचाट करतात.. पण ते काही खरं नाही.<br />
<br />
एकदा मात्र खैर झाली. काम करून रात्री घरी गेलो. सकाळी दहा साडेदहा वाजता हपीसचा फोन. <br />
''लवकर ये.. काय लिहीलंस जाहिरातीत कालच्या.. लोकांनी अंक जाळलेत आपले क्रांती चौकात..''<br />
गाडी काढून ऑफिसमध्ये पोचतोय तो गेटवर पोलीसांची जीप. म्हटलं असेल नेहमीसारखी.<br />
पण पुढं गेलो तर चार-पाच कॉन्स्टेबल दांडके-बंदुका घेऊन उभे.<br />
वर गेलो.<br />
काल एका महापुरुषाची जयंती होती. नेहमीप्रमाणं केंद्रीय मंत्रालयांच्या दोन अडीच पानं भरून जाहीराती आल्या होत्या. त्या मीच एकट्यानं केल्या होत्या.<br />
आमचे अंक जाळायला कारणीभूत झालेलं माझं वाक्य होतं ''कृतज्ञ राष्ट्राची विनम्र श्रद्धांजली!'' <br />
हिंदी कॉपीत वापरलेला ''श्रद्धांजली'' हा शब्द मी मराठीतपण तसाच ठेवला होता. तो एकच शब्द. पण आमच्या नेत्याच्या जन्मदिनी श्रद्धांजली वाहणारा कोण तो शहाणा म्हणून कार्यकर्त्यांनी आमचे अंक जाळले. <br />
<br />
टेक्नीकली चूक झाली होती.<br />
आमचे जाहिरात व्यवस्थापक म्हणे तु कुठेही काही बोलायचं नाही. तुला यातलं काही माहित नाही. थोड्या वेळानं त्यांचा मोर्चा येईल. <br />
ते कार्यकारी संचालकांसोबत बोलतील. <br />
मी म्हटलं बरं. मला कुठे मार खायची हौस आहे.<br />
माझा या प्रकारातला सहभाग एवढाच.<br />
मी केलेली तीच जाहिरात आमच्या मुंबई आवृत्तीनंही छापली होती. पण तिथं कुणाला काही चूक वाटलं नव्हतं. अंक जाळणं वगैरे तर बिलकुल झालं नव्हतं.<br />
आमच्या अॅड मॅनेजरने तोपर्यंत ''कृतज्ञ राष्ट्र की विनम्र श्रद्धांजली!'' ही मूळ हिंदी कॉपी, मी केलेलं ''कृतज्ञ राष्ट्राची विनम्र श्रद्धांजली!'' हे भाषांतर दोन्ही ताडून पाहिलं होतं. <br />
मुद्रीत शोधकांशींही त्यांचं बोलणं झालं होतं.<br />
अॅड मॅनेजरने काय तो निर्णय घेतला. <br />
कार्यकर्ते आले. त्यांनी संचालकांसोबत चर्चा केली. जयंतीसाठी देणगी स्वीकारून ते शांत झाले म्हणे.<br />
भाषांतरकार म्हणून केलेल्या नोकरीत घडलेला हा असला एकच किस्सा.<br />
<br />
बाकी किस्से पुन्हा कधीतरी...<br />
<br />
</div>Anonymoushttp://www.blogger.com/profile/03754199953659058782noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3211638496746276093.post-51255746511594961822011-10-09T14:52:00.000+05:302011-10-09T14:52:10.704+05:30फिल्म दि मेसेज<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><br />
<br />
<table style="width: auto;"><tbody>
<tr><td><a href="https://picasaweb.google.com/lh/photo/T6-e5ay95JYqLz0DTaYehQ?feat=embedwebsite"><img height="240" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiBKp9wPd7JsnhC-747l0HVw_Jm_mjr2cj-qRd0HHH8CFXbUvGakY1FrM-Xl6pFGkDS7lkuj2tZ81GyxzOwU9K0-RB1hVZSJx4EzVgHXLpWJt32x0SVan0NYTzslVA_m0ozcUWni31B6IE/s800/0_62_112008_message.jpg" width="320" /></a></td></tr>
<tr><td style="font-family: arial,sans-serif; font-size: 11px; text-align: right;"><a href="https://picasaweb.google.com/yekulkarni/9October2011?authuser=0&feat=embedwebsite"></a></td></tr>
</tbody></table><br />
<br />
"दि मेसेज" या चित्रपटाबद्दल बऱ्याच दिवसांपासून लिहिण्याचे मनात होते. प्रेषित मुहम्मद व इस्लामच्या जन्माबद्दलचा हा एक फारसा नसला तरी धाडसी चित्रपट म्हणावा लागेल. माझे खूप मुस्लिम मित्र असूनही त्या कुणाकडूनच कधी या चित्रपटाबद्दल ऐकले नव्हते - पण अचानक मिळून गेला. कथेला नायक असूनही तो शेवटपर्यंत न दाखवलेला कदाचित हा एकमेव चित्रपट असावा. शिवाय या चित्रपटाबद्दल वाद झाल्याने (हो.. वाद होण्याचा किंवा 'घडवण्याचा' मक्ता काय फक्त बॉलीवूडने घेतलाय का) त्यातील प्रसंगांची इजिप्तच्या 'जामे अल अझर' व 'वर्ल्ड शिय्यत कौन्सिल'ने तारीकी सच्चाई केलेली आहे. चित्रपटात कुठेही प्रेषित किंवा त्यांचे नातेवाईक दाखवलेले नाहीत. <br />
विशेष म्हणजे ऊर्दूमध्ये डब झाल्याने या चित्रपटाची मजा आणखीच वाढलेली आहे. ऊर्दू भाषेला तिचे खास लोभस रूप आहेच व बॉलीवूडमधील ऊर्दू संवादलेखकांच्या कृपेकरून आपल्याला समजणारे ऊर्दू शब्द मजा आणतात.<br />
<br />
शहनशाह ए फारीस, शहनशाह ए बाझन्तीन (byzantine), शहनशाह ए मिस्र यांना प्रेषित दूताकरवी 'इस्लाम कुबूल' करण्याचे फर्मान पाठवतात. इजिप्त वगळता सर्व राजे ते 'तुम बियाबानो से निकलकर हमे बताओगे की हमे किस खुदा को मानना चाहिये' वगैरे डायलॉग मारून फर्मान फाडून टाकतात किंवा नाकारतात. ही या चित्रपटाची सुरुवात. निवेदन-विवेचन पद्धतीने चित्रपटातील दृश्ये सुरु होतात. <br />
'मक्का बुतो का मस्कन' <br />
मक्केत अंदाधुंद मूर्तीपूजा सुरु असते. तिथले नेते व काबाचे पुजारी यांनी भोळ्याभाबड्या जनतेला देवाच्या नावे लुटायला सुरु केलेले असते.<br />
अर्थात हा चित्रपट माहितीपटाच्या अंगाने पुढे जात असल्याने कोणत्या देवांची आराधना सुरु होती? कधीपासून सुरु होती? हिंदू मूर्ती त्यात होत्या का? हे त्यात तपशीलवार आलेले नाही व तशी काही तथ्ये कदाचित उपलब्ध असतील तरी ते येऊ शकले नसते. फक्त 'हुबल' व 'लात' या दोन देवतांच्या मुर्ती दाखवणारे एक दृश्य आहे. या दोन देवता समृद्धी देणाऱ्या मानल्या जात.<br />
काबा व त्यातील देवतांच्या मूर्तींमुळे मक्का हे अरब मधील एक महत्वाचे गाव बनलेले असते. मक्केच्या आर्थिक नाड्या काबातील मूर्त्यांमध्ये गुंतलेल्या असतात. त्यामुळे जेवढ्या जास्त मूर्ती तेवढी जास्त आमदनी असा सरळ हिशेब असतो.<br />
<br />
अद्याप प्रेषित न झालेले निरक्षर मुहम्मद हे सर्व पाहून व्यथित असतात व मक्केशेजारी असलेल्या पर्वतावरील गुहा (गार) ही त्यांच्या चिंतनाची जागा असते (वो गार में तन्हा थे). या गुहेत त्यांना 'जिब्रईल' या देवदुताचे दर्शन होते. मी देवदूत जिब्रईल असून तुम्ही खुदाचे प्रेषित मुहम्मद आहात हे सांगून जिब्रईल त्यांना 'ए मुहम्मद.. पढ..' ( हीच कुरानाची सुरुवात) असा आदेश देतो. पण मुहम्मद त्याला मी निरक्षर आहे.. मी वाचू शकत नाही हे सांगतात. मग जिब्रईल 'पढ उस खुदा के नाम से जिसने इन्सान को खून की नाजूक बूंद से बनाया..' असे सांगतो.<br />
या प्रसंगानंतर मुहंमदांना प्रचंड ताप चढतो व ते झालेली घटना जवळच्या नातेवाईकांना सांगतात. इथून पुढे वेळोवेळी मुहमंदांवर खुदाच्या वहीचे नुजूल होते व मुहम्मद तो संदेश लोकांना ऐकवू लागतात. <br />
<br />
<br />
या संदेशांत सर्वात महत्वाचा व मक्काधिपती आणि मुहम्मद यांच्यात (व ईस्लाम व अन्य धर्मांतही ) वितुष्ट घड्वून आणणारा संदेश असतो तो म्हणजे - "एकच देव आहे व मुहम्मद हे त्याचे प्रेषित आहेत." (ला ईलाहा ईल्लला मुहम्मद रसूल्लीला (चु.भू.द्या.घ्या.) हा अरबी भाषेतील संदेश ऊर्दूमध्ये खुदा के सिवा कोई माबूद नहीं.. मुहम्मद खुदा के रसूल है असा दाखवण्यात आला आहे.. )<br />
<br />
मक्कावासियांच्या मनात उलथापालथ घडवून आणणारे इतर संदेशही (देव एकच आहे व तो मूर्तीत बांधला जाऊ शकत नाही.. त्यामुळे काबा मध्ये ठेवलेल्या मूर्ती व त्यांची आराधना निरर्थक आहे.. स्त्री ही पुरुषाएवढीच महत्वाची आहे.. मुलींची जन्मतःच हत्या करणं पाप आहे...) मुहम्मदांना मिळतात. हे सोड्ता इतर संदेशांमागची सामाजिक पार्श्वभूमी चित्रपटात तेवढ्या तपशीलवार येत नसल्यानं ते बिगर मुस्लिम प्रेक्षकांच्या मनाची पकड घेत नाहीत. पण मुहम्मदांच्या या संदेशांकडे अनेक मक्कावासी आकर्षित होतात.. त्यांना ऐकण्यासाठी नियमीतपणे येऊ लागतात. <br />
मुहम्मदांच्या संदेशांना मानणार्या लोकांच्या वाढत्या संख्येमुळे मक्काधिपतींचे धाबे दणाणते. मक्केतील गुलामसुध्दा मुहम्मदांच्या बाजूने होतात. मक्काधिपती मुहम्मदांच्या काका मार्फत त्यांना निरोप पाठवतात की आम्ही तुला अधिकार आणि पद देऊ.. पण तु तुझी शिकवण बंद कर. मुहम्मद ते नाकारतात. मग संघर्ष आणखीच तीव्र होतो. <br />
मुहम्मदांवर "खुद कलामी" (संदेश वगैरे काही नाही.. हा स्वतःच काव्य रचतोय) चे आरोप केले जातात.<br />
त्यातच मुहम्मदांना ईस्लाम जाहीर करण्याचा संदेश मिळतो व त्यांचे अनुयायी काबासमोर मोर्चा घेऊन धडकतात. तिथे मूर्तीपूजा मानणारे मक्कावासी व मुहम्मदांचे अनुयायी यांच्यात मारामारी होते. इथे सिंहाचे शिकारी असणारे मुहम्मदांचे दुसरे एक काका हमजा (अँथनी क्वीन) मुहम्मदांची बाजू घेतात व मुहम्मदांच्या अनुयायांवर दगडफेक करण्याचा आदेश देणार्या काबाच्या पुजार्याला एका झापडीत खाली पाडून जमावाला स्वतःसोबत लढण्याचे आव्हान देतात. जमाव गुपचूप पांगतो. हमजाने ईस्लाम स्वीकारल्याने मुहम्मदांचा पक्ष थोडा मजबूत होतो. <br />
<br />
<table style="width: auto;"><tbody>
<tr><td><a href="https://picasaweb.google.com/lh/photo/yIcflHjvL3aopEe5MzNLhw?feat=embedwebsite"><img height="343" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEitKbX5umE_6jf3yO8-x2j3Sb9VubM8B-q42B4wkDXerpC3YCVRzsYf4w4uWBSr7cEAvy50mOR6wONKi0ugDZFkpgG8FJXYH9En-L7lDl9Fx9n58mxb_BRdOjTSJSmpob3H3um5RZZAyG0/s800/Hamza.jpg" width="450" /></a></td></tr>
<tr><td style="font-family: arial,sans-serif; font-size: 11px; text-align: right;"><a href="https://picasaweb.google.com/yekulkarni/9October2011?authuser=0&feat=embedwebsite"></a></td></tr>
</tbody></table><br />
<br />
मग मक्केचे नेते आणखी चिडून मुहम्मद व त्यांच्या अनुयायांना वाळीत टाकतात. त्यांची घरे लुटली जातात व काही लोकांची हत्याही होते. शेवटी जीव वाचवण्यासाठी गुलाम व काही लोकांना शेजारच्या "हबशाच्या बादशहा" च्या राज्यात पाठ्वण्यात येते. हा हबशाचा बादशहा ख्रिश्चन असतो. तिथेही मक्केचे नेते त्यांचे लोक पाठ्वून 'गुलाम और मजहब के बागी' परत मागतात. इथे हबशाच्या बादशहासमोर झालेला कुराण वाचून दाखवण्याचा प्रसंग पहाण्यासारखा आहे. कुराणात मदर मेरी आणि येशू ख्रिस्ताबद्दल उल्लेख असल्याने सुखावलेला बादशहा (तुममे और हम में फर्क सिर्फ इस लकीर जितना है ) गुलाम व मक्केच्या लोकांना परत मक्केत पाठवण्याचे नाकारतो. या काळात मुहम्मद मात्र मक्केतच असतात, त्यांना त्यांच्या मोठ्या काकांचा आधार असतो. मक्केच्या नेत्यांचे या काका मार्फत मुहम्मदांना समजाऊन सांगण्याचे प्रयत्न सुरु असतात. पण वृध्द झालेल्या काकांचा मृत्यू होतो. <br />
<br />
काही काळाने मुहम्मद मक्का सोडून मदिना मध्ये रहायला जातात. वाळवंटातील रस्त्यात एकट्या पडलेल्या मुहम्मदांवर मारेकरी पाठ्वले जातात. पण ते ज्या गुहेत लपलेले असतात तिच्या तोंडावर कोळ्याचे जाळे पाहून इथे कुणी नसेल असे समजून मारेकरी परत फिरतात.<br />
<br />
मदिनामध्ये मुहम्मदांच्या आगमनानंतर ईस्लामच्या पहिल्या मशीदीचे बांधकाम, एका काळ्या गुलामाला मशिदीतून पहिली बांग देण्यास प्रोत्साहन देणे, नमाजची वेळ झाल्यानंतर लोकांनी दुकान उघड्यावर टाकून ओस पडणारी मदिना वगैरे दृश्ये मस्त आहेत.<br />
<br />
पुढे मदिना वासियांना तीन वर्षातून एकदा मक्केची यात्रा करण्याचा मक्का-मदिनामध्ये करार होतो. प्रेषित मुहम्मदांसोबत खुदा सर्वप्रथम मक्केत 'हम कलाम' झाला असल्याने मादिनेतील मुस्लिमांच्या मनात मक्केबद्दल एक वेगळा आदर असतो. <br />
<table style="width: auto;"><tbody>
<tr><td><a href="https://picasaweb.google.com/lh/photo/qILTIlPdiFkljttP5CfYKQ?feat=embedwebsite"><img height="274" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjFsY0_W9vCXIAyPUX_KEADXCRiK5VZu9G2Kh1m2XqhJrC_FhdrBBRxxO6rUoyZdVbiCj-q4oo-eKMx-f9IoxvOEiFt_Ns6Q6LZhyphenhyphenZYE4T71zJsFSmD2zm0WUNMhd5CtaWfLxFYHb1K39Q/s640/the-message-muslim-warriors.jpg" width="640" /></a></td></tr>
<tr><td style="font-family: arial,sans-serif; font-size: 11px; text-align: right;"><a href="https://picasaweb.google.com/yekulkarni/9October2011?authuser=0&feat=embedwebsite"></a></td></tr>
</tbody></table><br />
पण यात्रेकरूंवर मक्केच्या काही लोकांनी अचानक हल्ला केल्याने दोन्ही पक्षात पुन्हा संघर्षाची ठिणगी पडते व युद्ध होऊन मक्केचे बरेच महत्वाचे लोक मारले जातात. <br />
अबू सुफियान या मक्केतील बड्या असामीच्या बायकोचा (हिचं नाव 'हिंद' असं आहे ) भाऊ हमजाकडून मारला जातो. ती मग चिडून भाला फेकण्यात तरबेज असलेल्या गुलामाला नेमून हमजाचा काटा काढते.<br />
फार प्रभावी नसली तरी वाळवंटातील युध्दाची दृश्ये व वाळवंटात चित्रित झालेला हा एकूणच चित्रपट काहीतरी क्लासिक पहात असल्याची मजा देतो. वाळवंटातील दोन-तीन युध्दांचे प्रसंग चित्रपटातच पहाण्यासारखे आहेत.<br />
<br />
मक्केवर मदिनावासियांचा विजय व मुहम्मदांनी काब्यावरुन दिलेला खुत्बा व संदेश यावर चित्रपट संपतो.<br />
<br />
<span style="color: #999999;"><em>सर्व चित्रे जालावरुन साभार.</em></span><br />
</div>Anonymoushttp://www.blogger.com/profile/03754199953659058782noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3211638496746276093.post-27936748351536027662011-07-22T06:48:00.001+05:302011-07-22T08:06:00.972+05:30झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये - ३<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><br />
Christopher Calder <br />
Rajneesh spoke on a high level of intelligence and his spiritual presence emanated from his body ike a soft light that healed all wounds. While sitting close during a small gathering of friends, Rajneesh took me on a rapidly vertical inner journey that almost seemed to push me out of my physical body. His vast presence lifted everyone around him higher without the slightest effort on their part. The days I spent at his Bombay apartment were like days spent in heaven. He had it all and he was giving it away for free!<br />
Rajneesh possessed the astounding powers of telepathy and astral projection, which he used nobly to bring comfort and inspiration to his disciples. Many phony gurus have claimed to have these mysterious abilities, but Rajneesh had them for real. The Acharya never bragged about his powers. Those who came near soon learned of them through direct contact with the miraculous.<br />
<br />
क्रिस्तोफर काल्डर रजनीश मुंबईच्या Woodland अपार्टमेंटमध्ये रहात असताना त्यांना भेटला होता. त्याचे संन्यासाचे नाव स्वामी कृष्णख्रिस्त होते. त्याने रजनीशांचे सुरुवातीचे दि सायलेंट एक्स्प्लोजन लिहिले असाही तो दावा करतो. पण ओशो फौंडेशनने तो फक्त त्या पुस्तकाचा संपादक असल्याचा खुलासा केला आहे. काल्डरवर इथे लेखणी झिजवण्याचे कारण म्हणजे तो रजनीशांचा माजी संन्यासी व नंतरचा विरोधक आहे. काल्डरचे आरोप व त्यावरील ओशो फौंडेशनचे खुलासे या आंतर्जालीय मारामारीतून प्रचंड आंतर्जालीय कचरा निर्माण झाला आहे. अर्थातच तो उपसण्याचे कारण नाही. रजनीशांचा विरोधक झाल्यानंतरही काल्डरच्या वर दिलेल्या मतप्रदर्शनाला वेगळे महत्व आहे. कारण त्यातून अनेक प्रश्न उभे रहातात. रजनीशांकडे तथाकथित दिव्यदृष्टी होती व त्यांच्या उपस्थितीत भारून टाकल्याचा अनुभव येत असे तो म्हणतो त्यात तथ्य वाटते. <br />
आचार्य अत्र्यांच्या कन्यका व रजनीशांच्या भक्त शिरीष पै (इथे आचार्य अत्र्यांनी लिहिलेल्या “तो मी नव्हेच” नाटकातील लखोबा लोखंडे आठवावा. शिरीष पै रजनीशांच्या भक्त झाल्या असताना आचार्य अत्रे हयात होते. शिरीष पै यांच्या विनंतीवरून मराठा प्रेसच्या कर्मचारी/वाचकांसाठी आचार्य अत्र्यांच्या उपस्थितीत रजनीशांनी एक व्याख्यानही दिले होते.पुढे रजनीश बंगळुरुला गेले असताना ते ज्या यजमानाकडे उतरले होते त्याने रजनीशांच्या शिष्येला रजनीशांच्या खोलीत झोपू देण्यास नकार दिला व रजनीशांना त्याने घराबाहेर काढल्याची बातमी आली तेव्हा आचार्य अत्रे अत्यंत नाराजीने "शेवटी सगळे सारखेच " म्हणाल्याची नोंद ही प्रतिभावंत ध्यानयोगी मध्ये आहे) यांनी रजनीशांवर लिहिलेल्या “प्रतिभावंत ध्यानयोगी” या पुस्तकातही शिरीष पै नी याच अर्थाची विधाने केली आहेत. बाकी विदेशी संन्यासिनी येऊ लागल्यानंतर रजनीश या त्यांच्या गुरुदेवांनी आपल्याकडे कसे दुर्लक्ष केले आणि त्यांच्या जवळ गेलेल्या इतर भवान्यानी आपल्याला कसे पाण्यात पाहिले यावर शिरीष पैनी आधीच छोट्या असलेल्या या पुस्तकाची बरीच पाने खर्ची घातलेली आहेत. असो.<br />
तर काल्डर व शिरीष पै यांची रजनीशांकडे तथाकथित दिव्यदृष्टी असल्याची विधाने. मग प्रश्न असा निर्माण होतो की, दिव्यदृष्टी तसेच स्वत:च्या उपस्थितीने लोकांना भारून टाकण्याची जादू असणारा रजनीश संपत्तीच्या मागे का लागतो? जागृत होऊनही तो समाधानी राहू शकत नाही? तो या तथाकथित शक्तींचा वापर स्वत:चे साम्राज्य उभे करण्यासाठी का करतो? विदेशात उपचार करून घेण्याचा बहाणा करून, वास्तविक कर चुकवण्यासाठी भारतातून स्वत:चे तोंड काळे का करतो? आणि तिथेही तेच धंदे केल्याने विदेशी शासनाने जबर दंड वसूल करण्यासह पार्श्वभागी लत्ताप्रहार केल्यावर इकडे परत येऊन पुन्हा पहिले पाढे पंचावन करून त्याची प्रेयसीही आत्महत्या करते, तो ही व्यसनी होतो आणि शेवटी “माझे शरीर हे माझ्यासाठी नरक बनला आहे” हे विधान करून इहलोक सोडतो? <br />
या सगळ्या गोंधळात एकच सत्य, नव्हे शोकांतिका अधोरेखित होते की तथाकथित जागृत पुरुष देखील कुठल्याही सामान्य माणसासारखे लोभी, अहंकारी, पतनशील व अज्ञानी असतात. त्यांच्या कुठल्याही करिष्म्याला भुलून जीवन समर्पित करणारे निष्ठावान अनुयायी असा जागृत पुरुष किंवा स्त्री गेल्यानंतर त्याच्या नावे रडण्या भेकण्याशिवाय व तक्रारींशिवाय काहीही करू शकत नाहीत.<br />
ओरेगोनियन या अमेरिकन वृत्तपत्राने रजनीश प्रकरणावर त्याकाळी चालवलेले <a href="http://www.oregonlive.com/rajneesh/index.ssf/rajneesh_story_archive.html"><strong><span style="color: red;">कव्हरेज</span></strong></a> आंतर्जालावर उपलब्ध आहे. जिज्ञासूंसाठी दिलेली लिंक मोठाच खजिना ठरेल. भारतात व त्यातल्या त्यात मराठी साहित्यात ओशो फौंडेशनच्या कृपेने रजनीश या भामट्याबद्दलची तपशीलवार सत्यता प्रकाशात आजवर प्रकाशात येऊ शकलेली नाही. आजही या भामट्याच्या पुस्तकांचा हजारोंनी खप होत असताना कुणी प्रकाशक ती छापण्याची शक्यता नाही.<br />
झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये!<br />
<br />
<a href="http://www.blogger.com/%3Ctable%20style=" width:auto;"=""></a><a href="https://picasaweb.google.com/lh/photo/9rWxiyxH9hdt6BCJSFvX5A?feat=embedwebsite"><img height="250" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEib8FUq9E2dvPxUCfOea_rvOHyVTf1B8jzu4XVBT9-KbV2C7fW79Zh44LjGFO9U1QM4hbpqRj8vF5FWluLcLwDEp0_LmycAJIxmU_6H_d0cxLXzEJozrsEyRgoUHYxjRhzKK-E9oTb9B4I/s800/9480155-large.jpg" width="380" /></a><a href="https://picasaweb.google.com/yekulkarni/22July2011?authuser=0&feat=embedwebsite"></a>मला तुरुंग आणि बाहेरचे जगही सारखेच आहे. यामुळे मला तुरुंगाचा अनुभव मिळाला - रजनीश<br />
<br />
<br />
<br />
<a href="http://www.blogger.com/%3Ctable%20style=" width:auto;"=""></a><a href="https://picasaweb.google.com/lh/photo/vD6Ce50SVVDsCC_Eg8uUOQ?feat=embedwebsite"><img height="226" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiGMaP8xW6p9GCIuSIJFZlx5jsMQCU5MrRuq2je4qAWvuirp5QS2dK2nw8GW2g8tOJFBuooJNIEabSUakr9RnF0OwicY7o5dU3rUGagKk63xUzxlabauvZrticEE3A5FGLPqWE6ePw0JbY/s800/rajneesh-osho-arrest.gif" width="171" /></a><a href="https://picasaweb.google.com/yekulkarni/22July2011?authuser=0&feat=embedwebsite"></a>खरा चेहरा - अगदी कुठल्याही गुन्हेगारासारखेच भाव. नेहमी प्रसारासाठी काढल्या जाणाऱ्या फोटोतील दैवी तेज, प्रसाद आणि हसू शेरीफच्या ऑफिसमध्ये टिकू शकले नाही<br />
</div>Anonymoushttp://www.blogger.com/profile/03754199953659058782noreply@blogger.com2